infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi 2023

 15 ऑगस्ट दहा ओळी चे भाषण | 15 august speech in marathi 10 lines .

15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्यदिन या दिवशी भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी संपूर्ण देशा सोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

या निमित्य अनेक महाविद्यालयांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली जाते म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी आजच्या लेखामध्ये स्वातंत्र्यदिन यावर 10 ओळी चे भाषण दहा ओळी चे भाषण ( 10 Lines on Independence Day in Marathi)घेऊन आलेलो आहोत.

हे स्वातंत्र्य दिनावर चे भाषण वर्ग एक ते पाच विद्यार्थी आपल्या भाषणामध्ये वापर करू शकता चला तर मग बघुया 15 August speech in Marathi 10 lines child student 2023

10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi

1.आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व देशवासीय मित्र-मैत्रिणींनो.

2.आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन भारतासाठी सोनेरी क्षण असणारा हा आजचा दिवस .

3.सर्वप्रथम 15 ऑगस्ट या मंगल दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित तुम्हा सर्वांना आणि समस्त देशवासीयांना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा.

4.सर्व भारतीयांचा अभिमानाचा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट.

5.15 ऑगस्ट हा भारतीयांसाठी विशेष दिवस असतो हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.

6.15 ऑगस्ट 1947 ला भारत देश हा संपूर्णतः इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

7.हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नसून अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरांच्या आणि समाजसुधारकांच्या तसेच समस्त देशवासीयांच्या अथक परिश्रमातून मिळालेले आहे.

8. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जसे  की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग राजगुरू सुखदेव लोकमान्य टिळक,महात्मा गांधी याप्रमाणे कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी  अथक परिश्रम घेतले.

9. याच दिवशी इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरून सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवण्यात आला होता.

10.0आपल्या स्वातंत्र्याचा प्रतीक म्हणून आणि स्वतंत्र सैनिकाच्या बलिदानाला आठवणी ठेवून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशावर तिरंगा फडकवला जातो.

धन्यवाद जय हिंद जय भारत

स्वातंत्र्य दिन १०ओळी भाषण/निबंध मराठी | 10 line essay on independence Day Marathi

  • सन्माननीय व्यासपीठ सर्व गुरुजन वर्ग आणि आणि माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींनो.
  • सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार , जय हिंद वंदे मातरम.
  • माझे नाव स्मिता आहे व मी वर्ग 4 ची विद्यार्थिनी आहे.
  • आज आपण येथे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त येथे सर्वजण जमलेलो आहोत.
  • 15 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी एक सोनेरी व नवीन पहाट असलेला दिवस आहे.
  • 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांच्या गुलामगिरीत असणारा भारताला स्वातंत्र्य मिळाले .
  • 1947 पूर्वी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरी सुमारे दोनशे वर्षे खितपत पडलेला होता.
  • आपणाला हे स्वतंत्र सहजासहजी मिळालेले नसून.भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
  • म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या बलिदानाची आठवण आपल्यात स्मरणात ठेवली पाहिजे.
  • सर्व क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कार्याची आठवण म्हणून दर वर्षी संपूर्ण देशामध्ये 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो.

धन्यवाद जय हिंद जय भारत.

तरी हे होते (15 August bhashan )15 ऑगस्ट वर दहा ओळी चे भाषण तुम्हाला जर हे भाषण आवडले असेल आणि तुम्हाला 15 August speech in Marathi short for student हवी असेल तर खालील लिंक नक्की चेक करा.

15 August speech in Marathi 10 line for 1st standard, 4th standard जर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल.

हे पण भाषण नक्की बघा

  • 26 जानेवारी भाषण मराठी 26 January speech in Marathi
  • बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी babasaheb Ambedkar speech in Marathi
  • लोकमान्य टिळक भाषण मराठी lokmanya Tilak speech in Marathi
  • महात्मा गांधी भाषण मराठी mahatma Gandhi speech in Marathi
  • शिवाजी महाराज भाषण मराठी Shivaji Maharaj speech Marathi

Team infinitymarathi

Posted by: Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • जून 2024 6
  • मे 2024 1
  • एप्रिल 2024 3
  • मार्च 2024 20
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 2
  • ऑगस्ट 2023 2
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 6
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi – 15 August Essay in Marathi 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे कि १५ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो आणि हा का साजरा केला जातो ते आपण पाहूयात. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील १५ तारखेला साजरा केला जातो आणि तो साजरा काण्याचे कारण देखील तसे आहे. १७ व्या आणि १८ व्या काळामध्ये आपल्या देशावर ब्रिटीशांचे राज्य होते आणि त्यांचे राज्य असताना ते आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू विनाश करत होते.

तसेच लोकांच्यावर अन्याय करत होते आणि त्यावेळी ब्रीटीश्यांच्या या जाचापासून लोकांची आणि देशाची सुटका करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले तसेच काही लोक यामध्ये शहीद देखील झाले आणि आपल्या देशासाठी ज्यांनी स्वातंत्र्य लढा दिला ते म्हणजे भगत सिंग , राजगुरु , सुखदेव , चंद्रशेखर आझाद , स्वातंत्र्यवीर सावरकर , महात्मा गांधी , वल्लभभाई पटेल आणि यारखे अनेक लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि शेवटी स्वातंत्र्य मिळवले.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Essay in Marathi

15 ऑगस्ट निबंध मराठी – 15 august marathi nibandh.

आपल्या भारत देशाला ब्रिटीशांच्या पासून १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मध्य रात्री स्वातंत्र्य मिळाले होते आणि त्यावेळी पंडित जवाहर लाल नेहरू हे राजकीय नेते होते. १९४७ मध्ये १५ ऑगस्ट या दिवशी भारताला मध्य रात्री स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहर लाल नेहरूंनी दिल्ली मध्ये असणाऱ्या लाल किल्ल्यावर आपल्या देशाचा तिरंगा फडकवला आणि त्यावेळी ते भारतचे पहिले पंतप्रधान देखील बनले.

सलग २०० वर्ष आपल्या देशावर हुकुमत गाजवणाऱ्या ब्रीटीशांच्यापासून ज्यावेळी भारताला स्वातंत्र्यता मिळाली त्या दिवसापासून स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि आज देखील हा दिवस त्याच आनंदामध्ये साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशासाठी किंवा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी दिलेले बलिदान तसेच दिलेला लढा.

Essay on Independence Day in Marathi

१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आपल्या देशाला आम्पूर्ण जगामध्ये एक स्वातंत्र्य देश म्हणून ओळखू लागले तसेच भारत हा देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच विकासाच्या मार्गावर चालू लागला आणि भारताची प्रगती झाली आणि त्यामुळे भारतातील लोकांचे दिवसेंदिवस राहणीमान बदलू लागले आणि जर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते तर आपला देश स्वातंत्र्य झाला नसता तसेच देश विकासाच्या मार्गावर कधीच गेला नसता आणि लोकांचे राहणीमान कधीच सुधारले नसते.

पण तसे काही झाले नाही काही महापुरुषांच्या लढाई मुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि याचाच आनंद दर वर्षी भारतीय लोक साजरा करतात. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस हा भारतामध्ये दर वर्षी खूप आनंदाने साजरा करतात आणि भारतामध्ये हा सन एक राष्ट्रीय सन म्हणून साजरा केला जातो आणि सर्व दिवस म्हणजे सर्व भारतीयांच्या एक अभिमान आहे.

दरवर्षी दिल्लीमध्ये असणाऱ्या लाल किल्ल्यावर देखील आपण तिरंगा ( राष्ट्रध्वज ) फडकवला जातो आणि हा तिरंगा देशाच्या पंतप्रधानामार्फत फडकवला जातो आणि त्यावेळी तिरंगा फडकवल्या नंतर तोफांची सलामी दिली जाते तसेच राष्ट्रगीत गायिले जाते आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान आपले मनोगत करतात तसेच ते देशाच्या प्रगतीसाठी ते पुढील धोरणे काय करणार आहेत ते सांगतात आणि या कार्यक्रमामध्ये तेथील लोक तसेच राजकीय नेते हजार असतात.

अश्या प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम करून दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिवस ( १५ ऑगस्ट ) साजरा केला जातो. भारतामध्ये स्वातंत्र्य दिवस हा सर्व ठिकाणी साजरा केला जातो आणि प्रत्येक राज्यामध्ये देखील हा राष्ट्रीय सन अगदी उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा केला जातो. ज्या प्रत्येक राज्याच्या राजधान्य आहेत त्या शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ध्वजारोहन करतात तसेच राज्याचे मुख्यमंत्री देखील ध्वजारोहण झाल्यानंतर भाषण करतात आणि राज्याच्या विकासासाठी काय धोरणे आखली आहेत याचा लोकांना आढावा देतात.

अश्या प्रकारे सरकारी क्षेत्रामध्ये १५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिवस ) साजरा केला जातो. तसेच भारतामध्ये अनेक ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी हॉस्पिटल, ग्राम पंचायत, सरकारी कार्यालय, कारखाने, शाळा आणि कॉलेज या ठिकाणी देखील ध्वजारोहन करून स्वातंत्र्यदिवस साजरा केला जातो.

शाळेमध्ये आणि कॉलेज मध्ये तर १५ ऑगस्ट हा दिवस खूप आनंदाने, उत्साहाने आणि दिमाखात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनादिवशी लहान मुले तसेच शाळेतील मोठी मुले सकाळी लवकर आवरून म्हणजेच इस्त्रीची शाळेचा ड्रेस घालून जातात आणि मग शाळेमध्ये गेल्यानंतर स्वातंत्र्य दिनासाठी कोणीतरी प्रमुख पाहुणे बनवलेले असतात आणि त्यावेळी मुले सर्व प्रथम ट्रॅक लेफ्ट राईट करतात.

तसेच एन. सी. सी ( NCC ) ची मुले काही तरी प्रमुख पाहुण्यांच्या समोर काही तरी कार्यक्रम करतात मग प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण किंवा तिरंगा फडकवला जातो मग प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होते तसेच त्यांचे आभार मानले जातात. १५ ऑगस्ट दिवशी काही मुले देखील भाषण करतात आणि ते भाषणामधून आपल्या देशाला कसे स्वातंत्र्य मिळाले हे सांगण्याचा प्रयत्न करतात तसेच काही मुले देशाच्या स्वातंत्र्याच्या काही घटनांच्यावर नाटक बसवून ते इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षकांच्या समोर साजरे करतात आणि शेवटी शाळेमध्ये खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची समाप्ती होते.

अश्या प्रकारे शाळेमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि कॉलेज मध्ये देखील आपला राष्ट्रध्वज फडकवला जातो तसेच प्रमुख पाहुण्यांचे आणि इतर पाहुण्यांचे तसेच काही शिक्षकांचे मनोगत होते. अश्या प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदाने १५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिन ) साजरा केला जातो.

१५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिन ) हा आपल्या भारत देशाचा खूप महत्वाचा दिवस आहे कारण आपल्या देशाला या दिवशी परकीय आक्रमणापासून मुक्ती मिळाली म्हणजेच आपला देश परकरी सत्तेपासून स्वातंत्र्य झाला. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ पासून स्वातंत्र्य झाला आणि या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

आम्ही दिलेल्या independence day essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 15 august 1947 nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 15 august independence day essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये independence day of india essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Nibandh

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध - Independence Day Essay in Marathi - Marathi Essay on Independence Day - Independence Day in Marathi

ADVERTISEMENT

स्वातंत्र्य दिन (Independence Day)

स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट 15, 1947 हा आहे. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो.पेशवाईच्या अस्ताबरोबर मराठ्यांची मर्दुमकी संपली आणि कधीच ना मावळण्याची इंग्रजांचा सूर्य उगवला. जोपर्यंत या सूर्याची प्रखरता जनमानसाला जाणवत नव्हती, तोपर्यंत इंग्रज लोक आपल्या मर्जीप्रमाणे वागले. इंग्रजरूपी सूर्य जेव्हा डोक्यावर आला, तेव्हा त्याचा प्रखर किरणांनी हिंदुस्थानी जनता हैराण झाली. पारतंत्र्यात गेल्यानंतर त्यातून सुटका होणे कठीण असते. इंग्रजांच्या सैन्याशी लढणे कठीण काम होते. परंतु लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हिंदुस्थानी लोकांनी इंग्रजांविरुद्ध इ.स. १८५७ साली प्रथम बंड केले पण त्यांना यश मिळाले नाही.

सन १७७८ मध्ये देशी छापखान्यांचा कायदा व हत्यारबंदीचा कायदा करण्यात आला. त्यामुळे हिंदुस्थानी लोकांच्या वर्तमानपत्रावर नियंत्रण आले व दुसऱ्या कायद्याने हिंदी लोकांना निःशस्त्र करण्यात आले. हिंदी लोकांना व इंग्रजांना दिल्या जाणाऱ्या न्यायातही भेदभाव नजरेस येऊ लागला आणि हिंदी लोकांचे पुन्हा डोळे उघडले आणि संघटनेशिवाय सर्व व्यर्थ आहे, हे कळून चुकले. म्हणून हिंदी लोकांच्या सामाजिक, राजकीय, नैतिक व मानसिक उन्नतीसाठी संस्था स्थापन करण्याचा विचार पुढे आला. त्यातून 'इंडियन नॅशनल काँग्रेस 'ची स्थापना केली गेली. काँग्रेस आपल्या अधिवेशनात हत्यारबंदीच्या कायद्यात फेरफार, लष्करी खर्चात कपात, सनदी नोकऱ्यांचे हिंदीकरण, हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांना उत्तेजन, समान वर्तन, अशा तर्हेचे ठराव करून सरकारकडे पाठवत. परंतु या प्रश्नांची उपेक्षा होई. लोक चिडून जात असत. त्या वेळी भारतीय जनतेला टिळकरूपाने पुढारी मिळाला. ते जहाल व राष्ट्रवादी होते. त्यांनी आपल्या 'केसरी ' वर्तमानपत्रातून लोकांमध्ये स्वावलंबन व स्वदेशीचे प्रेम आणि राष्ट्रीय जागृती उत्पन्न करण्याचे महान प्रयत्न केले.

15 ऑगस्ट 1947 या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.१९२० ला टिळकांचे निधन झाले. सारा देश ओक्सबोक्शी रडला. आता लोक निवळतील, अशी इंग्रजांना खात्री वाटू लागली. परंतु घडायचे वेगळेच होते. महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले आणि स्वातंत्र्य-संग्रामात उतरले. सत्याग्रह, असहकार व हातात शस्त्र न घेता प्रतिकार या त्रिसूत्रीची योजना ठरवून, अंमलात आणली. सतत झगडून इंग्रजांना हैराण केले. याच काळात क्रांतिकारक पक्षही काम करीत होते. काँग्रेसचे व क्रांतिकारकांचे ध्येय एकाच होते, परंतु मार्ग भिन्न होते. ८ ऑगस्ट १९४२ साली काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीने 'भारत छोडो'ची घोषणा दिली आणि अहिंसात्मक लढा सुरु केला. सारा देश पेटून उठला. हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यावाचून पर्यायच उरला नाही. १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. पारतंत्र्याची बेडी तुटली.

कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.

असा हा स्वतंत्रच लढा १८५७ पासून सुरु झाला होता. त्याला आज यश आले होते. शेकडो वर्षे गुलामगिरीच्या जोखडात अडकून पडलेला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. गांधीजींनी असहकाराच्याद्वारे हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देऊन एक जागतिक विक्रमच केला. या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचा वाटा पण फार मोठा होता. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, स्वा. सावरकर अशा अनेक क्रांतिकारकांनीसुद्धा इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. 'पिचेल मनगट परी, उरतील अभंग आवेश ' या आवेशाने लढले, झुंजले. अनेकांना बलिदान करावे लागले. तेही 'आज आमची सरणावरती पेटताच प्रेते, त्या ज्वाळातून उठतील भावी क्रांतीचे नेते' ह्याच विश्वासाने. त्यांनी ज्या स्वप्नासाठी बलिदान केले, त्याग केला, ती स्वप्ने या आपण साकार करूया. दास्यशृंखलांनी बद्ध झालेल्या देशाला त्या वेळी तरुणांनी मुक्त केले. आजही विषमतेची शृंखला दूर करून, आपण आपला देश बलशाली करूया.

Nibandh Category

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence

 स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 lines on independence .

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वातंत्र्यदिन मराठी निबंध बघणार आहोत.  आपला देश पूर्वी इंग्रजांच्या ताब्यात होता. अनेक थोर मंडळींनी आपले प्राण पणाला लावून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र केला. 

तेव्हा पासून हा दिवस “स्वातंत्र्यदिन" म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे. ह्या दिवशी सर्व सरकारी कार्यालयांवर ध्वज फडकविला जातो. सर्व शाळांमधून ध्वजवंदनाचे कार्यक्रम होतात.

शाळेमधे अध्यक्षांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करतात. वंदेमातरम् झाल्यावर अध्यक्षांचे भाषण व काही राष्ट्रपर गीते म्हटली जातात. विद्यार्थी मनोरंजनाचे कार्यक्रम करतात.

 शेवटी, राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासात 200 सालच्या ब्रिटीश सत्तेपासून भारताला स्वातंत्र्य मिळाला तो दिवस. हा एक कठोर आणि दीर्घ अहिंसक संघर्ष होता ज्यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि महान माणसांनी आमच्या प्रिय मातृभूमीसाठी आपले बलिदान दिले.

स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशाच्या वाढदिवसासारखा असतो. आम्ही दरवर्षी 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. हे देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरे केले जाते. आपल्या देशाच्या इतिहासात त्याला रेड-लेटर डे म्हटले जाते.

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Independence Day Essay in Marathi

Table of Contents

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध, Independence Day Essay in Marathi

स्वातंत्र्य दिनाचा इतिहास

१९४७ मध्ये या दिवशी भारत स्वतंत्र झाला. कठोर आणि अहिंसक संघर्षानंतर आम्हाला ब्रिटीश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळविले. आमचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर प्रथमच राष्ट्रध्वज फडकविला. आम्ही आता एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्रात हवाचा श्वास घेतो.

या विशेष प्रसंगी, भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महान पुरुष आणि स्त्रियांच्या निःस्वार्थ त्याग आणि अतुलनीय योगदानाची आठवण भारतीय जनतेला आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरदार पटेल आणि गोपाळबंधू दास यांच्यासारख्या नेत्यांना देशातील सर्वांनी आदरांजली वाहिली आहेत.

स्वातंत्र्य दिनी उपक्रम

देशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लोक सभा घेतात, तिरंगा ध्वज फडकवतात आणि राष्ट्रगीत गातात. सर्वांमध्ये मोठा उत्साह असतो. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये हा दिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो. लाल किल्ल्यासमोरील परेड ग्राऊंडमध्ये सर्व नेते आणि सामान्य लोक मोठ्या संख्येने जमतात. सगळीकडे प्रचंड गडबड आहे. ते किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची रांग लावतात आणि पंतप्रधानांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात. पंतप्रधान येऊन ध्वजारोहण करतात आणि ते असे भाषण करतात ज्यामध्ये मागील वर्षातील सरकारच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्या मुद्द्यांकडे अद्याप लक्ष देण्याची गरज आहे त्यांचा उल्लेख केला आहे आणि पुढील विकासाच्या प्रयत्नांना आवाहन केले आहे. यावेळी परदेशी मान्यवरांनाही आमंत्रित केले आहे.

संघर्षाच्या वेळी आपल्या बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली जातात. भारतीय राष्ट्रगीत – जन गण मन गायले जाते. भाषणानंतर भारतीय सैन्य व निमलष्करी दलाच्या परेडचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्री राष्ट्रीय ध्वज फडकावत सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये समान धर्तीवर कार्यक्रम आयोजित केले जातात.

सर्व सरकारी आणि खासगी संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या सन्मानाने साजरा केला जातो. विद्यार्थी परेडमध्ये भाग घेतात, राष्ट्रध्वज फडकाण्यापूर्वी राष्ट्रगीत गातात. काही ऐतिहासिक इमारती स्वातंत्र्य थीमचे वर्णन करणारे दिवे विशेष करून सजवलेल्या आहेत. या दिवशी झाडे लावण्यासारखे विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येतात. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या जातात व विजेत्यांना बक्षिसे दिली जातात. सर्वांना मिठाईचे वाटप केले जाते. रस्त्यावरच्या प्रत्येक कोपऱ्यात देशभक्तीपर गाणी ऐकू येऊ शकतात.

या उत्सवाचे आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे पतंग उडविणारा कार्यक्रम जो देशभर मोठ्या उत्साहात भरला जातो. या दिवशी आकाश विविध रंग, पतंगांनी भरलेले आहे.

दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ कार्यक्रमांवरही देशभक्तीचे कार्यक्रम लावले जातात. आमच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विविध घटना लोकांना आणि मुलांना कळू देण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीवरील प्रेमास प्रेरणा मिळावी यासाठी चॅनेल्स देशभक्तीपर थीमवर आधारित चित्रपट आणि माहितीपट प्रसारित करतात. वर्तमानपत्रे देखील विशेष आवृत्त्या छापतात आणि त्यांच्यावर लिहिलेल्या महान पुस्तकांमधून प्रेरणादायक कथा आणि महापुरुषांच्या जीवनावर छापतात.

स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व

स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांच्या जीवनातील महत्वाचा दिवस असतो. दरवर्षी हे आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करून देते ज्यांनी आपल्या मातृभूमीला ब्रिटीशांच्या राजवटीपासून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि संघर्ष केले. हे आपल्याला त्या महान पराक्रमाची आठवण करून देते, जे स्वतंत्र भारताच्या स्वप्नाचा पाया होते, ज्यांची स्थापना आणि पूर्वजांनी कल्पना केली होती. हे आमच्या पूर्वजांनी त्यांचे कर्तव्य बजावले आहे आणि आता आपण आपल्या देशाचे भविष्य कसे तयार करू आणि कसे बनवू शकतो हे आपल्या हातात आहे याची आठवण करून देते. त्यांनी भूमिका बजावली आहे. आपण आपला भाग कसा पार पाडतो याकडे देश आता आपल्याकडे पाहत आहे. या दिवशी देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा वारा वाहतो.

अजून वाचा: महात्मा गांधी निबंध मराठी 

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • मराठी निबंध
  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • Raksha Bandhan Essay रक्षा बंधन निबंध मराठी
  • मैत्री वर निबंध (Essay On Friendship)
  • पर्यटन आणि त्याचे महत्त्व निबंध
  • Shravan Mahina Essay माझा आवडता महिना श्रावण
  • राजमाता जिजाऊ निबंध मराठी Rajmata Jijau Nibandh

Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध

Independence Day

  • वेबदुनिया वर वाचा :
  • मराठी बातम्या

70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मिळणार मोफत उपचार, राष्ट्रपतींची मोठी घोषणा

70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मिळणार मोफत उपचार, राष्ट्रपतींची मोठी घोषणा

नवनीत राणांची असदुद्दीन ओवेसी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, कारण जाणून घ्या

नवनीत राणांची असदुद्दीन ओवेसी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, कारण जाणून घ्या

शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, रेट सांगा; षंढांना घाणेरडी मागणी केल्याने बिहार पोलिसांना मारहाण !

शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, रेट सांगा; षंढांना घाणेरडी मागणी केल्याने बिहार पोलिसांना मारहाण !

लोकलमधील प्रवाशांची अवस्था जनावरांपेक्षाही वाईट, मुंबई हायकोर्टाची कडक टिप्पणी

लोकलमधील प्रवाशांची अवस्था जनावरांपेक्षाही वाईट, मुंबई हायकोर्टाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री पदाला घेऊन महायुतिमध्ये वाद वाढला, अजित पवार सह्योगीने केला दावा, एमवीए ने देखील मांडला आपला मुद्दा

मुख्यमंत्री पदाला घेऊन महायुतिमध्ये वाद वाढला, अजित पवार सह्योगीने केला दावा, एमवीए ने देखील मांडला आपला मुद्दा

अधिक व्हिडिओ पहा

independence day essay in marathi 10 lines

उजळ आणि दागविरहित त्वचा देईल चिकू फेस स्क्रब, या प्रकारे बनवा

उजळ आणि दागविरहित त्वचा देईल चिकू फेस स्क्रब, या प्रकारे बनवा

फक्त 10 मिनिटात तयार होते चविष्ट, मलाईदार पोहे खीर, लिहून घ्या रेसिपी

फक्त 10 मिनिटात तयार होते चविष्ट, मलाईदार पोहे खीर, लिहून घ्या रेसिपी

किशमिश आणि मनुका मध्ये काय फरक आहे, जाणून घ्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?

किशमिश आणि मनुका मध्ये काय फरक आहे, जाणून घ्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?

Potato rasgulla Recipe : स्पॉन्जी बटाट्याचा रसगुल्ला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या

Potato rasgulla Recipe : स्पॉन्जी बटाट्याचा रसगुल्ला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या

क अक्षरांवरुन मराठी मुलांची नावे K अक्षरापासून मराठी मुलाची नावे

क अक्षरांवरुन मराठी मुलांची नावे K अक्षरापासून मराठी मुलाची नावे

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

independence day essay in marathi 10 lines

मुख्यपृष्ठ » Education » Independence Day Essay In Marathi

Independence Day Essay In Marathi | स्वातंत्र्य दिन मराठी निबंध |

Independence Day Essay In Marathi, 15 August Speech in Marathi, why Independence Day celebrated, Independence (15 August Speech in Marathi 2021), स्वातंत्र्य दिन भाषण 15 August Speech in Marathi .

Independence Day Wishes In Marathi

नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे, आज आपण जाणून घेणार आहोत कि स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो, मित्रानो आपण भारतीय लोकंसाठी हा दिवस खूप आंदीमय असतो कारण १५ ऑगस्ट १९४७ ह्या रोजी आपण सर्व भारतीयांना ब्रिटिश लोकांच्या गुलामगिरी मधून मुक्तता मिळाली होती,आणि आज भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आज ७४ वर्ष झाली आणि हा दिवस आपण खूप उत्साहाने साजरा करतो, १५ ऑगस्ट हा संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो,

Independence Day Essay In Marathi

मित्रानो भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी मधून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारक, शूरवीर महान व्यक्तींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इंग्रजांशी लढले आणि या स्वातंत्र्य च्या लढाई मध्ये अनेकांनी स्वतःचे प्राण देखील गमवावे लागले.

भारत मध्ये पहिला स्वातंत्र्य दिवस हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री मानवाला गेला होता, आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत हा स्वातंत्र्य देश म्हणून गोषीत केला.

ह्या दिवशी सर्व भारतीय राष्ट्रीयगीत गाऊन ध्वजाला मानवंदना आणि सलामी दिली जाते आणि सर्व भारतातील लोक अनेक ठिकाणी प्रभातफेरी काढून, आणि या प्रभातफेरीमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांच्या नावाचा जयघोष करण्यात येतो.

आम्ही दिलेल्या 15 ऑगस्ट ची माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला contact फॉर्म किंवा email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

  • School Life Quotes In Marathi | शाळेतील आठवणीवर काही सुंदर विचार
  • Wedding Invitation Message In Marathi | लग्नासाठी खास आमंत्रण संदेश
  • 10th,12th Pass Congratulations Messages In Marathi | अभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश

Related Post

  • Bakra Eid Information in Marathi | बकरी ईद माहिती मराठी
  • Buddha Purnima Information In Marathi | बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती
  • Akshaya Tritiya Information In Marathi | अक्षयतृतीयेबद्दलची माहिती मराठींमध्ये
  • Terms of use
  • Privacy Policy

स्वातंत्र्यदिन वर निबंध मराठी | Independence Day Essay In Marathi Best 100 Words

independence day essay in marathi 10 lines

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण स्वातंत्र्यदिन मराठी निबंध / Independence Day Essay In Marathi  हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये    करणार आहे.

 स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध |  Independence Day Essay In Marathi

वर्णनात्मक निबंध – भारताचा स्वतंत्र्यदिन.

दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. कारण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला. शंभरसव्वाशे वर्षांची गुलामगिरी दूर झाली. या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला.

अनेक देशभक्त हुतात्मा झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता. म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते.

अनेक ठिकाणी देशभक्तिपर कार्यक्रम साजरे केले जातात. लोक घराघरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात. मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्यरक्षणाची प्रतिज्ञा घेतो.

वरील निबंध हा खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • स्वातंत्र्यदिन निबंध मराठी / Swatantrya din nibandh marathi
  • स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध  /15 august nibandh marathi
  • भारत स्वातंत्र्यदिन मराठी निबंध /  15 august swatantrya din nibandh marathi 

All In One Marathi Blog

Independence Day Essay In Marathi

(५ निबंध) स्वातंत्र्य दिन निबंध | 15 August Indian Independence Day Essay In Marathi

स्वातंत्र्य दिन निबंध | 15 August Indian Independence Day Essay In Marathi  – आज इथे आम्ही  स्वातंत्र्य दिन / Independence Day  या विषयावर मराठी निबंध लिहित आहोत. हे स्वातंत्र्य दिनावरील मराठी निबंध १००, २००, ३०० तसेच ४०० शब्दांत लिहिलेला आहे. हा निबंध इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असू शकतो. मी सादर करीत असलेला  निबंध  हा पुढील सर्व विषयांसाठी चालणारा असेल. म्हणजे जर तुम्हाला शाळेतून पुढीलपैकी कोणताही विषय दिल्यास तुम्ही खाली दिलेल्या निबंधाचा उपयोग करू शकतात. चला तर बघूया, 15 august Independence day Essay In Marathi

स्वातंत्र्य दिन निबंधावरील सर्व शीर्षक ज्यासाठी पुढील सर्व निबंध अनुकूल असतील

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध | 15 august essay in marathi, स्वातंत्र्य दिनावावर निबंध १०० शब्दात | independence day essay in marathi.

  • Independence day Nibandh In Marathi
  • स्वातंत्र्य दिनावावर निबंध २००ते ५०० शब्दात

स्वातंत्र्य दिनाचा सुवर्ण इतिहास निबंध

१५ ऑगस्ट १९४७, हा भारतीय इतिहासातील सर्वात भाग्यवान आणि महत्वाचा दिवस होता, जेव्हा आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वकाही त्याग करून, आपल्या प्राणांची आहुती देऊन भारत देशासाठी स्वातंत्र्य मिळवले. भारताच्या स्वातंत्र्याबरोबर, भारतीयांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या रूपात त्यांचे पहिले पंतप्रधान निवडले, ज्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला. आज प्रत्येक भारतीय हा १५ ऑगस्ट विशेष दिवस अगदी सणासारखा साजरा करतो.

बऱ्याच वर्षांच्या बंडांनंतरच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि 14 आणि 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारत स्वतंत्र देश बनला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथमच भारतीय ध्वज फडकवला. त्यांनी मध्यरात्रीच्या वेळी “ट्राय योर डेस्टिनी” हे भाषण दिले. संपूर्ण राष्ट्राने अत्यंत आनंदाने आणि समाधानाने त्याचे ऐकले. त्यानंतर दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान जुन्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि जनतेला संबोधित करतात. यासह तिरंग्याला 21 तोफांची सलामी दिली जाते.

15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला मिळालेले स्वातंत्र्य लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतातील लोक दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून अगदी उत्साहात साजरा करतात. काही भारतीय पतंग उडवून स्वातंत्र्य साजरे करतात तर काही कबूतर उडवून. दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केल्याने भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत राहतो आणि लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ स्पष्ट होतो. या दिवशी भारताच्या महान नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जनता कायमची मुक्त झाली आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान बनले, ज्यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारतीय ध्वज फडकवल्यानंतर भारतीयांना संबोधित केले. ही प्रथा इतर पंतप्रधानांनी पुढे नेली, जिथे ध्वज फडकावणे, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी दरवर्षी या दिवशी आयोजित केल्या जातात. बरेच लोक कपडे, घरे आणि वाहनांवर झेंडे लावून हा सण साजरा करतात.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री “ट्रायस्ट विथ डेस्टिनी” या भाषणाने भारताचे स्वातंत्र्य घोषित केले. त्याच वेळी, ते आपल्या भाषणात म्हणाले की, अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर, हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आपला संकल्प पूर्ण करू आणि आपले दुर्दैव संपुष्टात आणू.

भारत हा असा देश आहे जिथे विविध धर्म, परंपरा आणि संस्कृतीचे कोट्यवधी लोक एकत्र राहतात आणि स्वातंत्र्य दिनाचा हा सण पूर्ण आनंदाने साजरा करतात. या दिवशी, भारतीय म्हणून, आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि वचन दिले पाहिजे की आम्ही नेहमीच देशभक्तीने परिपूर्ण राहू आणि कोणत्याही प्रकारच्या आक्रमकता किंवा अपमानापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी प्रामाणिक राहू.

भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीसाठी स्वातंत्र्याचे विशेष महत्त्व आहे, म्हणून हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांच्या वश झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. आम्ही स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण मानतो.

15 ऑगस्ट हा दिवस भारतीय लोक त्यांच्या स्वतःच्या शैलीत साजरे करतात, काही जण हा दिवस मित्र आणि कुटुंबियांसह संस्मरणीय बनवतात, तर काही देशभक्तीपर गाणी आणि चित्रपट पाहून नृत्य करतात, तसेच या दिवशी अनेक कार्यक्रमात सहभागी होणारे बरेच लोक आहेत. आणि प्रसिद्धी आणि स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विविध माध्यमांद्वारे प्रसारित होत असते.

या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवला जातो आणि “जन-गण-मन” हे राष्ट्रगीत गायले जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि मिठाई वाटली जाते. मंगल पांडे, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, रामप्रसाद बिस्मिल, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू इत्यादी अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान स्मरणात आहे.

काही भारतीय पतंग उडवून स्वातंत्र्य साजरे करतात तर काही कबूतर उडवून. दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केल्याने भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत राहतो आणि लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ स्पष्ट होतो.

स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण असल्याने या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये सर्व बंद आहेत. पण हा त्या लोकांचा उत्साह आहे जो सर्व एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात आणि दरवर्षी मोठ्या उत्साहाने, स्वातंत्र्यदिनाचे आयोजन केले जाते, तिरंगा फडकवला जातो आणि मिठाई वाटली जाते.

  • Stri Purush Samanta Essay in Marathi | स्त्री पूरूष समानता मराठी निबंध
  • स्वच्छ भारत निरोगी भारत  निबंध

स्वातंत्र्य दिनावावर निबंध २००ते ५०० शब्दात | Independence day Nibandh In Marathi

स्वातंत्र्य आवश्यक आणि इतर अनेक मार्गांनी वेगळे होते. आम्ही यापुढे गुलाम नव्हतो, शारीरिक किंवा मानसिकही नव्हते. आम्हाला प्रत्येक क्षेत्रात मोकळेपणाने बोलणे, वाचणे, लिहिणे, फिरणे असे स्वातंत्र्य मिळाले होते.

स्वातंत्र्य दिनाचा सुवर्ण इतिहास

ब्रिटिशांनी भारतावर कब्जा केल्यानंतर आपण आपल्याच देशात गुलाम होतो. पैसा, धान्य, जमीन असे सर्व काही आमचे होते पण आता कोणावरही आमचा अधिकार नव्हता. ते अनियंत्रित भाडे आकारायचे आणि त्यांना पाहिजे ते मन लागायचे, जसे की नीलसारख्या नगदी पिके. हे विशेषतः चंपारण, बिहारमध्ये दिसून आले. जेव्हाही आम्ही त्यांच्याविरोधात निषेध केला, त्याहून मोठे उत्तर आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडासारखे मिळेल.

प्रातरनच्या कथांची कमतरता नाही आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या धाडसी हालचालींची कमतरता नाही, त्यांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे की आज हा आमच्यासाठी इतिहास आहे. ब्रिटिशांनी आम्हाला वाईट रीतीने लुटले, त्याचे एक उदाहरण म्हणजे कोहिनूर, जे आज त्यांच्या राणीचा मुकुट सजवतात. परंतु आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा अजूनही सर्वात उच्चभ्रू आहे आणि कदाचित हेच कारण आहे की आजही आपल्या देशात पाहुण्यांची देवाप्रमाणे पूजा केली जाते आणि जेव्हा जेव्हा ब्रिटिश भारतात येतात तेव्हा आम्ही त्यांचे स्वागत करत राहू पण इतिहास लक्षात ठेवतो.

स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान

गांधीजींसारखे आपले स्वातंत्र्यसैनिक, ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात अतुलनीय योगदान दिले आहे आणि ते सर्वात लोकप्रिय देखील होते. त्याने सर्वांना सत्य, अहिंसेचा धडा शिकवला आणि अहिंसा हेच सर्वात मोठे शस्त्र म्हणून उदयास आले आणि दुर्बलांच्या दुर्बल लोकांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवला. गांधीजींनी देशातून अनेक गैरप्रकार दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले आणि सर्व विभागांना एकत्र आणले, ज्यामुळे हा लढा सोपा झाला. त्याच्यावर लोकांचे प्रेम हेच लोक त्याला बापू म्हणत असत.

प्रत्येकजण सायमन कमिशनविरोधात शांततेने निषेध करत होता, पण दरम्यान ब्रिटिशांनी लाठीचार्ज सुरू केला आणि त्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. यामुळे दुखावले गेले, भगतसिंग, सुख देव, राजगुरू यांनी सॉन्डर्सचा वध केला आणि त्या बदल्यात त्यांना फाशीची शिक्षा झाली आणि ते हसले आणि सिंहासनावर चढले.

या स्वातंत्र्य संग्रामात सुभाष जंदर बोस, बाळ गंगाधर टिळक, मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, गणेश शंकर विद्यार्थी, राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद इत्यादी अशी शेकडो नावे आहेत ज्यांचे योगदान अतुलनीय आहे.

स्वातंत्र्याचा रंगीत उत्सव

स्वतंत्र भारतात हा सण साजरा करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. आठवडाभरापूर्वीपासून, बाजारात भरपूर प्रकाश असतो, कधी रांगोळीचे तीन रंग विकले जातात, तर कुठे तीन रंगांचे दिवे. जणू संपूर्ण शरीर या रंगांमध्ये शोषले जाते. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे आणि कुठेतरी देशभक्तीपर गीतांचा आवाज आहे. संपूर्ण देश हा उत्सव नृत्य आणि गाण्याद्वारे साजरा करतो. लोक स्वतः नाचतात आणि इतरांनाही नाचायला भाग पाडतात. संपूर्ण देश अशा प्रकारे एकत्र येतो की हिंदू असो की मुस्लिम, फरक नाही.

हा सण आपल्याला अमर वीरांच्या बलिदानासह इतिहास विसरू नये याची आठवण करून देतो, जेणेकरून व्यवसायाच्या बहाण्याने कोणालाही पुन्हा राज्य करण्याची संधी देऊ नये आणि आजच्या तरुण पिढीला त्यांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून द्यावी. प्रत्येकाकडे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे वेगवेगळे मार्ग असले तरी उद्देश एकच आहे. ते सर्व मिळून एक दिवस देशासाठी जगतात, स्वादिष्ट अन्न खातात आणि त्यांच्या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.

१५ ऑगस्ट १९४७ ही एक तारीख आहे जी आपल्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. एक दिवस जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास भाग पाडले गेले. जर आपल्याला दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले तर हा उत्सव तितकाच मोठा असला पाहिजे आणि कदाचित हेच कारण आहे की आपण आजही ते त्याच धूमधडाक्यात साजरा करतो.

महत्वाचा ऐतिहासिक क्षण

ब्रिटिशांचे भारतात आगमन ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा भारताला सोन्याचा पक्षी म्हटले जात होते. 17 व्या शतकात मोगलांचे राज्य असताना ब्रिटिश व्यापारासाठी भारतात आले. हळूहळू व्यापाराच्या बहाण्याने ब्रिटिशांनी आपली लष्करी शक्ती वाढवली आणि युद्धात अनेक राजांना त्यांच्या प्रदेशांना फसवून जिंकले. 18 व्या शतकापर्यंत, ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने आपले वर्चस्व प्रस्थापित करून, त्याने त्याच्या सभोवतालच्या क्षेत्रांना वश केले.

गुलाम म्हणून भारत आपण गुलाम झालो आहोत याची जाणीव झाली होती. आम्ही आता थेट ब्रिटिश राजवटीखाली होतो. सुरुवातीला ब्रिटिशांनी आम्हाला शिक्षण देऊन किंवा आमच्या विकासाच्या आधारावर आपल्या गोष्टी लादण्यास सुरुवात केली की नंतर हळूहळू तो त्यांच्या वागण्यात अडकला आणि त्यांनी आमच्यावर राज्य करण्यास सुरुवात केली.

इंग्रजांनी आमचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या काळात अनेक युद्धे देखील झाली, त्यातील सर्वात प्रमुख द्वितीय विश्वयुद्ध होते, ज्यासाठी भारतीय सैन्याची बळजबरीने भरती करण्यात आली. भारतीयांचे त्यांच्याच देशात अस्तित्व नव्हते, ब्रिटिशांनीही जालियनवाला बाग सारखे हत्याकांड घडवून आणले आणि भारतीय फक्त त्यांचे गुलाम म्हणून राहिले.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली या परस्परविरोधी वातावरणात, 28 डिसेंबर 1885 रोजी 64 लोकांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ज्यात दादाभाई नौरोजी आणि एओ ह्यूम यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि हळूहळू क्रांतिकारी उपक्रम राबवले जाऊ लागले, लोक पार्टीत सहभागी होऊ लागले.

या अनुक्रमात इंडियन मुस्लिम लीगचीही स्थापना झाली. असे अनेक पक्ष पुढे आले आणि त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. ज्यासाठी अनेक वीरांनी गोळ्या झाडल्या आणि अनेकांना फाशी देण्यात आली, अनेक माता रडल्या आणि काही तरुण दुर्दैवी होते.

सांप्रदायिक दंगली आणि भारताची फाळणी अशाप्रकारे, ब्रिटिश देश सोडून निघून गेले आणि आपणही मुक्त झालो, पण अजून एक युद्ध अजून पहायचे बाकी होते, ते म्हणजे जातीय हल्ले. स्वातंत्र्य मिळताच जातीय हिंसा भडकली, नेहरू आणि जिना दोघेही पंतप्रधान होणार होते, परिणामी देशाची फाळणी झाली.

भारत आणि पाकिस्तान या नावाने हिंदू आणि मुस्लिम राष्ट्र स्थापन झाले. गांधीजींच्या उपस्थितीने हे हल्ले कमी झाले, तरीही मृतांची संख्या लाखोंमध्ये होती. एका बाजूला स्वातंत्र्याचे वातावरण होते आणि दुसऱ्या बाजूला हत्याकांडाचे दृश्य होते. देशाची फाळणी झाली आणि 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आणि 15 ऑगस्ट भारतासाठी अनुक्रमे घोषित करण्यात आला.

मुक्त भारत आणि स्वातंत्र्य दिन प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर, आम्ही आमचे अमर शूर सैनिक आणि दंगलीत मारल्या गेलेल्या निरपराध लोकांचे स्मरण करून स्वातंत्र्य दिन साजरा करतो. अमर जवानांची निश्चित गणना नाही, कारण त्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश होता.

जेव्हा संपूर्ण देश एक झाला, तेव्हा हे स्वप्न पूर्ण झाले. होय, भगतसिंग, सुखदेव, फाशी झालेल्या राजगुरू, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस इत्यादींकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे काही प्रमुख देशभक्त होते. महिला देखील या कामात मागे नव्हत्या, जसे की अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू आणि इतर अनेक.

नवीन युगात स्वातंत्र्य दिनाचा अर्थ

स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाची तयारी मोठ्या उत्साहाने केली जाते, दरवर्षी आपले माननीय पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवतात. त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्याच्या भाषणासह काही देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले जातात, जे आपण तेथे सादर करून किंवा घरी बसून थेट प्रक्षेपणातून आनंद घेऊ शकतो.

दरवर्षी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दुसऱ्या देशातून बोलावले जातात. स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे आणि या निमित्ताने सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये सर्व बंद आहेत. हा असा सण आहे की संपूर्ण देश एकसंधपणे साजरा करतो, फक्त प्रत्येकाची शैली वेगळी असते. काही नवीन कपडे घालतात तर काही देशभक्तीपर गाणी ऐकून हा दिवस साजरा करतात.

15 August Essay In Marathi

स्वातंत्र्य हा एक शब्द आहे जो प्रत्येक भारतीयाच्या शिरामध्ये रक्ताप्रमाणे वाहतो. स्वातंत्र्य हा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदास जी म्हणाले आहेत, ‘आश्रित स्वप्ने सुखनाही आहेत’ याचा अर्थ स्वप्नातही आश्रित राहण्यात आनंद नाही. स्वातंत्र्य हा कोणासाठीही शाप आहे. जेव्हा आपला देश स्वतंत्र होता, त्यावेळी आपल्याकडे जगात कोणताही राष्ट्रध्वज नव्हता, किंवा आपल्याकडे कोणतेही संविधान नव्हते.

आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि संपूर्ण जगात भारताची एक ओळख आहे. आपले संविधान आज संपूर्ण जगात एक उदाहरण आहे. ज्यात सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार आहे. आपला राष्ट्रध्वज प्रेम, बंधुता आणि एकतेचे प्रतीक आहे.

भारताचे महान संविधान लेखक बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याची अनुभूती दिली आहे किंवा विशेष अधिकार संविधानात दिले आहेत. आपला भारत स्वतंत्र झाल्यापासून आपला देश आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे.

आज भारत संपूर्ण जगात आशेच्या किरणाप्रमाणे आकाशात चमकत आहे, हे सर्व स्वतंत्र भारतातच शक्य झाले आहे. आम्हाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही, यासाठी देशाच्या शूरवीरांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान देऊन आपले बलिदान दिले आहे, आपण त्यांचे नेहमी gratefulणी राहिले पाहिजे.

आज आपण स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, हे सर्व आपल्याला भारतमातेच्या पुत्रांची आठवण करून देते, ज्यांनी देशाच्या नावाने आपले सर्वस्व दिले. भारतातील प्रसिद्ध विद्वान, कवी, इतिहासकार किंवा लेखकांनी भारताची सामाजिक सुधारणा करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

आज भारत पूर्वीच्या जगात अतुलनीय आहे. सामाजिक वाईट संपले, गरिबांचे आर्थिक शोषण संपले आणि गावांची दयनीय स्थिती झपाट्याने सुधारली. आज भारतासह संपूर्ण जग दहशतवादाशी लढत आहे, जे स्वातंत्र्याच्या नावावर सर्वात मोठे कलंक आहे.

आपल्या सर्वांना माहित आहे की दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. काही लोक दहशतवादाचे वस्त्र परिधान करतात आणि निरपराध लोकांना मारतात, देशवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात. परिणामी जनतेमध्ये सरकारी धोरणे आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेबद्दल संभ्रम निर्माण होतो. आपण सर्व भारतीयांनी दहशतवादाविरोधात एकजुटीने आणि एकजुटीने सरकारला सहकार्य केले पाहिजे.

हे आपले भाग्य आहे की आपण भारताच्या पवित्र भूमीवर जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशभक्ती ही एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकामध्ये अनिवार्य आहे. काही लोक आपल्या पवित्र देशाला आपल्या स्वार्थपूर्तीसाठी भ्रष्टाचाराच्या बुरख्याखाली झाकत आहेत आणि देशातील निष्पाप जनतेची दिशाभूल करत आहेत. आपण एकजूट होऊन अशा भ्रष्ट लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर भ्रष्टाचाराच्या रूपात रावण जाळला पाहिजे.

भारताला पूर्वीसारखे सोनेरी पक्षी बनवायचे आहे आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी, प्रत्येक भारतीयाला आपल्या हक्कांपेक्षा कर्तव्ये पार पाडावी लागतील, तरच आपला देश संपूर्ण जगात महासत्ता म्हणून उदयास येईल. हे आमचे मुख्य ध्येय आहे.

भारत माता की जय, आपण सर्व एक आहोत, वंदे मातरम.

Other Essay

  • Majhi aai nibandh in marathi
  • माझी शाळा  निबंध  मराठी 
  • ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे  निबंध  मराठी
  • मोबाइलचे मनोगत मराठी  निबंध
  •  प्रदूषण एक समस्या मराठी  निबंध  

1 thought on “(५ निबंध) स्वातंत्र्य दिन निबंध | 15 August Indian Independence Day Essay In Marathi”

Nice information sir

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

स्वातंत्र्य दिन 2023 भाषण मराठी | 15 august Independence Day Speech in Marathi

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी - 15 august speech in marathi : मित्रांनो दरवर्षी देशभरात 15 ऑगस्ट ला आपला स्वतंत्र दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थी भाषण देण्यासाठी मंचावर येतात. स्वतंत्र दिनाच्या या शुभ दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने भाषण ( Independence Day Speech in Marathi ) द्यायला हवे. भाषणाची ही संधी हातातून जाऊ द्यायला नको. 

आजच्या  15 august speech in marathi  या लेखात आम्ही स्वतंत्र दिनाच्या दिवशी उपयोगात घेण्यासाठी काही स्वतंत्र दिनाचे भाषण - Independence day Speech in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे 15 ऑगस्ट भाषण आपण आपल्या वहीत लिहून घेऊ शकतात आणि यामध्ये योग्य बदल करून स्वत चे भाषण तयार करू शकतात.

15 August Speech in Marathi

स्वतंत्र दिन 10 ओळी  - 10 lines on Independance Day in Marathi

  • भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट ला दरवर्षी साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वातंत्र्य झाला होता.
  • स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय सुट्टी असते, हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिन आहे.
  • स्वातंत्र्य दिन भारतातील ब्रिटिश राजवटीचा अंत आणि भारताच्या स्वातंत्र्य युगाची आठवण करून देत असतो.
  • स्वतंत्रदिनी ध्वजारोहण समारंभ, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नेत्यांची भाषणे इत्यादी गोष्टी आयोजित केल्या जातात.
  • भारताच्या स्वातंत्र्याचा हा दिवस साजरा करण्यासाठी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील लोक एकत्र येतात.
  • स्वातंत्र्य दिन हा बलशाली भारत व भारताचे उत्तम भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. 
  • स्वातंत्र्यदिनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाची अनेकते मधील एकता दिसून येते. 
  • स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशासाठी प्राण्यांची आहुती देणाऱ्या व स्वतः आणि कुटुंबापेक्षा देशाला सर्वोपरी मानणाऱ्या स्वतंत्र सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना प्रकट करण्याचा दिवस असतो.
  • आपल्या देशाचे राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत, जनगणमन हा वंदे मातरम यांच्या जयकाराने स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
  • आपला देश भारत स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी, सुभाष चंद्र बॉस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादि अनेक नेत्यांनी परिश्रम केलेत.

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech in Marathi

आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, प्रिन्सिपल, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या स्वतंत्र दिनी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली या बद्दल मी आभारी आहे. स्वतंत्र दिन सर्वच भारतीयांसाठी महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी सर्व भारतीय संघर्ष आणि विद्रोह करून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान स्वतंत्र सैनिक आणि नेत्याची आठवण करतात. भारताचा स्वतंत्र दिवस फक्त ब्रिटिश शासना पासून देशाला स्वातंत्र्याची आठवण करून देत नाही, तर हा दिवस देशाची शक्ती देखील जगासमोर दाखवतो. आणि संपूर्ण देशाची एकता जगासमोर मांडतो. 

जवळपास 200 वर्षापर्यंत भारतावर राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांचे अत्याचार सोसून कितीतरी स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे आपण स्वतंत्र झालो. आजच्या या शुभ दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचा ध्वज फडकावून भाषण देतात. या दिवशी स्वतंत्र लढ्यात सामील नेत्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.

आपला देश दिन प्रतिदिन पुढे जात आहे. व लवकरच आपण एक महासत्ता म्हणून जगासमोर उभे राहू. भारताच्या स्वातंत्र्याच्या चार वर्षानंतर आपल्या देशाने राज्यघटना लागू केली. आपल्या राज्यघटनेने देशाला अधिक सक्षम केले. आज आपण जगातील सर्वात मोठी विविधता असलेली लोकशाही आहोत. कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिकी करणापर्यन्त आपण जगातील मोजक्या प्रगत देशाच्या पंक्तीत आहोत. व सतत आपला देश प्रगतीपथावर पुढे जात आहे. 

ज्या पद्धतीने आपण आज देशाच्या महान नेत्यांना आठवण करतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या महान सैनिकांना न विसरता त्यांनाही धन्यवाद द्यायला हवे. आपल्या देशाचे महान सैनिक दिवस रात्र सीमेवर उभी राहतात. त्यांचे बलिदान लक्षात घेऊन आपण एकजूटतेने देशासाठी कार्य करायला हवे. 

आजचे माझे भाषण येवढ्या शांत चित्ताने तुम्ही ऐकुन घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत

वाचा> स्वतंत्र दिनाचे शुभेच्छा संदेश  

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी - Independence Day Speech in Marathi

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज आपल्या देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या शुभ दिवशी अतिशय उत्साहाने येथे जमलेलो आहोत.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवले आणि जवळपास 150 वर्षांच्या पारतंत्रातून स्वतःला मुक्त केले. आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही. यासाठी कित्येक क्रांतिकाऱ्यांनी आपले रक्त सांडले आहे, कित्येकांनी आपल्या निधड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत आणि आशापद्धतीने आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे. अतिशय कष्ट आणि जिद्दीने भारताने सुमारे कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व महान क्रांतिकाऱ्यांचे आज स्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. इंग्रजांच्या राजवटीत आपल्या महान पूर्वजांनी सामोरे गेलेल्या कठीण प्रसंगांचा आणि त्याच्या संघर्षांचा आपल्या विसर पडू नये म्हणून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आपण केवळ झेंडावंदन आणि स्वातंत्रदीन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्वच वीरांना आदरांजली वाहत असतो.

या शुभदिनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करतात. ही गाणी ऐकून देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने आपले हृदय भरून येते. सरकारी कार्यालयांमध्ये, हा दिवस सुट्टीचा असतो परंतु तरीही सर्वच कर्मचारी आणि अधिकारी देशाच्या तिरंगी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी एकत्रित येतात.

आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यात केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आहेत. केशरी रंग त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्य, शांती आणि पवित्रता दर्शवतो. तसेच हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक म्हणून मानला जातो. याचबरोबर तिरंग्यामध्ये एक अशोकचक्र सुद्धा आहे, ज्यात २४ आरे असतात. स्वातंत्र्यदिनी शाळा कॉलेज, शासकीय आणि प्रशासकीय आशा सर्वच ठिकठिकाणी तिरंगी ध्वज फडकवला जातो.

याशिवाय, विविध कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी स्वातंत्र्यलढ्याबद्दल लोकांना प्रबोधन करण्यासाठी भाषणे व माहिती देतात.

देशात बदल घडवण्याची प्रचंड शक्ति आपल्या देशातील तरुण पिढीत आहे. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुण पिढीवरच अवलंबून असते. म्हणून देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले म्हणजेच तरुण पिढीचे कर्तव्य आहे.

स्वातंत्रदिनी दरवर्षी नवी दिल्लीत राजपथ येथे मोठा उत्सव असतो, जिथे पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते. तसेच राष्ट्रगीतासह २१ तोफा डागून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येते आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात येते. सर्व सेना स्वतंत्र दिनाच्या परेडमध्ये भाग घेतात आणि आपल्या महान भारत देशाला वंदन करतात. 

आपला भारत महान का आहे? पुढच्या काही वर्षात आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहोत म्हणून? की आपल्या देशात सामाजिक समस्या, गरीबी, निरक्षरता, दहशतवाद अजूनही मोठ्या प्रमाणात आहे यामुळे?  तर नाही! आपला देश महान आहे कारण ‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे. अशी संस्कृती असणारा आपला देश आहे. "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया" ही आपल्या देशाची शिकवण आहे.

पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत एकमेव देश आहे. एक तो दिवस होता जेव्हा १९६३ मध्ये आपले पहिले रॉकेट एका सायकली वर आणण्यात आले होते आणि आज तीच Indian Space Research Organization म्हणजेच ISRO जगातल्या सर्वात यशस्वी अंतराळ संस्थापैकी एक आहे.

‘There is no country more diverse than India.’ रंगांचा देश जिथे रोज एक नवीन सण असतो. आपली कला, संस्कृती, सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की ५००० वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात लोक उपासमारीने मरत होते तेव्हा भारतात हडप्पा आणि सिंधु सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होती. ऋग्वेद जगातला सर्वात प्राचीन लिखित ग्रंथ आहे. भारतीय संस्कृती आणि वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच बिंदू, शून्य, संख्याप्रणाली, नौकानयनशास्त्र, दिनदर्शिकेपासून नृत्य, गायन, वादन आणि सर्व कलांसोबतच अध्यात्म, खगोलशास्त्र, साहित्य, विज्ञान, अभियांत्रिकी, गणित, शेती, व्यवसाय, वैद्यकीय विज्ञान तसेच अंतराळ विद्यानापर्यंतचे लिखित प्रमाणित ज्ञान दिले आहे. विश्वातील सर्वाधिक प्राचीन शहरे भारतात आहेत. भारतातील सुवर्णमंदिर जगभरात प्रसिद्ध धर्मीक स्थळ आहे. याठिकाणी जात, धर्म, वर्ग, वय या गोष्टी न बघता दररोज जवळपास १ लाख लोकांना श्रद्धेने जेवण दिले जाते. असा देश जिथे जगातील सर्वाधिक अशा ३ लाखांपेक्षा जास्त मशिदी आहेत. कुंभमेळयात एकावेळी १५ कोटीपेक्षा जास्त भक्त असतात. भारतात मनाला शांती देणारे बुद्धाचे विचार आहेत. अनेकतेमध्ये एकतेची यापेक्षा सुंदर कल्पना जगात कुठेच नसेल.  15 aug

ust speech in marathi

 जगातले ७५% वाघ भारतात आहेत. त्याचबरोबर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा नर्मदा नदीच्या लहानश्या तीरावर बनवलेला जगातील सर्वात उंच पुतळा, जगातील सर्वात मोठी शाळा, सर्वात उंच क्रिकेटचे मैदान, तरंगते पोस्ट कार्यालय, जगातील सर्वात स्वस्त चारचाकी, जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल, जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन भारताची शोभा वाढवत आहेत. भारतात जेवढे लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात तेवढी तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आहे. जगभरात जेवढं सोनं आहे त्यातले ११% तर भारतीय महिलांकडे आहे. जगात सर्वात जास्त महिला वैमानिक भारतात आहेत. सर्वांना आपल्या देशात त्यांचे हक्क मिळतात. जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक देश भारत जिथे जगातील २५% डाळींचे उत्पादन केले जाते. कित्येक मोठमोठ्या कंपन्यांचे CEO भारतीय आहेत. 

मायक्रोप्रॉसेसर पेंटियम चीप, ऑप्टिक फायबर, रेडियो वायरलेस कम्युनिकेशन तसेच जगातील सर्वात लहान सॅटलाइट भारताने बनवली आहे.  

या सर्व गोष्टी त्या देशाची देन आहेत जिथे जात, धर्म, भाषा, बोली वेगवेगळी आहे तरीही केला जातो सर्वांचा सन्मान, उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम संपूर्ण एकच हिंदुस्तान. जगातील सर्वात जलद सुपरसोनिक मिसाइल ब्रम्होस आणि न्यूक्लियर ताकद असलेला देश ज्याने त्याच्या एक लाख वर्षाच्या इतिहासात कधीच कोणावर पहिला हल्ला केला नाही तो इतिहास आहे भारत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जिथे जगातील सर्वात मोठी तरुणाई राहते त्या तरुणांच्या रक्तात वाहणारा लाल रंग आहे भारत. जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात राहत नाहीत तर सीमेवर राहतात ज्यांना आपण जवान म्हणतो. जे -५३° सेल्सिअस थंडीत आणि ५२° सेल्सिअस गरमीतही सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात आणि आपल्या देशासाठी हसत हसत प्राणाचे बलिदान देतात. ते जवान, ते सैनिक आहेत भारत. असा देश जिथे देशाला देश नाही तर माता, भारतमाता म्हंटले जाते. अश्या महान देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. 

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे |

आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची |

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची ||

शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे |

जय हिंद ! भारत माता की जय !!

15 august speech in marathi

प्रिय मित्रांनो वरील लेखात आम्ही आपल्यासोबत स्वतंत्र दिनाचे  15 ऑगस्ट चे भाषण मराठी शेअर केले आहे. आम्ही आशा करतो की हे  Independence Day Speech in Marathi आपणास उपयोगाचे ठरले असेल. आपण  15 august speech in marathi बद्दलचे आपले विचार कमेन्ट करून नक्की सांगा. आणि जर भाषणात काही चूक अथवा दुरुस्ती असेल तर ते देखील कळवा. धन्यवाद..

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

independence day essay in marathi 10 lines

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | marathi nibandh on independence day

आज आपल्याला निबंधाचा विषय आहे  स्वातंत्र्य दिन  मराठी निबंध , आपल्याला देशाला  स्वातंत्र्य दिन साजरा करायला अपार कष्ट घ्यावे लागले, अनेकांना  आहुत्या  द्यावा लागल्या तेव्हा कुठे भारत देश गोऱ्यांच्या गुलामगिरीतुन जिंकून विजयी झाला व 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर साजरा झाला आपला पहिला  स्वातंत्र्य दिन. तर करू करूया आपल्याला निबंधाला  स्वातंत्र्य दिनावर मराठी निबंध,  marathi nibandh on independence day, essay on  independence day in marathi., स्वातंत्र्य दिन मराठी निबंध |  marathi nibandh on independence day , ऐ आब ए रूद ए  गंगा,  वह दिन हैं याद तुझको उतरा तिरे किनारे जब कारवा हमारा सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा  हम बुलबुले हे इसकी यह गुलसिता हमारा   अश्या वाक्यात कवी इकबाल यांनी भारत देशाची साजेशी स्तुती केलेली आहे. अनेक आक्रमणे झेलून सुद्धा ताठमानेने आज जगात स्वतःचे अस्तित्व, दरारा निर्माण करून उभा असलेला माझा देश म्हणजेच भारत.    marathi nibandh on independence day अनेक राजे - रजवाडे, संस्थानिक आपले राज्य स्थापन करून जगत असताना, अचानकपणे व्यापारी हेतूने पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज भारतात आले व येथील अफाट संपत्ती पाहून ते इथेच स्थायिक झाले. एक एक करून इंग्रजांनी स्वतःचे प्रतिस्पर्धी कमी केले व कपटनीतीचा वापर करून, राज्या - राज्यात, फंदफितुरी करून एकमेकात भांडण लावून, अनेक राज्य नष्ट करून त्यावर स्वतःचा ताबा मिळवला. तोडा, फोडा व राज्य करा ह्या उक्तीचा वापर करून इंग्रजांनी भारत देशावर राज्य व केले व आपला भारत देश पारतंत्र्यात ढकलला गेला. हे सहन न झाल्याने अनेक क्रांतिकारकानी देशासाठी बलिदान दिले. त्यात, इंग्रज भारतीयांना स्वतःच्या देशातच वाईट वागणूक देत होते, त्यामुळे भगतसिंग, चंद्रशेखर आझाद,  सुखदेव , लोकमान्य टिळक,  राणी लक्ष्मीबाई ,  महात्मा गांधीजी ,  सुभाषचंद्र बोस असे अनेक भारतमातेचे पुत्र अहोरात्र झटले काही शहीद झाले तर काहींनी कारावास पत्करला. अश्या असंख्य आहुती नंतर दिल्ली येथील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा स्वतःचा ध्वज तिरंगा फडकला व शहिदांचे बलिदान सार्थकी लागले. हा रक्तरंजित इतिहास आपल्या भारत देशाचा त्यामुळे, आम्ही आमच्या शाळेतर्फे दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण करण्याचा कार्यक्रम व  स्वातंत्र्य  दिनाचे निमित्त साधून भाषणाचा कार्यक्रम आयोजित करतो., स्वातंत्र्य दिनावर मराठी निबंध, एक दिवस अगोदर सर्व कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन ठरलेले असते, त्यानुसार आम्ही सर्व विद्यार्थी शाळेची साफसफाई करतो व ध्वजारोहणाची तयारी करतो. प्रमुख अतिथी आल्यानंतर त्यांच्या हस्ते आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण होते.  ध्वजारोहण झालेनंतर गावामध्ये प्रभातफेरीचे आयोजन केले जाते. वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान अश्या घोषणांनी सर्व गाव दुमदुमून जाते, अश्यावेळी आमच्या डोळ्यासमोर येतो तो, बाल शिरीषकुमार ज्याने स्वतःला गाडी खाली झोकून दिलेले. डोळ्यासमोर उभे राहतात, लाठी हल्ला झेलणारे लाला लजपतराय, ज्यांच्या आहुती मुळे आपण स्वतंत्रता अनुभवत आहोत, त्यांना नमर करून पुन्हा आम्ही शाळेत, पटांगणात हजर होतो. प्रभातफेरीच्या कार्यक्रमानंतर प्रमुख अतिथी स्वतःचे मनोगत व्यक्त करतात, त्यानंतर शाळेचे शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थ यांची भाषण होतात, ते भारतीय स्वतंत्र युद्ध याबद्दल माहिती देतात.  कोणी काकोरी कटाबद्दल माहिती देते. तर कोणी 1857 चा उठाव हा विषय घेऊन आपले मत व्यक्त करतो.  सर्वात शेवटी शालेय विद्यार्थी भाषण करतात व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतो. ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मानबिंदू हा आपला  स्वातंत्र्य  दिन म्हणजेच 15 ऑगस्ट हा विषय असतो. यामध्ये काही विद्यार्थी समूहगीत गातात, अजिंक्य भारत, अजिंक्य जनता, ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे उंच धरा रे अस एका तालात गातात.  यावेळी शरीरातील रक्त खवळून अंगावर शहारे उभे राहतात. या दिवशी स्वतःच्या शर्टवर तिरंगा लावून मिरवण्यात, तो वागवण्यात एकप्रकारचा अभिमान वाटतो, खरच मी भाग्यवान आहे की ह्या पवित्र गंगेच्या, हिमालयाच्या कुशीत जन्माला आलो.  सर्व कार्यक्रम संपलेनंतर महत्वाचा कार्यक्रम सुरू होतो, चॉकलेट व नाश्ता, पेढा, लाडू वाटपाचा शाळेतील विद्यार्थ्यांना आजचा दिवसाचा म्हणजेच 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या दिवशी गोड पदार्थ खाण्यात स्वतंत्र दिन साजरा करण्यात वेगळीच मज्या, अभिमान वाटतो. आता 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाची सांगता होते. कारण, ज्यादिवशी शाळेला सुट्टी म्हणजे अर्धी शाळा असते. दुपारनंतर सर्वाना घरी जाण्यास मोकळीक असते. खाकी पॅन्ट व सफेद शर्टवरील प्रत्येक विद्यार्थी  तिरंग्याला सलाम ठोकतो व एक भारतीय असल्याचा अभिमान बाळगत घरी निघून जातो. जय हिंद जय महाराष्ट्र तर कसा वाटला आपला स्वतंत्र दिनावर मराठी निबंध, essay on independence day in marathi तर असेच अनेक निबंध हवे असतील तर ह्या वेबसाईटवर सहज मिळून जातील, search box मध्ये संबंधित निबंधाचे नाव मराठी किंवा इंग्रजी मध्ये शोधा. अजून कोणत्याही विषयावर निबंध हवे असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा.  धन्यवाद all rights reserved  essaysmarathi.com, संपर्क फॉर्म.

उपकार मराठी

10 lines on independence day.

10 lines on independence day in Marathi
  • 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. 
  • संपूर्ण भारतभर 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.
  • अनेक स्वातंत्र्यवीरांनी नर रत्नांनी प्राणांची आहुती देऊन आपला देश स्वतंत्र केला.
  • 15 ऑगस्ट हा आपला एक राष्ट्रीय उत्सव आहे.
  • दरवर्षी 15 ऑगस्ट ला झेंडा वंदन केले जाते.
  • शाळा - कॉलेजेस , विविध सरकारी कार्यालय, ग्रामपंचायती या ठिकाणी ध्वजारोहण करतात.
  • संपूर्ण देशामध्ये 15 ऑगस्टला चैतन्यमय व देशभक्तीने युक्त वातावरण असते.
  • गावागावांमधून प्रभातफेऱ्या काढल्या जातात.
  • देशभक्तांच्या नावाने जयघोष केला जातो.
  • सर्वजण सरकारी कार्यालयामध्ये जमतात. उपस्थित ग्रामस्थ व लोकांच्या समोर ध्वजारोहण केले जाते.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

संपर्क फॉर्म.

15 ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Independence Day Marathi Essay

Independence Day Marathi Essay: सकाळी सकाळी शहरातील मुख्य ठिकाणे तिरंग्याने सजवण्यात आली. गणवेश घालून उत्साहित मुले शाळांकडे धाव घेऊ लागले. जागोजागी ध्वजारोहणाची तयारी सुरू झाली. संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले. आणि, हा उत्साह का नसावा? आज १५ ऑगस्ट आहे. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. हजारो हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आज भारताच्या सुमारे दीडशे वर्षांच्या गुलामीच्या भक्कम साखळ्या तोडल्या गेल्या होत्या. १९४७ च्या त्या धन्य दिवशी स्वातंत्र्याचा सूर्य भारतभूमीवर उगवला होता. त्या महत्वाच्या दिवसाची आठवण म्हणून हा आजचा आनंद आहे.

15 ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Independence Day Marathi Essay

लोकांचा आनंद

दरवर्षी पावसाळ्याच्या आनंददायी वातावरणात भारतीय लोक हा स्वातंत्र्यदिन साजरा करतात. शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि शासकीय कार्यालये यांचे काम या दिवशी बंद असते. ध्वजारोहण समारंभात लोक सहभागी होतात. ‘जन गण मन …’ आणि ‘वंदे मातरम् …’ ही पवित्र राष्ट्रीय गीते प्रत्येकाच्या अंतःकरणात देशभक्तीची भावना जागृत करतात.

शाळा व महाविद्यालयांचा उत्साह

१५ ऑगस्टचा खरा आनंद शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दिसून येतो. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी उत्साही शिक्षक व विद्यार्थी एकत्र जमतात. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण तसेच देशभक्तीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कुठे नाटकांचा कार्यक्रम चालू असतो, तर कुठे संगीताची मैफिल सुरु असते. प्रेक्षक आणि श्रोते देशभक्तीच्या भावनेने मग्न होऊन जातात. कुठे विद्यर्थ्यांच्या परेड चालतात तर कुठे देशभक्तीच्या घोषणा देत मिरवणुका काढल्या जातात.

सामाजिक कार्यक्रम

या दिवशी सामाजिक कार्यक्रमही घेतले जातात. अनेक ठिकाणी नेत्यांची भाषणे असतात. सर्वसामान्यांसाठी राज्यातर्फे नृत्य-संगीत कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘जय हिंद’ आणि ‘भारत माता कि जय’ च्या घोषणा घोषणा दिल्या जातात. राजधानी दिल्लीतील आनंदाबद्दल तर काय बोलावे?, जणू देशभक्तीचा महापूरच आलेला आहे, असे वातावरण असते.

अशाप्रकारे, आपल्या देशात १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य महोत्सव मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते आसाम पर्यंत हा राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संपूर्ण देश उत्साहात असतो. खरोखर हा दिवस आपल्या इतिहासातील एक शुभ आणि गौरवशाली दिवस आहे. यामागे बापूंची तपश्चर्या, नेहरूंचा त्याग, सरदार पटेल यांचे श्रम, सुभाष बाबू आणि भगतसिंग यांचे बलिदान आहे. इतका मोठा आणि अनमोल दिवस आपण जेवढ्या उत्साहाने साजरा करू तेवढा कमीच.

स्वतंत्र भारताचा विजय असो!

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी महिला

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ | independence day essay in marathi 2022

independence day essay in marathi 10 lines

  स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ | १५ ऑगस्ट निबंध मराठी २०२२ | independence day essay in marathi 2022 | 15 August independence day nibandh marathi | swatantra diwas nibandh marathi 2022 | स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मराठी निबंध 

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | independence day essay in marathi  2022.

टिप्पणी पोस्ट करा

Top post ad, below post ad, vertical mode, शैक्षणिक माहिती.

  • 10 वी आणि 12 वी परिक्षेचे वेळापत्रक 2022 1
  • 10वी 12वी परिक्षा पद्धतीत बदल 2022 1
  • 10वी आणि 12वी परिक्षेबाबतचा नवीन निर्णय 1
  • इ 10 वी आणि इ 12 वी साठी सराव प्रश्नपेठी 1
  • इ 10 वी कृतिपत्रिका pdf मराठी 1
  • इ 10 वी प्रवेशपत्र(हॉल टिकीट) कसे डाऊनलोड करावे 1
  • इ १०वी १२वी च्या परिक्षेच्या नियमात बदल 1
  • इ 10वी प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी परीक्षा 1
  • इ 10वी मागिल वर्षाच्या प्रश्र्नपत्रिका व उत्तरपत्रिका pdf 1
  • इ 10वी सर्व प्रश्नपत्रिका संच 2022 1
  • इ 12वी च्या परिक्षेत झाले दोन बदल 1
  • इ 12वी परीक्षा हॉल टिकीट २०२२ डाऊनलोड 1
  • इ 12वी प्रश्नपत्रिका संच pdf 2022 1
  • MHT CET 2021 Result महाराष्ट्राचा निकाल करा डाउनलोड 1
  • mht cet ऑनलाइन अर्ज कसा करावा 1

नोकरी (Job) विषयक माहिती

  • [BOB] बँक ऑफ बडोदा भरती 2022
  • [DRDO RCI] संशोधन केंद्र इमारत भरती
  • | न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 72 पदांची मेघाभरती
  • 10वी आणि ITI धारकांसाठी महावितरण भरती २०२२
  • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भर्ती २०२१
  • आर्मी पब्लिक स्कूल अभ्यासक्रम pdf मराठी
  • आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ
  • कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021
  • भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल
  • भारतीय तटरक्षक दलात 322 जागांची भरती
  • भारतीय रिझर्व्ह बँक भर्ती 2022
  • मध्य रेल्वे अंतर्गत २४२२ जागांची भरती
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती २०२२
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021
  • रयत शिक्षण संस्था सातारा भरती
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान जालणा भरती
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021 डाऊनलोड पेपर-१ पेपर-२ उत्तर सुची
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021|सुधारित वेळापत्रक
  • bro recruitment 2022 pdf
  • CISF Reqruitment 2022
  • FSSAI भर्ती 2021
  • Indian army day 2022
  • LIC सहाय्यक पदभरती २०२१
  • MHT CET 2021 Result महाराष्ट्राचा निकाल करा डाउनलोड
  • MPSC परिक्षा वेळापत्रक 2022
  • NHM Pune Requirements 2022
  • npcil reqruitment 2021
  • PMC MET Reqruitment 2022

शेती विषयक माहिती

  • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भर्ती २०२१ 1
  • आता रेशन दुकानात मीळणार चहा पावडर 1
  • जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी 1
  • जमीनीचा नकाशा घरबसल्या कसा बघावा 1
  • भु नक्शा महाराष्ट्र 2021 1
  • राज्य शासनाची शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना 2021-22 1
  • शेतमालाचा बाजारभाव घरबसल्या कसा पहावा 1
  • सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा 1
  • साबण 1
  • हरभरा पेरणी कधी आणि कशी करावी 1
  • हरभरा फवारणी माहिती नियोजन औषध 1
  • हरभरा मर रोग नियंत्रण 1
  • pm किसान योजना ; लवकरच जमा होणार 10 वा हफ्ता 1
  • पंजाब डख हवामान अंदाज
  • 4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज - पंजाब डख
  • पंजाब डख 18 डिसेंबर हवामान अंदाज 2021
  • पंजाब डख गारपीट होण्याची कारणे
  • पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा नविन हवामान अंदाज
  • पंजाब डख यांचा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा हवामान अंदाज
  • पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज
  • महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज २०२१
  • राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस-पंजाब डख

Social Plugin

Popular posts.

इ 10वी प्रश्नपत्रिका संच 2022 | इ 10वी सराव प्रश्नपत्रिका 2022 | ssc question bank pdf 2022

इ 10वी प्रश्नपत्रिका संच 2022 | इ 10वी सराव प्रश्नपत्रिका 2022 | ssc question bank pdf 2022

बिग बॉस १५ विजेती ठरली तेजस्वी प्रकाश | Big Boss 15 Winner Tejaswi Prakash

बिग बॉस १५ विजेती ठरली तेजस्वी प्रकाश | Big Boss 15 Winner Tejaswi Prakash

दादरा नगर हवेली शिक्षक भरती 2022 | dadara nagar haveli teachers bharti 2022

दादरा नगर हवेली शिक्षक भरती 2022 | dadara nagar haveli teachers bharti 2022

  • [BOB] बँक ऑफ बडोदा भरती 2022 1
  • [CISF] केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती २०२२ 1
  • [DRDO RCI] संशोधन केंद्र इमारत भरती 1
  • | न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 72 पदांची मेघाभरती 1
  • १ जुलै २०२२ ची वेतनवाढ कशी असेल 1
  • 10 line essay on republic day 1
  • 10वी आणि ITI धारकांसाठी महावितरण भरती २०२२ 1
  • 11वी च्या प्रवेश प्रक्रियेत झाला मोठा बदल 1
  • 11वी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर 1
  • 11वी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर 1
  • 11th admission. org.in 1
  • 15 ऑगस्ट भाषण मराठी १० ओळी 1
  • १५ ऑगस्ट भाषण मराठी pdf 1
  • 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 1
  • १५ ते १८ वयाच्या मुलांच लशीकरण रेजिष्ट्रेशन 1
  • 15 August bhashan marathi 10 line 1
  • 19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण मराठी 1
  • २१ जुन जागतिक योग दिन निबंध मराठी 1
  • २६ जानेवारी २०२३ भाषण मराठी pdf 1
  • २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 1
  • 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा 1
  • २६ जानेवारी भाषण १० ओळी 1
  • २६ जानेवारी भाषण 5 ओळी 1
  • 26 January speech 10 line 1
  • 4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज - पंजाब डख 1
  • 5 line speech on 26 January 2024 1
  • ९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • अण्णाभाऊ साठे भाषण मराठी माहिती 1
  • अधिक मास २०२३ मराठी माहिती 1
  • अहिल्याबाई होळकर भाषण निबंध मराठी माहिती 1
  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निबंध मराठी 1
  • आंतरराष्ट्रीय योग दिवस भाषण हिंदी 1
  • आजचा भुगोल पेपर संपूर्ण उत्तरा सहित 1
  • आजचा विज्ञान भाग ०२ चा पेपर उत्तरा सहित 1
  • आता वारकऱ्यांसाठी लॉन्च होणार 'आषाढी वारी ॲप' 1
  • आय फ्लू म्हणजे काय लक्षणे उपचार मराठी 1
  • आयपीएल 2022 वेळापत्रक डाऊनलोड pdf 1
  • आर्मी पब्लिक स्कूल अभ्यासक्रम pdf मराठी 1
  • आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 1
  • आवळा खाण्याचे फायदे | मराठी माहिती 1
  • आषाढी एकादशी 2022 माहिती निबंध भाषण 1
  • आषाढी एकादशी २०२३ मराठी माहिती pdf 1
  • आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • इ १०वी १२वी गुणपत्रिका pdf डाऊनलोड 1
  • इ १०वी इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका 1
  • इ १०वी गणित भाग ०१ (बिजगणित) प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी गणित भाग ०२ (भुमिती) प्रश्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी बिजगणित भुमिती पेपर उत्तरपत्रिका pdf 1
  • इ १०वी भुगोल संभाव्य प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी मराठी इंग्रजी आणि हिंदी उत्तरपत्रिका pdf 1
  • इ १०वी विज्ञान भाग ०१ प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी विज्ञान भाग ०२ प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी सेतु अभ्यासक्रम २०२२ pdf 1
  • इ १२ वी निकाल २०२२ डाऊनलोड pdf 1
  • इ.१०वी १२वीच्या निकालाची तारीख जाहीर 1
  • इ.१०वी निकाल २०२३ महाराष्ट्र बोर्ड 1
  • इ.१०वी बोर्ड सराव प्रश्नपत्रिका २०२३ 1
  • ई गवर्नंस महाराष्ट्र भरती 2022 1
  • उपचार मराठी माहिती 1
  • ऋषीपंचमी मराठी माहीती 2021 1
  • एटीएम वापरणार्‍यांसाठी मोठी बातमी 1
  • एमएचटी सीईटी निकाल २०२२ महाराष्ट्र 1
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ 1
  • एसटी संप 1
  • ओमायक्रोन कोरोना व्हेरियंट लक्षणे मराठी 1
  • कडुलिंबाची फायदे मराठी | ओरल केअर | 1
  • कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022 1
  • कारगिल विजय दिवस निबंध मराठी माहिती 1
  • कारगिल विजय दिवस भाषण मराठी 1
  • कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • कार्तिक एकादशी पंढरपूर यात्रा २०२१ 1
  • किस डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी 1
  • किस डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी 1
  • कॉफी 1
  • कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती निबंध 1
  • कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2021 |मराठी कविता शायरी 1
  • कोरफड मराठी फायदे 1
  • कोरोना लहानमुलांना झाला तर 1
  • खंडोबा नवरात्र चंपाषष्ठी पुजा विधी मराठी 1
  • खतांच्या अनुदानात भरघोस वाढ 1
  • गणपती विसर्जन कसे करावे 1
  • गणपतीच्या मूर्तींच्या दरात झाली मोठी वाढ 1
  • गणेश चतुर्थी निबंध मराठी माहिती 1
  • गांधी जयंती निबंध मराठी माहिती 1
  • गांधी जयंती भाषण मराठी 1
  • गुढीपाडवा निबंध मराठी माहिती 1
  • गुढीपाडवा माहिती मराठी निबंध कविता 1
  • गुढीपाडवा शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • गुरुपौर्णिमा कविता चारोळ्या शायरी मराठी 1
  • गुरुपौर्णिमा भाषण इन इंग्लिश 1
  • गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • गुरू नानक जयंती २०२१ निबंध भाषण 1
  • गुरूपौर्णिमा भाषण निबंध मराठी माहिती 1
  • घटस्थापना पुजा विधी माहिती मराठी २०२२ 1
  • चक्रधर स्वामी जयंती 2021 आरती पाळणा भजन 1
  • चॉकलेट डे 2022 1
  • चॉकलेट डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी 1
  • छट पुजा २०२१ मराठी माहिती निबंध 1
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी 1
  • छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी 1
  • छत्रपती शिवाजी महाराज भाषण १० ओळी मराठी 1
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक 1
  • जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • जागतिक एड्स दिन 2021 मराठी माहिती निबंध 1
  • जागतिक ओझोन दिवस मराठी माहिती 1
  • जागतिक कामगार दिन मराठी माहिती भाषण निबंध 1
  • जागतिक ग्राहक दिन निबंध कविता मराठी माहिती 1
  • जागतिक जल दिन मराठी माहिती भाषण निबंध 1
  • जागतिक पर्यावरण दिन २०२२ थीम शुभेच्छा मराठी 1
  • जागतिक पर्यावरण दिन निबंध भाषण मराठी माहिती 1
  • जागतिक महिला दिन कविता चारोळ्या शायरी मराठी 1
  • जागतिक महिला दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • जागतिक मुद्रण दिन मराठी माहिती 1
  • जागतिक योग दिन भाषण थीम मराठी माहिती 1
  • जागतिक योग दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • जागतिक लोकसंख्या दिन 2021 मराठी माहिती 1
  • जागतिक लोकसंख्या दिन २०२२ निबंध भाषण मराठी माहिती 1
  • जागतिक साक्षरता दिन निबंध भाषण मराठी माहिती 1
  • जाणुन घ्या कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान असतात 1
  • जेजुरी खंडोबा लाईव्ह दर्शन 2021 1
  • जैष्ठ गौरी पूजा विधी मराठी माहीती 1
  • झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषण निबंध मराठी माहिती 1
  • टेडी डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी माहिती 1
  • टेडी डे शुभेच्छा संदेश कोट्स स्टेटस मराठी 1
  • डिटर्जंट 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा कोट्स मराठी 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी माहिती 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना 2021 1
  • डॉक्टर्स डे भाषण निबंध मराठी माहिती 1
  • डोळे येणे लक्षणे उपचार मराठी 1
  • तिरंगा निबंध मराठी 1
  • तुलसी विवाह कथा pdf मराठी 1
  • तुलसी विवाह कसा करायचा 1
  • तुलसी विवाह पुजा आरती मंगळआष्टक २०२१ 1
  • दत्त जयंती कथा आरती मराठी माहिती 2021 1
  • दत्त जयंती मराठी माहिती pdf 1
  • दत्त जयंती मराठी शुभेच्छा 2022 1
  • दसरा माहिती मराठी PDF 1
  • दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी 1
  • दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी 1
  • दादरा नगर हवेली शिक्षक भरती 2022 1
  • दिवाळी पाडवा मराठी माहिती २०२१ 1
  • दिवाळीचे सहा दिवस 1
  • देवींची नऊ रूपे मराठी माहिती 1
  • धनत्रयोदशी २०२१ शुभ मुहूर्त पुजा मांडणी यमदिपदान 1
  • नरक चतुर्दशी कथा 1
  • नरक चतुर्दशी मराठी माहिती २०२१ 1
  • नवरात्र निबंध मराठी माहिती 1
  • नवरात्री १० ओळी निबंध मराठी 1
  • नवरात्रीचे नऊ रंग 1
  • नवरात्रीचे नऊ रंग 2021 मराठी 1
  • नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • नवीन वर्ष निबंध मराठी 1
  • नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • नागपंचमी निबंध मराठी माहिती pdf 1
  • नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • नारळी पौर्णिमा निबंध मराठी माहिती 1
  • नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी माहिती भाषण निबंध 1
  • पंजाब डख 18 डिसेंबर हवामान अंदाज 2021 1
  • पंजाब डख गारपीट होण्याची कारणे 1
  • पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा नविन हवामान अंदाज 1
  • पंजाब डख यांचा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा हवामान अंदाज 1
  • पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज 3
  • पंजाब डख हवामान अंदाज 3
  • पंजाब डख हवामान अंदाज २०२२ 1
  • पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह 1
  • पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निबंध भाषण 1
  • पंडित जवाहरलाल नेहरू भाषण निबंध मराठी 1
  • पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन 2022 1
  • पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2022 2
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज निबंध भाषण मराठी 1
  • पाणी हेच जीवन निबंध मराठी 1
  • पावसाळा निबंध मराठी 1
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 1
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 265 शिक्षकांची भरती 1
  • पितृपक्ष माहीती मराठी 2021 1
  • प्रजासत्ताक दिन १० ओळी निबंध मराठी 1
  • प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचान मराठी 1
  • प्रजासत्ताक दिन भाषण मराठी २०२४ 1
  • प्रपोज डे कोट्स 1
  • प्रपोज डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी माहिती 1
  • प्रॉमिस डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी 1
  • प्रॉमिस डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी 1
  • फ्रेंडशिप डे शुभेच्छा मराठी 1
  • बप्पी लहरी मराठी माहिती 1
  • बलीप्रतीपदा पुजा महत्व कथा २०२१ 1
  • बालदिन निबंध व भाषण 1
  • बालिका दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • बाळासाहेब ठाकरे जयंती २०२२ 1
  • बिग बॉस १५ विजेती ठरली तेजस्वी प्रकाश 1
  • बैल पोळा निबंध मराठी माहिती 1
  • भाऊबीज मराठी माहिती गाणी कथा कविता २०२१ 1
  • भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल 1
  • भारतीय तटरक्षक दलात 322 जागांची भरती 1
  • भारतीय पोस्ट नविन भरती 2021| मराठी माहिती 1
  • भारतीय रिझर्व्ह बँक भर्ती 2022 1
  • भोगी 2022 मराठी माहिती 1
  • भोगी कशी साजरी करावी 1
  • मकर संक्रांत उखाणे मराठी 1
  • मकर संक्रांति निबंध मराठी 1
  • मकरसंक्रांत ऊखाणे मराठी 2022 1
  • मकरसंक्रांत माहिती मराठी 2022 1
  • मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश मराठी २०२२ 1
  • मध्य रेल्वे अंतर्गत २४२२ जागांची भरती 1
  • मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी 1
  • मराठी उखाणे नवरीसाठी २०२३ 1
  • मराठी भाषा गौरव दिन चारोळ्या 1
  • मराठी भाषा दिन भाषण निबंध कविता मराठी 1
  • मराठी माहिती 1
  • मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये मराठी 1
  • मराठी राजभाषा दिन भाषण निबंध सुत्रसंचालन 1
  • मराठी राजभाषा दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ 1
  • महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 1
  • महात्मा गांधी जयंती मराठी भाषण 1
  • महात्मा ज्योतिबा फुले भाषण निबंध मराठी माहिती 1
  • महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी माहिती 1
  • महानुभाव पंथ 1
  • महापरिनिर्वाण दिन चारोळ्या संदेश स्टेटस मराठी 1
  • महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध 2022 1
  • महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती 1
  • महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • महाराना प्रताप भाषण निबंध मराठी माहिती 1
  • महाराष्ट्र दिन भाषण निबंध माहिती मराठी 1
  • महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज २०२१ 1
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती २०२२ 1
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021 1
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव - आरोग्यमंत्री 1
  • महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर 1
  • महालक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी pdf 1
  • महालक्ष्मी व्रत कथा पुजा नियम मराठी माहिती 1
  • महावितरण मध्ये 94 जागांची भरती 1
  • महाशिवरात्री २०२३ कथा मराठी माहिती 1
  • महाशिवरात्री पुजा विधी साहित्य मुहूर्त मराठी 1
  • महाशिवरात्री मराठी माहिती कथा 1
  • महाशिवरात्री शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी माहिती 1
  • महिला दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • माझगाव डॉक शिप बिल्डर लिमिटेड मुंबई भरती 1
  • माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी 1
  • माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी 1
  • माझी शाळा निबंध मराठी 1
  • माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी 1
  • माझे आवडते शिक्षक निबंध मराठी 1
  • मातृदिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • मानवी हक्क दिन 2021 भाषण 1
  • मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे 1
  • मार्गशीर्ष गुरुवार व्रत पुजा मराठी 2021 1
  • मासिक पाळी मध्ये कोरोना लस घ्यावी का? 1
  • मी तिरंगा बोलतोय निबंध मराठी 1
  • मेसेज 1
  • यशवंतराव चव्हाण भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • रंगपंचमी निबंध मराठी माहिती 1
  • रयत शिक्षण संस्था सातारा भरती 1
  • रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय 1
  • रक्षा बंधन मराठी निबंध माहिती 1
  • रक्षाबंधन कविता चारोळ्या मराठी माहिती 1
  • रक्षाबंधन निबंध मराठी माहिती 1
  • रक्षाबंधन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश मराठी 1
  • राजमाता जिजाऊ भाषण मराठी निबंध 1
  • राजमाता जिजाऊ भाषण मराठी pdf 1
  • राजमाता जिजाऊ मराठी भाषण 1
  • राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी 1
  • राजर्षी शाहू महाराज भाषण निबंध मराठी माहिती 1
  • राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी माहिती 1
  • राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी 1
  • राजर्षी शाहू महाराज सुविचार कोट्स शुभेच्छा मराठी 1
  • राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस-पंजाब डख 1
  • राम जन्माचा पाळणा मराठी 1
  • राम नवमी २०२३ मराठी माहिती 1
  • रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • राष्ट्रध्वजासंबंधी मार्गदर्शन सुचना 1
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान जालणा भरती 1
  • राष्ट्रीय गणित दिन 22 डिसेंबर 2021 1
  • राष्ट्रीय ग्राहक दिन मराठी निबंध भाषण माहिती 1
  • राष्ट्रीय बालिका दिन दिवस मराठी माहिती 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी pdf 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन शुभेच्छा चारोळ्या घोषणा मराठी 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • राष्ट्रीय शेतकरी दिन दिवस शुभेच्छा मराठी 1
  • राष्ट्रीय शेतकरी दिन मराठी निबंध भाषण माहिती 1
  • राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 थीम घोषणा शुभेच्छा मराठी 1
  • राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • रेशन कार्ड संबंधित नवीन योजना 1
  • रोज डे २०२३ शुभेच्छा कोट्स स्टेटस शायरी मराठी 1
  • रोज डे मराठी माहिती 1
  • लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश 1
  • लाल बहादूर शास्त्री भाषण निबंध मराठी 1
  • लाला लजपतराय मराठी माहिती 1
  • लोकमान्य टिळक निबंध मराठी 1
  • लोकमान्य टिळक भाषण मराठी माहिती 1
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निबंध मराठी 1
  • वटपौर्णिमा उखाणे मराठी 1
  • वटपौर्णिमा पुजा वीधी मुहूर्त साहित्य सामग्री मराठी माहिती 1
  • वनरक्षक भरती महाराष्ट्र २०२३ 1
  • वर्षातील महत्वाचे जागतिक व राष्ट्रीय दिन जयंती मराठी 1
  • वसंतराव नाईक भाषण निबंध मराठी माहिती 1
  • वसुंधरा दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • वसुबारस निबंध मराठी माहिती २०२२ 1
  • वसुबारस मराठी माहिती २०२१|कथा पुजा महत्व 1
  • वेळेचे महत्त्व निबंध मराठी 1
  • वेळेचे महत्त्व भाषण मराठी 1
  • व्हॅलेंटाईन आठवडा पुर्ण सुची 2022 1
  • व्हेलेंटाईन डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी 1
  • व्हेलेंटाईन वीक २०२३ फुल लीस्ट 1
  • शांम्पु 1
  • शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार हा नवीन नियम 1
  • शिंधुताई सपकाळ मराठी भाषण निबंध 1
  • शिंधुताई सपकाळ यांचे निधन कसे झाले 1
  • शिवगर्जना घोषणा मराठी 1
  • शिवजयंती भाषण pdf 1
  • शिवजयंती शुभेच्छा संदेश कोट्स स्टेट्स सुविचार मराठी 1
  • शिवाजी महाराज चारोळी शायरी मराठी 1
  • शिवाजी महाराज जयंती भाषण निबंध मराठी 1
  • शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तिथीनुसार 1
  • शिक्षक दिन कविता मराठी PDF 1
  • शिक्षक दिन निबंध मराठी 1
  • शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये pdf 1
  • शिक्षक दिन भाषण मराठी pdf 1
  • शिक्षक दिन सुत्रसंचालन मराठी 1
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021 डाऊनलोड पेपर-१ पेपर-२ उत्तर सुची 1
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021|सुधारित वेळापत्रक 1
  • श्रीकृष्ण जन्माचा पाळणा 1
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती 1
  • श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी 1
  • संत गाडगेबाबा भाषण निबंध कविता मराठी 1
  • संत गाडगेबाबा यांचे विचार मराठी माहिती 1
  • संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती 1
  • संत सेवालाल महाराज जयंती मराठी माहिती 1
  • संत सेवालाल महाराज भाषण मराठी 1
  • संत सेवालाल महाराज माहिती मराठी 1
  • संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी माहिती 1
  • संभाजी महाराज भाषण निबंध मराठी माहिती 1
  • संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 1
  • संविधान दिन मराठी भाषण 1
  • संविधान दिन मराठी भाषण निबंध कविता 2021 1
  • समान नागरी कायदा काय आहे ? 1
  • सरदार वल्लभभाई पटेल जयंती २०२१ 1
  • साने गुरुजी जयंती मराठी भाषण निबंध माहिती 1
  • सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश मराठी 1
  • सावित्रीबाई फुले मराठी भाषण निबंध कविता 1
  • सीमा रस्ते संघटनेत 302 जागांसाठी भरती 1
  • स्टेटस मराठी 1
  • स्वतंत्र्य दिन सुत्रसंचालन मराठी २०२२ 1
  • स्वराज्य महोत्सव मराठी माहिती 1
  • स्वातंत्र्य दिन कविता मराठी २०२२ 1
  • स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी २०२२ 1
  • स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठी 2022 1
  • स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ 1
  • स्वातंत्र्य दिन निबंध मराठी माहिती 1
  • स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022 1
  • स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी माहिती 1
  • स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी भाषण निबंध 1
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण मराठी 1
  • स्वामी विवेकानंद भाषण निबंध माहिती 1
  • हग डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी माहिती 1
  • हग डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी 2022 1
  • हनुमान आरती मराठी PDF 1
  • हनुमान जयंती मराठी माहिती निबंध कविता 1
  • हनुमान जयंती माहिती मराठी २०२३ 1
  • हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • हनुमानाच्या व्रताचे नियम 1
  • हर घर तिरंगा उपक्रम 1
  • हर घर तिरंगा निबंध भाषण मराठी pdf 1
  • हरतालिका व्रत पुजा विधी मुहूर्त साहित्य मराठी माहिती 1
  • हरितालिका माहीती पूजा कशी करावी 1
  • हळद चेहऱ्यावर लावण्याचे फायदे 1
  • होळी निबंध मराठी माहिती 1
  • होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • adhik maas 2023 marathi mahiti 1
  • Agnipath yojana 2022 marathi mahiti 1
  • Bappi Lahiri Death 2022 1
  • bro recruitment 2022 pdf 1
  • CBSE 10th Result 2022 Date Maharashtra 1
  • CBSE board 10th 12th result live 2022 1
  • CISF Reqruitment 2022 1
  • Doctors Day Speech In English 1
  • FSSAI भर्ती 2021 1
  • Gandhi Jayanti essay in marathi 1
  • Gandhi Jayanti Speech in marathi 1
  • government big decision on lumpi virus 1
  • guru purnima speech in english 1
  • H3N2 लक्षणे 1
  • Happy Chocolate day 2022 1
  • hsc result 2022 1
  • independence day speech in english 2022 1
  • Indian army day 2022 1
  • indian navy bharti 2022 1
  • international yoga day speech in Marathi 1
  • LIC सहाय्यक पदभरती २०२१ 1
  • Lokmanya Tilak Essay Speech In English 1
  • Maharashtra board 10th result 2023 1
  • Makar Sankranti Nibandh Marathi 1
  • marathi ukhane for female 2023 1
  • Mazi shala nibandh marathi pdf 1
  • Monkeypox symptoms in marathi 1
  • MPSC परिक्षा वेळापत्रक 2022 1
  • MPSC Recruitment 2022 1
  • my favourite teacher essay in marathi 1
  • my school essay in marathi 1
  • New Year Eassy In Marath 1
  • NHM Pune Requirements 2022 1
  • npcil reqruitment 2021 1
  • pm किसान योजनेची ekyc कशी करावी 1
  • PMC MET Reqruitment 2022 1
  • post office recruitment 2022 1
  • rainy season essay in marathi PDF 1
  • rajarshi shahu Maharaj information in marathi 1
  • rajarshi shahu Maharaj quotes in marathi 1
  • Rajmata jijau marathi bhashan 2023 1
  • rakshabandhan nibhandh marathi 1
  • shivgarjana ghoshna marathi 1
  • shivjayanti speech in marathi 1
  • ssc result 2022 important update 1
  • ssc result 2022 Maharashtra board 1
  • teachers day speech in marathi pdf 1
  • Tulsi Vivah 1
  • tulsivivah2022 1
  • tulsivivahkatha 1
  • vanrakshak bharti Maharashtra 2023 1
  • vat purnima ukhane marathi 1
  • what's up banking service new update 1
  • yoga day speech hindi 1
  • yoga day wishes quotes in Marathi 1
  • Privacy Policy
  • Terms-and-conditions

Footer Copyright

संपर्क फॉर्म.

मराठी खबर – ताज्या बातम्यांचा अचूक वेध घेणारं मराठी संकेतस्थळ

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

मराठी खबर | ऑगस्ट 13, 2023 जुलै 1, 2023 | शिक्षण

१५ ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. या दिनानिमित्त शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनावर मराठी निबंध (Independence Day Essay in Marathi) लिहायला सांगितला जातो. म्हणूनच या लेखात आपण पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडेल असा स्वातंत्र्यदिनावर मराठी निबंध (Independence Day Marathi Essay) पाहणार आहोत.

१० ओळींमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (10 Lines Independence Day Essay in Marathi)

१. भारत दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

२. शेकडो वर्षे इंग्रजांच्या गुलामीत राहिलेल्या आपल्या या देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

३. या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा आदर करतो.

४. संपूर्ण देश राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो.

५. स्वातंत्रदिनाच्या दिवशी आपल्या संपूर्ण देशात राष्ट्रीय सुट्टी दिली जाते.

६. आम्हाला सुट्टी असली तरी ध्वजारोहण समारंभाला आम्ही शाळेत जातो.

७. आम्ही राष्ट्रगीत गातो आणि तिरंग्याला सलामी देतो.

८. शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा केल्यानंतर, आम्ही घरी जातो आणि राजधानीत होणारी राष्ट्रीय परेड दूरदर्शनवर पाहतो.

९. स्वातंत्र्यदिन हा आपल्या देशाच्या विविध संस्कृतींचा उत्सवही आहे.

१०. देशभक्तीपर गीते गाऊन, झेंडा दाखवून लोक देशावरील प्रेम दाखवतात.

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (Independence Day Marathi Essay in 300 Words)

१५ ऑगस्ट १९४७ हा भारतीयांसाठी सुवर्ण दिवस होता, कारण भारत त्या दिवशी २०० वर्षांहून अधिक काळ ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर स्वतंत्र झाला. ज्या लोकांनी स्वातंत्र्याचा संघर्ष सहन केला आणि पाहिला त्यांच्यासाठी हा काळ इतका सोपा नव्हता. हा एक खडतर प्रवास होता कारण स्वातंत्र्यसैनिकांसह अनेक सामान्य लोकांनी आपल्या मातृभूमीसाठी आपल्या बहुमोल प्राणांची आहुती दिली.

महात्मा गांधी, लाला लजपत राय, सरदार वल्लभ भाई पटेल, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि इतर अनेक नेत्यांनी आपल्या देशासाठी खूप काही केलेले आहे. त्यांना अनेक वेळा पोलिसांची मारहाण आणि तुरुंगवास भोगावा लागला पण तरीही त्यांनी हार मानली नाही आणि प्रसंगी आपल्यासाठी बलिदान दिले मात्र या देशाला स्वतंत्र केले.

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध 

१५ ऑगस्ट १९४७ पासून आजतागायत स्वातंत्र्य दिन हा सर्व भारतीय राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतात.  तो संपूर्ण देशात साजरा केला जात असला तरी देखील भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ,संपूर्ण सोहळा राजपथापासून सुरू होतो, राष्ट्रपती भवन किंवा संसद भवनाकडे जातो.रस्त्यावर प्रचंड गर्दी असते.अनेक लष्करी अधिकारी,पोलीस आणि सामान्य लोकही तिथे सामील होतात. शाळा,महाविद्यालये,विद्यापीठांचे विद्यार्थी अनेक कला सादर करतात,देशभक्तीमध्ये सहभागी होतात. गायन आणि नृत्य हे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. 

ध्वजारोहण केल्याशिवाय स्वातंत्र्यदिन अपूर्ण आहे.म्हणून पंतप्रधान लाल किल्ल्यावर आपला भारतीय ध्वज ‘तिरंगा’ फडकवतात आणि लाल किल्ल्याभोवती असलेले सर्व लोक आपले राष्ट्रगीत गातात.त्यानंतर आपल्या संरक्षण दलाच्या परेड होतात आणि 21 तोफांची सलामी होते. स्वातंत्रदिनाचा हा सोहळा दिल्ली येथे साजरा करण्याबरोबरच शाळा-महाविद्यालयांमध्येही साजरा केला जातो. प्रत्येक शाळा-कॉलेज देशभक्तीपर गीत गायन आणि देशभक्तीपर नृत्य  इत्यादी अनेक स्पर्धा आयोजित करतात.

 आजच्या पिढीला ज्यांनी की आपल्या हुतात्म्यांचा संघर्ष पाहिलेला नाही, त्यांनाही राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि प्रेमाची माहिती व्हावी आणि समजून घेता यावे यासाठी हे उत्सव साजरे केले पाहिजेत. पण दुर्दैवाने आपण आपल्या हुतात्म्यांनी केलेल्या कष्टाकडे दुर्लक्ष करत आहोत. केवळ १५ ऑगस्टला देशभक्ती हे आमचे कर्तव्य आहे असे वाटते. 

स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याच दिवशीच करावे असेच आपल्यातील बऱ्याच जणांना वाटते. इतरवेळी मात्र आपले कर्तव्य बजावताना आणि समाजात वावरताना आपण ही गोष्ट सोयीस्कररित्या विसरतो…

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (Marathi Essay on Independence Day 500 Words)

भारत देशात १५ ऑगस्ट हा दिवस  स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. १९४७  मध्ये या दिवशी सुमारे दोनशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारताला मुक्तता मिळाली. भारतातील लोकांसाठी हा अत्यंत गौरवाचा आणि आनंदाचा क्षण होता. त्यामुळे भारतात स्वातंत्र्यदिन धार्मिक उत्साहाने सुद्धा साजरा केला जातो.

१७ व्या शतकात भारत बऱ्याच लहान मोठया संस्थानांचा आणि राज्यांचा मिळून बनलेला एक समूह होता. बहुतेक राज्ये ही श्रीमंत आणि स्वयंपूर्ण होती. मग, युरोपियन व्यापारी सागरी मार्गाने भारतात आले. त्यांनी भारतीय राज्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला आणि जमीन आणि व्यापारावर त्यांची मजबूत पकड निर्माण केली. हळूहळू त्यांची व्यापारी धोरणे स्वकेंद्रित झाली आणि त्यांनी भारताला आपल्या अधिपत्याखाली घेण्यास सुरुवात केली.

१७०० च्या मध्यात, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे लक्ष व्यापारावरून महत्वाकांक्षी राज्यकर्ते होण्याचे बनले. त्यांनी लष्करी बळाचा वापर करून राज्ये बळजबरीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली. भारतातील लहान राज्ये त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढले परंतु कंपनीच्या अनुभवाशी आणि दारूगोळा यांच्या तुलनेत ते कमी पडायचे.

ब्रिटीशांच्या दडपशाहीविरुद्ध अखंड भारताचा पहिला संघर्ष १८५७ चा उठाव हा होता. मेरठमधील शिपाई-बंडाच्या रूपात त्याची सुरुवात झाली जी झपाट्याने देशाच्या इतर भागात सुद्धा पसरली. तथापि, भारतीय लोकांमध्ये असणाऱ्या नेतृत्वाच्या कमतरतेचा फायदा घेऊन ब्रिटिशांना वेळीच त्यावर अंकुश ठेवता आला.

या उठावाने मात्र भारतीयांच्या मनात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची बीजे पेरली गेली. 1857 च्या उठावाने भारताला एकत्र आणण्यात आणि देशाने एकजुटीने लढा दिल्यास स्वातंत्र्य मिळू शकते याची जाणीव तेथील जनतेला करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

बंडानंतर सुमारे तीन दशकांनंतर १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाप्रमाणे संपूर्ण भारतात नागरी संस्था उदयास येऊ लागल्या. भारताला राष्ट्रवादाच्या एकाच धाग्याने जोडण्याचे सर्वात महत्त्वाचे काम पक्षांनी आणि त्यांच्या राजकीय संरक्षकांनी केले.

मॉन्टेगु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, रौलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, दांडी यात्रा हे सर्व भारतीय लोकांच्या दडपशाहीची आणि त्याविरुद्ध त्यांनी केलेल्या लढ्याची साक्ष देतात. हा तो काळ होता जेव्हा भारताने इंग्रजांकडून स्वराज्याची किंवा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यास सुरुवात केली होती.

अखेरीस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि इतरांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांनी, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

भारताचा स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशभर दरवर्षी राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. यादिवशी ध्वजारोहण कार्यक्रम वगळता दिवसभर सर्व खाजगी व सरकारी कार्यालये, सरकारी आणि  खाजगी शाळा व महाविद्यालये बंद असतात.

आज आपला देश स्वातंत्र्य दिन साजरा करताना जी एकता दाखवत असतो तीच एकता स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवली होती. आज विविध क्षेत्रातील, धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील लोक देशभक्तीने ओतप्रोत भरून राष्ट्रवाद आणि देशभक्तीने हा राष्ट्रीय उत्सव साजरा करतात.

या दिवशी भारतीय राष्ट्रध्वज असणारा तिरंगा सर्वत्र विकला जातो आणि लोक अभिमानाने त्यांच्या डेस्क, वाहने आणि इमारतींवर त्याला लावतात. ध्वजारोहण हा सर्व सरकारी कार्यालयांमध्ये बंधनकारक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये कार्यालयातील प्रमुख ध्वजारोहण करतात आणि त्यानंतर आपले राष्ट्रगीत “जण-गण-मन” गायले जाते.

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टांबद्दल शाळा आणि महाविद्यालये देखील अनेक कार्यक्रम आयोजित करतात. मुले काही लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत आणि त्यांचे प्रसिद्ध संवाद, ब्रीदवाक्य इत्यादी सादर करताना दिसतात.

नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभानंतर भारताचे पंतप्रधान राष्ट्राला संबोधून अभिभाषण करतात.

स्वातंत्र्य दिन हा स्वतंत्र भारताचा नव्याने झालेला जन्म आहे ज्यामध्ये भारतीय लोक स्वतःचे राज्यकर्ते निवडू शकतील आणि स्वतःचे शासन स्वतः ठरवू शकतील. अर्थात भारतात लोकशाही अस्तित्वात आली. स्वातंत्र्यदिन हा भारतासाठी एक अविषमरनिय दिवस आहे, खरं तर भारतातील लोकांचा सर्वात महत्वाचा सण आहे.

आणखी वाचा : माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (Independence Day Marathi Essay in 1000 Words)

दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचे स्मरण करतो. आपल्या भारत देशावर जवळपास २०० वर्षे ब्रिटनचे राज्य होते, अखेरीस ते स्वतंत्र होऊन स्वतंत्र राष्ट्र बनले. आणि तेव्हापासूनच हा दिवस भारतीय स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारताला स्वतंत्र बनविण्यासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्या स्वातंत्र्य योद्धांचे समरण देखील स्वातंत्र्यदिनी केले जाते. हा भारतातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने आणि गौरवाने स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करतात, कारण आपणा सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप मोलाचा आणि महत्त्वाचा आहे.

शाळा, महाविद्यालये आणि देशभरातील कार्यालयांत तो अतिशय उत्साहात साजरा केला जातो आणि यामध्ये देशातील विद्यार्थी आणि नागरिक हिरीरीने सहभाग घेतात. 

१५ ऑगस्ट ही राष्ट्रीय सुट्टी असली तरीदेखील देशभरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित आणि साजरा केला जातो. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवामध्ये ध्वज उभारणे, देशभक्तीपर भाषणे करणे, वादविवाद आणि स्पर्धा आयोजित करणे, नृत्यादी कला सादर करणे, कवितांचे सादरीकरण या आणि इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो. विद्यार्थी या उपक्रमांबद्दल खूप उत्सुक असतात आणि त्यामध्ये ते मनापासून सहभागीही होतात. विविध केडीट कोरचे विद्यार्थी जसे की NCC आणि MCC हे सुद्धा स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशात परेड करताना दिसतात. हे सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांना एकजुटीचे महत्व समजावून देण्यात मदत करतात आणि आजच्या पिढीमध्ये उणीव असलेल्या देशभक्तीची भावना त्यांच्यात रुजवण्याचा प्रयत्न करतात.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विविध खाजगी आणि सरकारी कार्यालयांमध्येही हा दिवस उत्सवाच्या रुपात साजरा केला जातो. कार्यालयांमध्ये, कर्मचार्‍यांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी थीम सोबत जुळण्यासाठी अनेकदा भगवे, पांढरे किंवा हिरवे कपडे घालण्यास सांगितले जाते. या रंगांमध्ये लोक राष्ट्रीय पोशाख परिधान केलेले दिसतात आणि संपूर्ण वातावरण उजळून निघते. देशभरातील बहुतेक कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते, कर्मचार्‍यांमधील संबंध मजबूत करण्यासाठी विशेष सहभोजनाची व्यवस्था सुद्धा केली जाते. काहीवेळा, अनेक लोक उस्फूर्तपणे भाषण देण्यासाठी देखील येतात. तसेच काही कार्यालये खास कर्मचाऱ्यांना एकमेकांशी  भावनिकरित्या जोडण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करतात.

विविध निवासी भागातील रहिवासी कल्याणकारी संस्था आणि सोसायट्या या हल्ली स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहाटेच लोक जवळच्या ध्वजारोहन कार्यक्रमास एकत्र जमतात आणि खर्‍या अर्थाने एकतेचा संदेश देत हा दिवस साजरा करतात. ते स्वातंत्र्य दिनाच्या थीमनुसार कपडे परिधान करतात आणि कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी सुद्धा होतात, ध्वज उभारणी नेहमी समारंभाच्या सुरुवातीला केली जाते. ध्वजारोहण झाल्यानंतर लोक आदराने उभे राहून राष्ट्रगीत म्हणत आपल्या तिरंग्यास मानवंदना देतात.

तसेच या संपूर्ण उत्सवादरम्यान देशभक्तीपर गाणी वाजवली जातात आणि लोक राष्ट्रवादाच्या भावनेत आकंठ बुडलेले दिसतात. या कार्यक्रमांदरम्यान नृत्य स्पर्धा आणि कविता स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात. लहान मुलांसाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेवर आधारित ड्रेस स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात, जिथे मुलांना जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, भगतसिंग इत्यादी स्वातंत्र्यसैनिक बनण्याची संधी मिळते. या स्पर्धा अनेकदा दुपारच्या जेवणानंतर होतात. या कार्यक्रमांदरम्यान लोक एकत्र राहतात आणि एकत्र जेवणाचा आनंद सुद्धा घेतात, आपल्या शेजाऱ्यांना समजून घेत त्यांच्यासोबत  वेळ घालवण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

आपल्या देशातील अनेक भागांमध्ये स्वातंत्र्यदिनी पतंग उडवण्याची प्रथा आहे. आकाशामध्ये स्वच्छदपणे  विहार करणारे विविधरंगी पतंग हेच खरे  स्वातंत्र्यप्रतिक आहेत. पतंग उडवण्याचा आनंद घेण्यासाठी लोक त्यांच्या गच्चीवर जातात किंवा जवळच्या मैदानावर जातात. आणि त्यांच्या मित्रांना व नातेवाईकांना उत्सवात सामील होण्यासाठी आमंत्रित करतात. विविध ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात आणि लोक मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात.

भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी खूप मोठी आहे, ज्यामध्ये विविध स्वातंत्र्यसैनिक त्यांच्या धैर्याने या भारतभू साठी आणि सहिष्णुतेसाठी लढले.  युरोपियन व्यापारी भारतात स्थायिक होऊन भारतीय उपखंडात स्वत:च्या साम्राज्याची स्थापना करू पाहत होते. त्याच वेळी, १७५७ मध्ये प्लासीच्या आणि १७६४ मध्ये बक्सारच्या लढाईत  भारताने परदेशी सैन्याचा सामना केला, परंतु यात भारत आपली ताकद सिद्ध करू शकला नाही आणि या युद्धांमध्ये पराभूत झाला. त्यानंतर, ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपल्या साम्राज्याचे जाळे पसरवण्यास सुरुवात केली आणि लजसजसे ते प्रदेश जिंकत गेले तसतसे १८ व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांनी भारताच्या अनेक भागांमध्ये आपली राजेशाही प्रस्थापित केली.

त्याच वेळी, कंपनी सरकारने अनेक कठोर कायदे करून भारतीय समाजाला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भारतातील लोकांवर अनेक जाचक धोरणे  लागू केली. कारण भारतीयांनी परकीय साम्राज्याला विरोध करून इंग्रजांविरोधी कारवायांना सुरुवात केली होती. त्याच वेळी, ब्रिटिशांच्या या दडपशाही धोरणांमुळेच १० मे १८५७ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून १८५७ च्या उठावाच्या रूपाने भारतीय लोकांचा असंतोष बाहेर पडला.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

त्यामुळेच १८५७ चे युद्ध हे भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध मानले जाते.  मंगल पांडे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नाना साहेब, बेगम हजरत महल, राणी अवंतीबाई आणि बाबू कुंवर या प्रमुख बंडखोर नेत्यांनी या युद्धात आपली महत्त्वाची भूमिका बजावली. या युद्धात भारतीयांना यश प्राप्त करता आले नाही, परंतु या सर्व घटनांचा सर्व भारतीयांवर खोल परिणाम झाला आणि भारतीयांमध्ये स्वातंत्र्य भारताची इच्छा जागृत झाली.

असे असले तरी १८५७ च्या युद्धानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीयांची शक्ती ओळखली आणि त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराला हळूहळू दूर करत ब्रिटनच्या राणीच्या सरकारचे राज्य निर्माण केले.

१८५७ च्या उठावानंतर, १८५८ मध्ये भारतीय राज्य प्रशासन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन ब्रिटिश राजसत्तेला सोपवले.

१८५७ च्या युद्धाच्या शेवटी, स्वातंत्र्य संग्रामाचे  लोन सर्व भारतभर पसरले आणि  ब्रिटिशांना असे वाटू लागले की ते भारतावर आता जास्त काळ राज्य करू शकत नाहीत. त्याच वेळी, भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक गोपाळ कृष्ण गोखले, मदन मोहन मालवीय आणि दादाभाई नौरोजी यांच्यासह अनेक प्रमुख भारतीय क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली १८८५ ते १९०५ पर्यंतच्या गृहयुद्धानंतर भारतीयांनी बंड केले. या युद्धाला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्ती या वैचारिक आणि राजकीय होत्या त्यामुळे त्यांनी शांततेच्या मार्गाने हे युद्ध लढले.

१९ व्या शतकापर्यंत मात्र ब्रिटिशांनी भारतीय उपखंडावर केलेले अत्याचार तीव्र झाले. कारण १९ व्या शतकाच्या अखेरीस लाला लजपत राय, बिपीन चंद्र पाल यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक पावले उचलली ज्यांना इंग्रजांनी दडपून टाकले त्यामुळे भारतीयांच्या मनात इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण झाली. भारतात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वजण एक झाले. त्याच वेळी या स्वातंत्र्यसैनिकांच्या एकजुटीने ब्रिटिशांना भारतीयांची भीती वाटू लागली

१९ व्या शतकात, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो आंदोलन, महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळी यासह अनेक चळवळींनी ब्रिटिश साम्राज्यांचा पाया हादरला आणि  स्वातंत्र्याचा मार्ग सोपा होत गेला. म्हणून इंग्रजांना भारत सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. दरम्यान, १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. १९२९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश राजसत्तेकडे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि भारतीय जनतेने एकत्र येऊन स्वातंत्र्याविरुद्धच्या ब्रिटिश बंडाला बळ दिले. याचा परिणाम म्हणून, ब्रिटीश संसदेने लॉर्ड माउंट बॅटन यांना ३० जून १९४८ पर्यंत भारतात राज्य करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे भारतातील ब्रिटीश साम्राज्य अजूनच कमकुवत झाले. परंतु तेव्हाच ब्रिटीशांना भारतातील लोकांच्या भावना अजूनच भडकलेल्या दिसल्या. लॉर्ड माउंटबॅटन यांना देण्यात आलेली अंतिम मुदतीची वाट पाहण्यापूर्वीच इंग्रजांनी ऑगस्ट १९४७ मध्ये भारत सोडण्याचा निर्णय घेतला. ज्या इंग्रजांनी इतकी वर्षे भारतीयांचा छळ केला, त्या इंग्रजांनी भारतीयांचे धैर्य आणि एकजुटीच्या बळावर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना नमुन भारताला स्वातंत्र्य दिले.  त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

धन्यवाद…!

समानार्थी शब्द | Samanarthi Shabd in Marathi

माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध | my favorite season essay in marathi, leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

स्वातंत्र्य दिवसाविषयी माहिती आणि घोषवाक्ये

(Swatantrata Diwas) 15 August Information in Marathi

इंग्रजांच्या तावडीतून आपल्या भारत देशाला सन 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. जवळजवळ १५० वर्षांपेक्षा जास्त काळा पर्यंत इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक क्रांतीकारणी मोठ्या शोर्याने आपल्या प्राणाची पर्वा न करता इंग्रजांसोबत लढताना बलिदान दिलं आहे. खरच देशाला त्यांच्या बद्दल खूप अभिमान आहे. संपूर्ण भारतभर १५ ऑगस्ट या दिवसाला राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी देशातील सर्व शाळा, महाविद्यालय तसेच सर्व सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी झेंडावंदन करण्यात येते.

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रपतीच्या हस्ते झेंडावंदन होऊन देशाच्या तिनी दलाची मानवंदना स्वीकारली जाते. तसेच पंतप्रधान सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात. राजपथावर वेगवेगळ्या झाकिंचे प्रदर्शन घडविले जाते. आपल्या देशाचे शक्ती प्रदर्शन करण्यात येते. विविधतेने नटलेला आपला भारत देश खूप महान आहे. संपूर्ण विश्वात भारत हा एकचं असा देश आहे जिथे विविधतेतून एकतेचे दर्शन होते. आपल्या देशात सर्वच जाती धर्माचे लोक राहतात. सर्व धर्मांचे सणोत्सव   मोठ्या जोमाने साजरे केले जातात.

स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात अनेक घडामोडी घडल्या आहेत. इंग्रजांच्या आधी भारतात पोर्तुगीज आले होते. तसेच त्यानंतर जर्मनी यासरखे देश आले येथे आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या. इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी आपली इस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. व्यापार करण्याच्या उदेशाने भारतात आल्यानंतर इंग्रजांनी काही प्रांतावर आपले अधिकार गाजवणे सुरु केलं. अस करत करत त्यांनी संपूर्ण भारवर आपला ताबा मिळविला.

स्वातंत्र्य दिवसाविषयी इतिहास  – Independence Day Information in Marathi

Independence Day Information in Marathi

स्वातंत्र्य दिन विशेष माहिती – Swatantra Dinachi Mahiti

इंग्रजांकडून होत असेली लुटपाट पाहून तिला आळा घालण्यासाठी देशातील काही क्रांतिकारक समोर आले आणि त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारले. सन १८५७ साली सर्वप्रथम देशातील क्रांतिकारक एकत्र आली आली त्यांनी इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याच्या विचाराने त्यांच्यावर हल्ला चढविला. परंतु त्यांनी केलेला बंड पूर्व नियोजित नसल्याने तो पूर्णपणे यशस्वी झाला. त्यात अनेक क्रांतीकारकांना पकडून फाशी देण्यात आली.

इंग्रजांनी आपल्या देशांत अनेक सुधारणा केल्या, सन १८५३ साली आपल्या देशात सर्व प्रथम रेल्वे सुरु केली. रेल्वे सुरु करण्यामागील त्यांचा उदेश हा व्यापाराला चालना मिळवणे होता. आपल्या देशातील लोकांमध्ये फुट निर्माण करण्याचं महत्वपूर्ण काम त्यांनी केलं अस म्हणने चुकीच ठरणार नाही. कारण, त्यांनी सन १९०५ साली आपल्या देशातील मुस्लीम प्रांत बंगालची फाळणी केली. देशाच्या स्वातंत्र्या करीता सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन चळवळ करत असत त्यामुळे सर्वाना एकत्र सांभाळणे इंग्रज सरकारला शक्य नव्हते. परिणामी त्यांनी हिंदू मुस्लीम यांच्यात दरी निर्माण केली.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्रयत्न केले. मंगल पांडे पासून लोकमान्य टिळक , लाल लजपतराय , बिपिनचंद्र पाल , भगत  सिंग , चंद्रशेखर आझाद , यासारख्या क्रांतिकारकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य करिता आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या क्रांतीकारकांशिवाय, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू , राष्ट्पिता महात्मा गांधी यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याकरिता खूप चळवळी केल्या.

मुस्लीम लीगच्या मागणीप्रमाणे सन १४ ऑगस्ट १९४७ साली भारतातून पाकिस्तानची विभागणी करण्यात आली. तसेच, आपल्या देशाला सुद्धा सन १५ ऑगस्ट १९४७ साली इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्तता मिळाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता क्रांतिकारकांनी दिलेलं बलिदान खूप महान त्याचं हे बलिदान भारत देश कधीच विसरणार नाही.

भारतीय ध्वजाची विशेषता – Indian Flag Specialty 

आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजात चार प्रकारचे रंग असून त्या प्रत्येक रंगाची आपली एक विशेषता आहे. राष्ट्रध्वजा संबंधी इतिहास आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधीच म्हणजे २२ जुलै 1947 साली राष्ट्रध्वजाला मान्यता देण्यात आली. तिरंग्याची रचना बंगालमधील मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या व्येंकय्या पिंगली यांनी केली आहे.

राष्ट्रध्वजात तीन आडवे पट्टे असून त्यांचा रंग केशरी, पांढरा व हिरवा स्वरुपात आहे. त्यांच्या मध्यभागी निळ्या रंगाचे एक अशोक चक्र आहे. त्यावर २४ आर्य आहेत. ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण २:३ या स्वरुपात आहे. ध्वज हा केवळ खादी किंवा रेशीम कापडा पासून बनविला जावा असा सरकारी नियम आहे. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वजाचे सविस्तर वर्णन केलं आहे.

तीरांग्यावरील वरच्या भागात केशरी रंग आहे. केशरी रंग हा धैयाचे प्रतिक मानला जातो.

खालील भागात पांढरा रंग असून तो रंग शांततेच प्रतिक मानला जातो.या रंगातून शांती, सत्य व पावित्र्याचा बोध होतो.

ध्वजाच्या खालील भागात गर्द हिरवा रंग आहे. हा रंग निसर्गाशी व भूमीशी असलेलं आपलं नात दर्शवितो.

या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे २४ आर्य असलेलं आर्य चक्र आहे. हे चक्र गतीचे प्रतिक असून ते आपल्या देशाला गतीने पुढे जाण्याचा संदेश देते.

स्वातंत्र्य दिवसाविषयी घोष वाक्य – Independence Day Slogans in Marathi

  • स्वातंत्र्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच.
  • तिरंग्याचा रंगच न्यारा, त्यातच तर आहे देश सारा.
  • जय जवान जय किसान.
  •  बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो.
  •  देऊन आपल्या प्राणाचे बलिदान, सैनिक राखती आपल्या देशाचा अभिमान.
  • भारत माता की जय.
  • आराम हराम आहे.
  •  देश प्रेम फक्त एका दिवसाकरिता मर्यादित नसावं, ते कायम आपल्या मनात असाव.
  •  ठेऊन आपल्या एकीचे भान राखूया आपल्या देशाची शान.
  •  ना कोणी मोठा ना कोणी लहान,  आपला देश तर आहे विश्वात महान.
  • आकाशी असती एक असा तारा,  जसा पृथ्वीवर असे देश आमचा प्यारा.
  •  उंचच्या उंच तिरंगा लहरूया, देशाची शान वाढवूया.
  • माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरु जिंकू किंवा मरू.
  •  देवून आपल्या प्राणाचे बलिदान राखती आपल्या देशाची शान असा आमचा वीर जवान.
  • आपले स्वातंत्र्य आपले संविधान, भारतीय असल्याचा असावा अभिमान.
  •  येथे नांदती सुख, शांती आणि समृद्धी, यातूनच मिळते देशाला गती.
  •  सैनिक असती देशाची शान, ते तर राखती देशाची मान.
  •  करा किंवा मरा.
  • करूया वंदन तिरंग्याला जो देशाची शान आहे,  उंचच्या उंच लहरू याला जोपर्यंत देहात प्राण आहे.
  • या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे,
  • हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे.

Editorial team

Editorial team

Related posts.

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

Koyna River Information in Marathi

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

गेटवे ऑफ इंडिया माहिती

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Gateway of India Mahiti मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स,...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

10 Lines Essay on My Country India in Marathi | माझा देश भारत 10 ओळी मराठी निबंध

10 Lines Essay on My Country India in Marathi: माझ्या देश भारतावर 10 ओळी निबंध, माझा देश भारतावर 10 ओळी निबंध, माझा देश 3 वीच्या वर्गासाठी 10 ओळी निबंध, विद्यार्थ्यांसाठी माझ्या देश भारतावर 10 ओळी 10 ओळींचे वाक्य, माझ्या देश भारतावर 10 ओळी मराठी निबंध. भारत माझा देश आहे ही माझी मातृभूमी आहे

भारत हे विविधतेतील एकतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे, येथे विविध धर्माचे लोक शांतता आणि सौहार्दाने राहतात.

असे मानले जाते की प्रत्येक 100 किलोमीटरनंतर भारतातील अन्न, कपडे, भाषा आणि घरांमध्ये बदल दिसून येतो. आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रथा आणि सणांचा समावेश आहे, जे एकमेकांना बांधून ठेवतात, उत्तरेला बर्फाची चादर झाकलेला हिमालय, राजस्थानचे उष्ण थार वाळवंट, समुद्र, लहान-मोठ्या नद्या आणि विस्तीर्ण जंगले. नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा संगम, आम्हाला अभिमान आहे आपल्या देशाचा भारत माझ्या देशावर 10 ओळी, माझा देश भारत 10 ओळी मराठी निबंध, 10 lines Essay on My Country India in Marathi, 10 ओळी माझा देश निबंध मराठी , Maza Desh lines Marathi Nibandh, भारत देश महान मराठी निबंध, lines Essay On My Country In Marathi, 10 lines on my country india in marathi for class 1/2/3/4/5/6.

  • 1.1 10 Lines Essay on My Country India in Marathi SET 1
  • 1.2 भारत देशावर 10 ओळी | 10 Lines on India in Marathi SET 2
  • 1.3 10 ओळी माझा देश निबंध मराठी
  • 1.4 10 Lines on My Country India in Marathi SET 3
  • 1.5 10 Lines on My Country India in Marathi for Class 1/2/3/4/5/6 SET 4
  • 1.6.1 प्रश्न – तिरंग्याचे तीन रंग कशाचे प्रतीक आहेत?
  • 1.6.2 प्रश्न – तिरंग्यातील निळ्या वर्तुळाचे चिन्ह काय आहे?
  • 1.7 Conclusion

माझा देश भारत 10 ओळी मराठी निबंध

10 lines Essay on My Country India in Marathi

10 Lines Essay on My Country India in Marathi SET 1

1- आपल्या देशाचे नाव भारत आहे

2- भारताचे प्राचीन नाव आर्यव्रत होते

3- दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा भरत याच्या नावावरून भारत देशाचे नाव ठेवण्यात आले.

4- भारत एक महान देश आहे

5- येथे अनेक भाषा बोलल्या जातात आणि अनेक धर्म पाळले जातात.

6- आपल्या देशात लोकसभा, राज्यसभा आणि महानदी अदालत अशा विविध राष्ट्रीय पर्यावरण संस्था आहेत.

7- भारत देश पृथ्वीवर दक्षिण आशियामध्ये वसलेला आहे.

8- भारत तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेला आहे

9- याच्या दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे.

10- हिमालय हा भारताच्या उत्तरेकडील सर्वात उंच पर्वत आहे

भारत देशावर 10 ओळी | 10 Lines on India in Marathi SET 2

माझा देश निबंध 10 ओळी | माझ्या देशावर दहा ओळींचा निबंध भारत आपला देश भारत हा एक कृषीप्रधान देश आहे जिथे 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, पारशी, बौद्ध आणि ख्रिश्चन एकत्र राहतात भारत सातव्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातला देश आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश.

आपल्या देशाचा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे, जो तीन रंगांनी बनलेला आहे, जो भारताची एकता आणि अखंडता दर्शवतो, सर्वात वरचा रंग भगवा आहे, जो भारताचे शौर्य आणि अदम्य साहस दर्शवतो, मध्यभागी अशोक चक्र असलेला पांढरा आहे. हा रंग साधेपणा, शुद्धता, सत्य आणि शांती यांचे प्रतीक आहे आणि खाली असलेला हिरवा रंग हिरवी पृथ्वी आणि समृद्धी दर्शवतो.

10 lines Essay on My Country India in Marathi

10 ओळी माझा देश निबंध मराठी

भारत हा विद्यापीठांचा खजिना आहे आणि उच्च शिक्षण पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे.

2- भारताची अधिकृत भाषा हिंदी आहे, जी आपल्या देशाच्या एकतेचे प्रतीक आहे.

3- भारतीय रेल्वे हे वाहतुकीचे एक महत्त्वाचे साधन आहे, जे देशाच्या विविध भागांना जोडते.

4- आपला देश अखंडता, एकता आणि विशिष्टतेवर आधारित आहे.

भारत हा क्षेत्रफळानुसार जगातील सातव्या क्रमांकाचा आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

6- भारत देशाची राजधानी नवी दिल्ली आहे

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे.

8- 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांसह भारत हा एक मोठा देश आहे.

9- भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारतातील मुख्य पिके भात, गहू, मोहरी, वाटाणा, अरहर, बार्ली, कापूस इ.

10- भारताचे रहिवासी असल्याचा आम्हाला अभिमान आहे

10 Lines on My Country India in Marathi SET 3

1- मैं अपने देश भारत से बहुत प्यारा करता हूँ  भारत हमें प्राणों से भी प्यारा है 

2-  भारत एक बहुत ही खूबसूरत देश है भारत की मुद्रा रूपया है 

3- भारत देश के लोग बहुत दयालु और मेहनती होते है 

4- भारत एक शांतिपूर्ण देश है यहाँ के लोग बहुत मेहनती हैं 

5- भारत एक समय ब्रिटिश के अधीन था भारत को 15 अगस्त 1947 को आजादी मिली 

6- भारत भूमि पर बहुत सारी पवित्र नदियाँ बहती है जैसे गंगा, जमुना, सरस्वती कावेरी 

7- भारत का राष्ट्रीय पशु टाइगर है और राष्ट्रीय  बृक्ष बरगद है 

8-  भारत का राष्ट्रीय फूल कमल है और राष्ट्रीय फल,फलों का राजा आम है 

9- भारत के 17 राष्ट्रीय प्रतीक है जो भारत के गौरवशाली राष्ट्र को दर्शाते हैं 

10- भारत का राष्ट्रगान जन गण मन अधिनायक है और राष्ट्रगीत बन्दे मातरम है

10 Lines Essay on Jawaharlal Nehru in Marathi

10 Lines On Good Habits In Marathi

10 Lines on Republic Day in Marathi

10 Lines Essay On Lord Ganesha In Marathi

10 Line Essay on Independence Day in Marathi

10 Lines on Save Water Essay in Marathi

10 Lines on My Mother in Marathi

10 lines Holi Essay in Marathi For Students

10 Lines on My Country India in Marathi for Class 1/2/3/4/5/6 SET 4

1- भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आहे आणि भारताची एकूण लोकसंख्या सुमारे 140 कोटी आहे.

2- भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे, अधिकृतपणे 22 भाषा आहेत

3- भारत देशाला भारत आणि हिंदुस्थान असेही म्हणतात

4- भारताला सोन्याचा पक्षी देखील म्हटले जाते, भारत हा जगातील सर्वात प्राचीन देशांपैकी एक आहे.

5- भारत हा आशिया खंडात स्थित आहे, तो जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे.

6- भारत देशात होळी, दिवाळी, ईद इत्यादी विविध सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.

7-आज आधुनिक भारत देश आणि जगात अनेक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे.

8- भारत हे अनेक वैज्ञानिक आणि क्रांतिकारकांचे जन्मस्थान आहे.

9- भारत हा एक विशाल आणि वैविध्यपूर्ण देश आहे

10- मागील जन्मातील सत्कर्म आणि भगवंताच्या असीम कृपेमुळे मला भारतभूमीवर जन्म घेण्याचे भाग्य लाभले आहे.

FAQ: 10 Lines on My Country India in Marathi For Students

प्रश्न – तिरंग्याचे तीन रंग कशाचे प्रतीक आहेत.

उत्तर – (१) केसरी रंग तिरंग्याच्या शीर्षस्थानी आहे, केसरी रंग संयम, शौर्य आणि शौर्याचे प्रतीक आहे, तो भारतीय धैर्य, शौर्य आणि उत्कृष्टता दर्शवतो.

(२) पांढरा रंग शांतता, साधेपणा, पवित्रता आणि सत्याचे प्रतीक आहे. तो भारतीय समाजाची एकता आणि एकोपा दर्शवतो. तो तिरंग्याच्या मध्यभागी स्थित आहे.

(३) हिरवा रंग निसर्ग, मानवता आणि आधुनिकतेचे प्रतीक आहे. हा रंग तिरंग्याच्या खालच्या भागाला शोभतो. तो भारतीय शेती, वन्यजीव, हरित पृथ्वी आणि प्रगतीशीलता दर्शवतो.

प्रश्न – तिरंग्यातील निळ्या वर्तुळाचे चिन्ह काय आहे?

उत्तर – तिरंग्यामधील निळे चाक अशोक स्तंभावरून घेतले आहे.हे निळे आकाश, महासागर आणि वैश्विक सत्याचे प्रतीक आहे.याला कर्तव्याचे चाक असेही म्हणतात.

मित्रांनो, आज मी माय कंट्री इंडियावर मराठीत 10 ओळी लिहिल्या आहेत. 10 ओळी निबंध माझा देश भारत, 10 ओळी निबंध माझा देश भारत, माझा देश 10 ओळी निबंध इयत्ता 3 साठी, 10 ओळी माझा देश भारत विद्यार्थ्यांसाठी, 10 ओळी भारतावर मराठी 10 ओळींचे वाक्य, 10 ओळी माझ्या देशावर भारत मराठीत.

प्रत्येकाचे ज्ञान वाढवण्यासाठी कोणता उपयोगी पडू शकतो याबद्दल सांगितले, विशेषत: इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांना या पोस्टचा निबंध लेखनात खूप फायदा होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कोणत्याही सूचना असल्यास आम्हाला कमेंटद्वारे कळवा. कृपया तुमचे शेअर करा. आमच्या बरोबरचे मत धन्यवाद

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

IMAGES

  1. 10 lines on independence day in marathi

    independence day essay in marathi 10 lines

  2. 10 Line Essay On Independence Day In Marathi

    independence day essay in marathi 10 lines

  3. 10 Line Essay On Independence Day In Marathi

    independence day essay in marathi 10 lines

  4. स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी

    independence day essay in marathi 10 lines

  5. स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी

    independence day essay in marathi 10 lines

  6. स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी

    independence day essay in marathi 10 lines

VIDEO

  1. १५ ऑगस्ट मराठी भाषण / निबंध

  2. 10 lines on Independence Day in hindi

  3. Essay on Independence Day 2023

  4. 10 lines on Independence Day in english || Essay on Independence Day 10 lines || 15 August essay

  5. Mazi Shala Marathi Nibandh

  6. शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी/shalecha pahila divas nibandh marathi

COMMENTS

  1. स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी

    10 Lines on Independence Day in Marathi. स्वातंत्र्य दिन हा आपल्या महान स्वातंत्र्य ...

  2. स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी

    स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi 2022

  3. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी Independence Day Essay in Marathi

    Independence Day Essay in Marathi - 15 August Essay in Marathi 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी आज ...

  4. स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Essay on Independence Day in Marathi

    ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा ही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. - Essay on Independence Day in Marathi

  5. स्वातंत्र्य दिन मराठी निबंध

    Essay In Hindi कक्षा 1 से 4 के लिए निबंध कक्षा 5 से 9 के लिए निबंध कक्षा 10 से 12 के लिए निबंध प्रतियोगी परीक्षा के लिए निबंध ऋतुओं पर निबंध त्योहारों ...

  6. 10 Lines on Independence

    स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence नमस्कार मित्र ...

  7. स्वातंत्र्य दिन मराठी निबंध

    अजून वाचा: महात्मा गांधी निबंध मराठी. Independence Day Essay in Marathi : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासात 200 सालच्या ब्रिटीश सत्तेपासून भारताला ...

  8. Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध

    मैत्री वर निबंध (Essay On Friendship) पर्यटन आणि त्याचे महत्त्व निबंध ; Shravan Mahina Essay माझा आवडता महिना श्रावण

  9. Independence Day Essay In Marathi

    Independence Day Essay In Marathi, 15 August Speech in Marathi, why Independence Day celebrated, Independence, स्वातंत्र्य दिन भाषण.

  10. स्वातंत्र्यदिन वर निबंध मराठी

    मित्र आणि मैत्रणींनो आज आपण स्वातंत्र्यदिन मराठी निबंध / Independence ...

  11. (५ निबंध) स्वातंत्र्य दिन निबंध

    स्वातंत्र्य दिन निबंध | 15 August Indian Independence Day Essay In Marathi - आज इथे आम्ही ...

  12. स्वातंत्र्य दिन 2023 भाषण मराठी

    स्वतंत्र दिन 10 ओळी - 10 lines on Independance Day in Marathi. ... आम्ही आशा करतो की हे Independence Day Speech in Marathi आपणास उपयोगाचे ठरले असेल. ... Essay in Marathi;

  13. स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध Essay On Independence Day In Marathi

    Essay On Independence Day In Marathi भारताच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन हा एक ...

  14. marathi nibandh on independence day

    जय हिंद जय महाराष्ट्र. तर कसा वाटला आपला स्वतंत्र दिनावर मराठी निबंध, essay on independence day in marathi तर असेच अनेक निबंध हवे असतील तर ह्या वेबसाईटवर ...

  15. 10 lines on independence day

    10 lines on independence day in Marathi 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. संपूर्ण भारतभर 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.

  16. 15 ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Independence Day Marathi Essay

    Independence Day Marathi Essay: सकाळी सकाळी शहरातील मुख्य ठिकाणे तिरंग्याने सजवण्यात आली. गणवेश घालून उत्साहित मुले शाळांकडे धाव घेऊ लागले. जागोजागी ...

  17. independence day essay in marathi 2022

    स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२,१५ ऑगस्ट निबंध मराठी २०२२ ...

  18. स्वातंत्र्य दिनाविषयी निबंध

    Essay on Cricket in Marathi Essay on Cricket in Marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध - Essay on Cricket in... by Editorial team June 1, 2021

  19. स्वातंत्र्य दिन मराठी निबंध

    नमस्कार मित्रांनो आणि नवीन पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Independence Day Essay in Marathi याविषयी माहिती देणार आहोत.

  20. स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

    स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi । Swatantryadin Marathi Nibandh | Independence Day ...

  21. स्वातंत्र्य दिवसाविषयी इतिहास

    हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. Independence Day Information in Marathi, (Swatantrata Diwas) 15 August Information in Marathi or Swatantra Dinachi Mahiti, Independence Day Slogans in Marathi & More Details Information in Marathi Language ...

  22. 10 lines on independence day in marathi

    नमस्कार🙏: 🌻माझ्या प्रिय💝 ~ मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो.

  23. 10 Lines Essay On My Country India In Marathi

    10 Lines On Good Habits In Marathi. 10 Lines on Republic Day in Marathi. 10 Lines Essay On Lord Ganesha In Marathi. 10 Line Essay on Independence Day in Marathi. 10 Lines on Save Water Essay in Marathi. 10 Lines on My Mother in Marathi. 10 lines Holi Essay in Marathi For Students. 10 Lines on My Country India in Marathi for Class 1/2/3/4/5/6 SET 4