15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi – 15 August Essay in Marathi 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे कि १५ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो आणि हा का साजरा केला जातो ते आपण पाहूयात. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील १५ तारखेला साजरा केला जातो आणि तो साजरा काण्याचे कारण देखील तसे आहे. १७ व्या आणि १८ व्या काळामध्ये आपल्या देशावर ब्रिटीशांचे राज्य होते आणि त्यांचे राज्य असताना ते आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू विनाश करत होते.

तसेच लोकांच्यावर अन्याय करत होते आणि त्यावेळी ब्रीटीश्यांच्या या जाचापासून लोकांची आणि देशाची सुटका करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले तसेच काही लोक यामध्ये शहीद देखील झाले आणि आपल्या देशासाठी ज्यांनी स्वातंत्र्य लढा दिला ते म्हणजे भगत सिंग , राजगुरु , सुखदेव , चंद्रशेखर आझाद , स्वातंत्र्यवीर सावरकर , महात्मा गांधी , वल्लभभाई पटेल आणि यारखे अनेक लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि शेवटी स्वातंत्र्य मिळवले.

independence day essay in marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Essay in Marathi

15 ऑगस्ट निबंध मराठी – 15 august marathi nibandh.

आपल्या भारत देशाला ब्रिटीशांच्या पासून १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मध्य रात्री स्वातंत्र्य मिळाले होते आणि त्यावेळी पंडित जवाहर लाल नेहरू हे राजकीय नेते होते. १९४७ मध्ये १५ ऑगस्ट या दिवशी भारताला मध्य रात्री स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहर लाल नेहरूंनी दिल्ली मध्ये असणाऱ्या लाल किल्ल्यावर आपल्या देशाचा तिरंगा फडकवला आणि त्यावेळी ते भारतचे पहिले पंतप्रधान देखील बनले.

सलग २०० वर्ष आपल्या देशावर हुकुमत गाजवणाऱ्या ब्रीटीशांच्यापासून ज्यावेळी भारताला स्वातंत्र्यता मिळाली त्या दिवसापासून स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि आज देखील हा दिवस त्याच आनंदामध्ये साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशासाठी किंवा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी दिलेले बलिदान तसेच दिलेला लढा.

Essay on Independence Day in Marathi

१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आपल्या देशाला आम्पूर्ण जगामध्ये एक स्वातंत्र्य देश म्हणून ओळखू लागले तसेच भारत हा देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच विकासाच्या मार्गावर चालू लागला आणि भारताची प्रगती झाली आणि त्यामुळे भारतातील लोकांचे दिवसेंदिवस राहणीमान बदलू लागले आणि जर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते तर आपला देश स्वातंत्र्य झाला नसता तसेच देश विकासाच्या मार्गावर कधीच गेला नसता आणि लोकांचे राहणीमान कधीच सुधारले नसते.

पण तसे काही झाले नाही काही महापुरुषांच्या लढाई मुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि याचाच आनंद दर वर्षी भारतीय लोक साजरा करतात. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस हा भारतामध्ये दर वर्षी खूप आनंदाने साजरा करतात आणि भारतामध्ये हा सन एक राष्ट्रीय सन म्हणून साजरा केला जातो आणि सर्व दिवस म्हणजे सर्व भारतीयांच्या एक अभिमान आहे.

दरवर्षी दिल्लीमध्ये असणाऱ्या लाल किल्ल्यावर देखील आपण तिरंगा ( राष्ट्रध्वज ) फडकवला जातो आणि हा तिरंगा देशाच्या पंतप्रधानामार्फत फडकवला जातो आणि त्यावेळी तिरंगा फडकवल्या नंतर तोफांची सलामी दिली जाते तसेच राष्ट्रगीत गायिले जाते आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान आपले मनोगत करतात तसेच ते देशाच्या प्रगतीसाठी ते पुढील धोरणे काय करणार आहेत ते सांगतात आणि या कार्यक्रमामध्ये तेथील लोक तसेच राजकीय नेते हजार असतात.

अश्या प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम करून दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिवस ( १५ ऑगस्ट ) साजरा केला जातो. भारतामध्ये स्वातंत्र्य दिवस हा सर्व ठिकाणी साजरा केला जातो आणि प्रत्येक राज्यामध्ये देखील हा राष्ट्रीय सन अगदी उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा केला जातो. ज्या प्रत्येक राज्याच्या राजधान्य आहेत त्या शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ध्वजारोहन करतात तसेच राज्याचे मुख्यमंत्री देखील ध्वजारोहण झाल्यानंतर भाषण करतात आणि राज्याच्या विकासासाठी काय धोरणे आखली आहेत याचा लोकांना आढावा देतात.

अश्या प्रकारे सरकारी क्षेत्रामध्ये १५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिवस ) साजरा केला जातो. तसेच भारतामध्ये अनेक ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी हॉस्पिटल, ग्राम पंचायत, सरकारी कार्यालय, कारखाने, शाळा आणि कॉलेज या ठिकाणी देखील ध्वजारोहन करून स्वातंत्र्यदिवस साजरा केला जातो.

शाळेमध्ये आणि कॉलेज मध्ये तर १५ ऑगस्ट हा दिवस खूप आनंदाने, उत्साहाने आणि दिमाखात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनादिवशी लहान मुले तसेच शाळेतील मोठी मुले सकाळी लवकर आवरून म्हणजेच इस्त्रीची शाळेचा ड्रेस घालून जातात आणि मग शाळेमध्ये गेल्यानंतर स्वातंत्र्य दिनासाठी कोणीतरी प्रमुख पाहुणे बनवलेले असतात आणि त्यावेळी मुले सर्व प्रथम ट्रॅक लेफ्ट राईट करतात.

तसेच एन. सी. सी ( NCC ) ची मुले काही तरी प्रमुख पाहुण्यांच्या समोर काही तरी कार्यक्रम करतात मग प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण किंवा तिरंगा फडकवला जातो मग प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होते तसेच त्यांचे आभार मानले जातात. १५ ऑगस्ट दिवशी काही मुले देखील भाषण करतात आणि ते भाषणामधून आपल्या देशाला कसे स्वातंत्र्य मिळाले हे सांगण्याचा प्रयत्न करतात तसेच काही मुले देशाच्या स्वातंत्र्याच्या काही घटनांच्यावर नाटक बसवून ते इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षकांच्या समोर साजरे करतात आणि शेवटी शाळेमध्ये खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची समाप्ती होते.

अश्या प्रकारे शाळेमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि कॉलेज मध्ये देखील आपला राष्ट्रध्वज फडकवला जातो तसेच प्रमुख पाहुण्यांचे आणि इतर पाहुण्यांचे तसेच काही शिक्षकांचे मनोगत होते. अश्या प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदाने १५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिन ) साजरा केला जातो.

१५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिन ) हा आपल्या भारत देशाचा खूप महत्वाचा दिवस आहे कारण आपल्या देशाला या दिवशी परकीय आक्रमणापासून मुक्ती मिळाली म्हणजेच आपला देश परकरी सत्तेपासून स्वातंत्र्य झाला. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ पासून स्वातंत्र्य झाला आणि या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

आम्ही दिलेल्या independence day essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 15 august 1947 nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 15 august independence day essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये independence day of india essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

independence day essay in marathi 10 lines

infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi 2023

 15 ऑगस्ट दहा ओळी चे भाषण | 15 august speech in marathi 10 lines .

15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्यदिन या दिवशी भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी संपूर्ण देशा सोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

या निमित्य अनेक महाविद्यालयांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली जाते म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी आजच्या लेखामध्ये स्वातंत्र्यदिन यावर 10 ओळी चे भाषण दहा ओळी चे भाषण ( 10 Lines on Independence Day in Marathi)घेऊन आलेलो आहोत.

हे स्वातंत्र्य दिनावर चे भाषण वर्ग एक ते पाच विद्यार्थी आपल्या भाषणामध्ये वापर करू शकता चला तर मग बघुया 15 August speech in Marathi 10 lines child student 2023

1.आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व देशवासीय मित्र-मैत्रिणींनो.

2.आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन भारतासाठी सोनेरी क्षण असणारा हा आजचा दिवस .

3.सर्वप्रथम 15 ऑगस्ट या मंगल दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित तुम्हा सर्वांना आणि समस्त देशवासीयांना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा.

4.सर्व भारतीयांचा अभिमानाचा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट.

5.15 ऑगस्ट हा भारतीयांसाठी विशेष दिवस असतो हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.

6.15 ऑगस्ट 1947 ला भारत देश हा संपूर्णतः इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

7.हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नसून अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरांच्या आणि समाजसुधारकांच्या तसेच समस्त देशवासीयांच्या अथक परिश्रमातून मिळालेले आहे.

8. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जसे  की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग राजगुरू सुखदेव लोकमान्य टिळक,महात्मा गांधी याप्रमाणे कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी  अथक परिश्रम घेतले.

9. याच दिवशी इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरून सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवण्यात आला होता.

10.0आपल्या स्वातंत्र्याचा प्रतीक म्हणून आणि स्वतंत्र सैनिकाच्या बलिदानाला आठवणी ठेवून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशावर तिरंगा फडकवला जातो.

धन्यवाद जय हिंद जय भारत

स्वातंत्र्य दिन १०ओळी भाषण/निबंध मराठी | 10 line essay on independence Day Marathi

  • सन्माननीय व्यासपीठ सर्व गुरुजन वर्ग आणि आणि माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींनो.
  • सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार , जय हिंद वंदे मातरम.
  • माझे नाव स्मिता आहे व मी वर्ग 4 ची विद्यार्थिनी आहे.
  • आज आपण येथे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त येथे सर्वजण जमलेलो आहोत.
  • 15 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी एक सोनेरी व नवीन पहाट असलेला दिवस आहे.
  • 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांच्या गुलामगिरीत असणारा भारताला स्वातंत्र्य मिळाले .
  • 1947 पूर्वी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरी सुमारे दोनशे वर्षे खितपत पडलेला होता.
  • आपणाला हे स्वतंत्र सहजासहजी मिळालेले नसून.भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
  • म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या बलिदानाची आठवण आपल्यात स्मरणात ठेवली पाहिजे.
  • सर्व क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कार्याची आठवण म्हणून दर वर्षी संपूर्ण देशामध्ये 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो.

धन्यवाद जय हिंद जय भारत.

तरी हे होते (15 August bhashan )15 ऑगस्ट वर दहा ओळी चे भाषण तुम्हाला जर हे भाषण आवडले असेल आणि तुम्हाला 15 August speech in Marathi short for student हवी असेल तर खालील लिंक नक्की चेक करा.

15 August speech in Marathi 10 line for 1st standard, 4th standard जर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल.

हे पण भाषण नक्की बघा

  • 26 जानेवारी भाषण मराठी 26 January speech in Marathi
  • बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी babasaheb Ambedkar speech in Marathi
  • लोकमान्य टिळक भाषण मराठी lokmanya Tilak speech in Marathi
  • महात्मा गांधी भाषण मराठी mahatma Gandhi speech in Marathi
  • शिवाजी महाराज भाषण मराठी Shivaji Maharaj speech Marathi

Team infinitymarathi

Posted by: Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • एप्रिल 2024 4
  • मार्च 2024 24
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 3
  • ऑगस्ट 2023 2
  • जून 2023 1
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 6
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions

MarathiPro

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

  • Chetan Jasud
  • July 9, 2021
  • मराठी निबंध

15 ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्त सम्पूर्ण भारतात विविध कार्यक्रम घेतले जातात. या दिवशी शाळांना सुट्टी जरी असली तर शिक्षक आपल्याला या दिनानिमित्त निबंध किंवा भाषणे प्रस्तुत करायला सांगतात. या साठी मी या पोस्टमध्ये स्वातंत्र्य दिन विशेष मराठी निबंध प्रस्तुत करीत आहे जर आपल्याला भाषणे हवी असतील यात आमच्या मराठी भाषणे या भागाला भेट नक्की द्या. सदर निबंध दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिला आहे. एक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्य वीरांनी कसे कष्ट केले हा एका भागात लिहिला आहे तर दुसऱ्या भागात सध्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन (Indian Independence Day) कसा साजरा केला जातो हे लिहिले आहे.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन | 15 August Marathi Essay ( निबंध नं. १)

Independence Day Essay in Marathi

15 August Marathi Essay

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जन शासनातळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..

15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. दीडशे वर्षांचे पाहिलेले स्वप्न या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रत्यक्षात आले आणि भारताला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवण्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांना यश आले. पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्यचा सूर्य उगवला तो हाच दिवस. या देशातील जनतेनी एकतेची वज्रमूठ करून ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकली. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. खूप हालअपेष्टा सहन करून हा दिवस आज आपण पाहत आहोत. भारतमातेला मुक्त श्वास घेताना पाहण्याचे स्वप्न या दिवशी सत्यात उतरले होते. हा भारतातील राष्ट्रीय सण आहे. या दिवशी लाल किल्ल्यावर आपला तिरंगी राष्ट्रध्वज फडकावला जातो. देशभरात सर्व ठिकाणी ध्वजारोहन केले जाते.

इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९ शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ठेवले होते. त्यांचे स्वसंरक्षणाचे हक्क काढून घेतले. त्याचा परिणाम म्हणून भारतीयांनी १८५७ चा उठाव केला पण त्यामुळेही इंग्रजांच्या नितीमध्ये काही फरक पडला नाही परंतु या उठावामुळे राष्ट्रभक्तीची भावना भारतीयांच्या मनात तीव्र झाली. बऱ्याच ठिकाणी मोठे उठाव झाले. ते इंग्रजांनी सैन्यबळाचा वापर करून दडपून टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या विद्रोहाला स्वातंत्र्य उठाव असे नाव दिले. १८५७ उठावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले त्यामुळे इंग्रजांनी त्यांची व्यवस्था आणखीनच शिस्तीची करत फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब केला व हिंदू मुस्लिम मध्ये फूट पडणे चालू केले. दीडशे वर्ष आपण अनंत हालअपेष्टा सहन केल्या. तेवढ्या काळात आमचा इतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनी केले. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुणांना पोटभरू कारकून बनविणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती. तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून आमच्या शेतकऱ्यांना यांनी खूप लुबाडले. स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, स्वतःच्या चहाच्या माल्यांची भरभराट व्हावी म्हणून भारतीयांना चहाचे व्यसन लावले. निळीचे उत्पादन करण्याची सक्ती केली. भारतातील कच्चा माल स्वस्तात विकत घेऊन स्वतःच्या देशातील पक्का, यंत्रावर बनवलेला माल चढ्या किमतीमध्ये भारतामध्ये विकला त्यामुळे देशी कारागीर हवालदिल झाले. त्यांच्या हाताला काम मिळेनासे झाले. अनेक जण जमिनीवर कर्जे घेऊन कर्जबाजारी झाली. कित्येकांनी जमिनी विकल्या. अशा प्रकारे इंग्रजांनी ऐन दुष्काळाच्या वेळीही काही उपायोजना केली नाही. भारतीयांचे ब्रिटिशांनी खूप हाल केले. इंग्रजांचा हा धुर्तपणा काहींनी ओळखला होता त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध शास्त्र उभारले त्यामध्ये तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मी बाई, नाना साहेब पेशवे, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इ. क्रांतिकारक होते. त्यांनी आपला निषेध शास्त्रांद्वारे नोंदविला. काहींनी इंग्रजांची हत्या केली तर काही लोकजागृती करत लोकांच्या मनात स्वातंत्र्यविषयी तीव्र भावना जागी केली. रानडे, गोखले, टिळक, आगरकर यांनी लेखणी हातात घेतली. त्यांनी वाणीचा आणि लेखणीचा वापर करून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम याची जनतेला जाणीव करून दिली. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता मिटवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय जनतेला त्यांची स्थिती सुधारण्यासाठी या लोकांनी प्रेरणा , जाणीव करून दिली. ‘ स्वातंत्र्य हि काही भीक मागून मिळणारी गोष्ट नाही, त्यासाठी इंग्रज सरकारला जाब विचारला पाहिजे’ अशा प्रकारे क्रांतिकारकांनी तरुणांना प्रेरणा दिली. “बंदिवानही भारतमाता आज फोडीते टाहो, मातेच्या स्वातंत्र्याला घरदार सोडूनि याहो” अशा प्रकारे आव्हान करून सर्वांना या लढ्यात क्रांतिकारक सामावून घेत होते.

टिळक आणि सावरकरांनी आपली उमेदीची वर्षेच तुरुंगात घालवली. त्यानंतर महात्मा गांधीजींच्याकडे देशाचे नेतृत्व आले. महात्मा गांधीजींनी जनतेला सत्याग्रह आणि अहिंसा या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर स्वदेशी, स्वावलंबन, असहकार या मार्गानेही इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचे आवाहन केले. सरकारी जुलमीकायदे, अन्याय, नोकऱ्या, दडपशाही या विरुद्ध सत्याग्रहाची मोहीम गांधीजींनी सुरु केली. गांधीजींना या कमी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इ. अनेक नेत्यांनी सहकार्य केले. सुभाषचंद्र भोस यांनी इंग्रजांच्या विरोधात ‘आझाद हिंद सेना’ उभारली.

१५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य मिळाले खरे पण या स्वातंत्र्याला गालबोट लागले ते फाळणीचे. भारताचे दोन तुकडे झाले. एक हिंदुस्थान आणि एक पाकिस्तान. मुस्लिम लीग च्या मागणीमुळे भारताची फाळणी झाली. त्यावेळी खूप ठिकाणी हिंसाचार झाला. त्यातूनही आपला भारत देश सावरला आणि पुढे जात राहिला. आणि जगाला शांतीचा संदेश देतच राहिला. देशाला सावरण्यासाठी नेतेमंडळी झटत राहिली. तुलसीदासजी म्हणतात, ‘पराधीन सपनेहू सुखानाही’ म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नातदेखील सुख नसते. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासियांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडा प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे. आपले हे सौभाग्याचं आहे की आपण या भारताच्या पवित्र भूमीवर जन्म घेतला आणि स्वातंत्र्याच्या या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या भारताला सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे. आणि आपल्याला खरा स्वातंत्र्याचा अर्थ जगभर पसरवायचा आहे. शांतीचा संदेश द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवण्यासाठी असेल प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक भारतीयाने आपल्या अधिकारांसोबतच किंबहुना त्याहीपेक्षा जास्ती आपल्या कर्तव्यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे आणि त्याचे पालन करणेही गरजेचे आहे, तरच आपला देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल. अनेक आव्हाने पेलायची आहेत आज स्वतंत्र लढ्यातील हुतात्म्यांना स्मरण करताना आणि आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करताना हि आव्हाने पेलण्याच्या जिद्दीला,एक समाज म्हणून आपल्या एकसंध प्रयत्नांना व लोकशाही मूल्यांना अधिक बळकट करण्याचा, त्यांना बळ देण्याचा निर्धार करूया.

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी, ज्यांनी भारत देश घडविला… भारत देशाला मनाचा मुजरा…

स्वातंत्र्य दिवस मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi Language (निबंध नं. २)

स्वातंत्र्य दिवस मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi Language

15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या शासनापासून मुक्त झाला. या दिवसाची आठवण म्हणून आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतो . स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपली अशी एक राज्य पद्धती अमलात आणली. आपले संघराज्य निर्माण झाले. त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोक प्रतिनिधी कारभार करणार होते. आता कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही हे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघराज्याची घटना लिहिली. त्याप्रमाणे आपले कायदे आपण बनवले. विविधतेत नटलेला भारत देश खूप जणांच्या बलिदानाने आज स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. आपल्याला आता कोणाचीही बंधन नाही. कोणाच्याही अधिपत्याखाली आपला भारत देश नाही. ताठ मानेने जगाचे नेतृत्व करण्यासाठी उभा आहे.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन च्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपले राष्ट्रपती माध्यमातून राष्ट्राला संदेश देतात. त्यामध्ये देशात काय काय सुधारणा झाल्या आणि इथूनपुढे काय करणार आहोत, कशाप्रकारे करणार आहोत या विषयी सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली वाहतात. लाल किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहन होते ते देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते होते. त्यानंतर तिरंग्याला सलामी देऊन जन-गन -मन हे राष्ट्रगीत म्हणले जाते. त्यानंतर सावधान स्थितीमध्ये राहून “झेंडा उंचा रहे हमारा” हे गीत सामुदायिकपणे म्हणायचे असते. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात. नवीन योजनांची घोषणा केली जाते. पंतप्रधान देशवासियांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देऊन भाषणाची सांगता करतात.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी दिल्लीमध्ये म्हणजेच आपल्या राष्ट्रीय राजधानीत तसेच सर्व देशांच्या शाळा, महाविद्यालये, कार्यालये या ठिकाणे नाच गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. आसमंत देशभक्तीपर गीतांनी आणि भाषणांनी भरून जातो. लहान मुलांची सकाळी प्रभात फेरी निघते. छोटी छोटी मुले पूर्ण गणवेशात शाळेत हजर असतात. लहान मुलांना हातात झेंडे घेऊन नाचत फिरताना पाहून खूप मजा वाटते. सगळीकडे झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. सैनिकांच्या संचालनाचे कार्यक्रमही पाहण्यासारखा असतो. तिन्ही दलाचे सैनिक त्यांच्या कवायती सादर करतात. ते पाहताना उर अभिमानाने भरून जातो. आणि त्यातून जे प्रोत्साहन मिळते ते काही वेगळेच असते. लहान मुलांनाही याचे खूप अप्रूप वाटते आणि तेही देशासाठी काहीतरी करायची स्वप्न पाहायला लागतात. आपला तिरंगा आसमंतात फडकताना आपल्याला काही संदेश देतो असेच वाटते. वर केशरी, मध्ये पंधरा आणि खाली हिरवा तसेच मध्ये पांढरा रंग आपल्यात नवी ऊर्जा निर्माण करतो. केशरी रंग बलिदानाचे प्रतीक असतो. पांढरा रंग पवित्रतेचे संदेश देतो. हिरवा रंग समृद्धी दाखवतो. मध्ये असणारे अशोक चक्र विकासाचे प्रतिक दर्शवतो.

स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून मिरवताना खूपच अभिमान वाटतो. त्या दिवशी भारत सरकार अनेक मान्यवर व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतात.देशातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून त्यांचे कौतुक करण्याचा हा दिवस असतो. सारा देश हे कौतुक आपल्या दूरदर्शन वर पाहत असतो. बऱ्याच लोकांना दिल्ली ला जाऊन हा कार्यक्रम साजरा करणे प्रत्यक्षात शक्य होत नसल्याने दूरदर्शनच्या माध्यमातून हा कार्यक्रम दाखवण्याची उत्तम सोय केलेली असते. हे पाहताना त्या व्यक्तींविषयी आदर अजून वाढतो आणि अभिमानही वाढतो. कितीही कठीण परिस्थिती असूदेत सगळीकडे अंधकार असला तरी अशाही परिस्थितीत अनेक सामन्यातून असामान्य असलेल्या व्यक्ती पुढे येतात हे आमचे वैशिष्ट्य आहे. हि माणसेच आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत. आणि त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. सर्व नागरिकांमध्ये राष्टाविषयी प्रेम आणि अभिमान जागृत करण्यासाठी तसेच सर्वांमध्ये एकीची भावना प्रज्वलित करण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊन हा दिवस साजरा करायलाच हवा. एकी आणि देशाभिमान यांच्या जोरावर आपण आपल्या देशापुढील अनेक प्रश्न समाधानकारकरित्या सोडवू शकतो. स्वातंत्र्य दिन हा असा दिवस आहे कि जो सर्व धर्म-पंथ-भाषेच्या नागरिकांना जोडतो. या सगळ्यामुळे झालेला भेद मिटविण्याचे सामर्थ्य या दिवसात आहे. त्यामुळे जो देश “ विविधतेमध्ये एकटा” चा अभिमान धरतो त्या भारतासारख्या देशाला हा दिवस फार महत्वाचा आहे व त्यामुळेच तो दरवर्षी आनंदाने आणि अभिमानाने साजरा होणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या पूर्वजांनी देशासाठी केलेल्या त्याग, बलिदानाची जण आहे व ती लक्षात ठेवून आपण आपल्या पूर्वपिढ्यानी आयुष्य वेचत मिळविलेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यास सक्षम आहोत व आमच्याकडे आता कुणी तिरकस नजरेने बघू नये हे जगास दाखवायला तरी आपण हा विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे.

घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंचच उंच जय हिंद जय भारत या जयघोषाने गर्जु दे सारा आसमंत !

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१.  शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२.  व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)

३.  निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४.  छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५.  पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६.  निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

' src=

Related articles

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

  • May 7, 2023

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

  • February 5, 2023

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

  • January 30, 2023

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

  • January 28, 2023

माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

  • January 25, 2023

One thought on “ 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi ”

Very nice essay you written . Thank you sir!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

उपकार मराठी

10 lines on independence day.

  • 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. 
  • संपूर्ण भारतभर 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.
  • अनेक स्वातंत्र्यवीरांनी नर रत्नांनी प्राणांची आहुती देऊन आपला देश स्वतंत्र केला.
  • 15 ऑगस्ट हा आपला एक राष्ट्रीय उत्सव आहे.
  • दरवर्षी 15 ऑगस्ट ला झेंडा वंदन केले जाते.
  • शाळा - कॉलेजेस , विविध सरकारी कार्यालय, ग्रामपंचायती या ठिकाणी ध्वजारोहण करतात.
  • संपूर्ण देशामध्ये 15 ऑगस्टला चैतन्यमय व देशभक्तीने युक्त वातावरण असते.
  • गावागावांमधून प्रभातफेऱ्या काढल्या जातात.
  • देशभक्तांच्या नावाने जयघोष केला जातो.
  • सर्वजण सरकारी कार्यालयामध्ये जमतात. उपस्थित ग्रामस्थ व लोकांच्या समोर ध्वजारोहण केले जाते.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

संपर्क फॉर्म.

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासात 200 सालच्या ब्रिटीश सत्तेपासून भारताला स्वातंत्र्य मिळाला तो दिवस. हा एक कठोर आणि दीर्घ अहिंसक संघर्ष होता ज्यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि महान माणसांनी आमच्या प्रिय मातृभूमीसाठी आपले बलिदान दिले.

स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशाच्या वाढदिवसासारखा असतो. आम्ही दरवर्षी 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. हे देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरे केले जाते. आपल्या देशाच्या इतिहासात त्याला रेड-लेटर डे म्हटले जाते.

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Independence Day Essay in Marathi

Table of Contents

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध, Independence Day Essay in Marathi

स्वातंत्र्य दिनाचा इतिहास

१९४७ मध्ये या दिवशी भारत स्वतंत्र झाला. कठोर आणि अहिंसक संघर्षानंतर आम्हाला ब्रिटीश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळविले. आमचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर प्रथमच राष्ट्रध्वज फडकविला. आम्ही आता एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्रात हवाचा श्वास घेतो.

या विशेष प्रसंगी, भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महान पुरुष आणि स्त्रियांच्या निःस्वार्थ त्याग आणि अतुलनीय योगदानाची आठवण भारतीय जनतेला आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरदार पटेल आणि गोपाळबंधू दास यांच्यासारख्या नेत्यांना देशातील सर्वांनी आदरांजली वाहिली आहेत.

स्वातंत्र्य दिनी उपक्रम

देशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लोक सभा घेतात, तिरंगा ध्वज फडकवतात आणि राष्ट्रगीत गातात. सर्वांमध्ये मोठा उत्साह असतो. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये हा दिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो. लाल किल्ल्यासमोरील परेड ग्राऊंडमध्ये सर्व नेते आणि सामान्य लोक मोठ्या संख्येने जमतात. सगळीकडे प्रचंड गडबड आहे. ते किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची रांग लावतात आणि पंतप्रधानांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात. पंतप्रधान येऊन ध्वजारोहण करतात आणि ते असे भाषण करतात ज्यामध्ये मागील वर्षातील सरकारच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्या मुद्द्यांकडे अद्याप लक्ष देण्याची गरज आहे त्यांचा उल्लेख केला आहे आणि पुढील विकासाच्या प्रयत्नांना आवाहन केले आहे. यावेळी परदेशी मान्यवरांनाही आमंत्रित केले आहे.

संघर्षाच्या वेळी आपल्या बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली जातात. भारतीय राष्ट्रगीत – जन गण मन गायले जाते. भाषणानंतर भारतीय सैन्य व निमलष्करी दलाच्या परेडचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्री राष्ट्रीय ध्वज फडकावत सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये समान धर्तीवर कार्यक्रम आयोजित केले जातात.

सर्व सरकारी आणि खासगी संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या सन्मानाने साजरा केला जातो. विद्यार्थी परेडमध्ये भाग घेतात, राष्ट्रध्वज फडकाण्यापूर्वी राष्ट्रगीत गातात. काही ऐतिहासिक इमारती स्वातंत्र्य थीमचे वर्णन करणारे दिवे विशेष करून सजवलेल्या आहेत. या दिवशी झाडे लावण्यासारखे विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येतात. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या जातात व विजेत्यांना बक्षिसे दिली जातात. सर्वांना मिठाईचे वाटप केले जाते. रस्त्यावरच्या प्रत्येक कोपऱ्यात देशभक्तीपर गाणी ऐकू येऊ शकतात.

या उत्सवाचे आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे पतंग उडविणारा कार्यक्रम जो देशभर मोठ्या उत्साहात भरला जातो. या दिवशी आकाश विविध रंग, पतंगांनी भरलेले आहे.

दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ कार्यक्रमांवरही देशभक्तीचे कार्यक्रम लावले जातात. आमच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विविध घटना लोकांना आणि मुलांना कळू देण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीवरील प्रेमास प्रेरणा मिळावी यासाठी चॅनेल्स देशभक्तीपर थीमवर आधारित चित्रपट आणि माहितीपट प्रसारित करतात. वर्तमानपत्रे देखील विशेष आवृत्त्या छापतात आणि त्यांच्यावर लिहिलेल्या महान पुस्तकांमधून प्रेरणादायक कथा आणि महापुरुषांच्या जीवनावर छापतात.

स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व

स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांच्या जीवनातील महत्वाचा दिवस असतो. दरवर्षी हे आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करून देते ज्यांनी आपल्या मातृभूमीला ब्रिटीशांच्या राजवटीपासून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि संघर्ष केले. हे आपल्याला त्या महान पराक्रमाची आठवण करून देते, जे स्वतंत्र भारताच्या स्वप्नाचा पाया होते, ज्यांची स्थापना आणि पूर्वजांनी कल्पना केली होती. हे आमच्या पूर्वजांनी त्यांचे कर्तव्य बजावले आहे आणि आता आपण आपल्या देशाचे भविष्य कसे तयार करू आणि कसे बनवू शकतो हे आपल्या हातात आहे याची आठवण करून देते. त्यांनी भूमिका बजावली आहे. आपण आपला भाग कसा पार पाडतो याकडे देश आता आपल्याकडे पाहत आहे. या दिवशी देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा वारा वाहतो.

अजून वाचा: महात्मा गांधी निबंध मराठी 

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Nibandh

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध - Independence Day Essay in Marathi - Marathi Essay on Independence Day - Independence Day in Marathi

ADVERTISEMENT

स्वातंत्र्य दिन (Independence Day)

स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट 15, 1947 हा आहे. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो.पेशवाईच्या अस्ताबरोबर मराठ्यांची मर्दुमकी संपली आणि कधीच ना मावळण्याची इंग्रजांचा सूर्य उगवला. जोपर्यंत या सूर्याची प्रखरता जनमानसाला जाणवत नव्हती, तोपर्यंत इंग्रज लोक आपल्या मर्जीप्रमाणे वागले. इंग्रजरूपी सूर्य जेव्हा डोक्यावर आला, तेव्हा त्याचा प्रखर किरणांनी हिंदुस्थानी जनता हैराण झाली. पारतंत्र्यात गेल्यानंतर त्यातून सुटका होणे कठीण असते. इंग्रजांच्या सैन्याशी लढणे कठीण काम होते. परंतु लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हिंदुस्थानी लोकांनी इंग्रजांविरुद्ध इ.स. १८५७ साली प्रथम बंड केले पण त्यांना यश मिळाले नाही.

सन १७७८ मध्ये देशी छापखान्यांचा कायदा व हत्यारबंदीचा कायदा करण्यात आला. त्यामुळे हिंदुस्थानी लोकांच्या वर्तमानपत्रावर नियंत्रण आले व दुसऱ्या कायद्याने हिंदी लोकांना निःशस्त्र करण्यात आले. हिंदी लोकांना व इंग्रजांना दिल्या जाणाऱ्या न्यायातही भेदभाव नजरेस येऊ लागला आणि हिंदी लोकांचे पुन्हा डोळे उघडले आणि संघटनेशिवाय सर्व व्यर्थ आहे, हे कळून चुकले. म्हणून हिंदी लोकांच्या सामाजिक, राजकीय, नैतिक व मानसिक उन्नतीसाठी संस्था स्थापन करण्याचा विचार पुढे आला. त्यातून 'इंडियन नॅशनल काँग्रेस 'ची स्थापना केली गेली. काँग्रेस आपल्या अधिवेशनात हत्यारबंदीच्या कायद्यात फेरफार, लष्करी खर्चात कपात, सनदी नोकऱ्यांचे हिंदीकरण, हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांना उत्तेजन, समान वर्तन, अशा तर्हेचे ठराव करून सरकारकडे पाठवत. परंतु या प्रश्नांची उपेक्षा होई. लोक चिडून जात असत. त्या वेळी भारतीय जनतेला टिळकरूपाने पुढारी मिळाला. ते जहाल व राष्ट्रवादी होते. त्यांनी आपल्या 'केसरी ' वर्तमानपत्रातून लोकांमध्ये स्वावलंबन व स्वदेशीचे प्रेम आणि राष्ट्रीय जागृती उत्पन्न करण्याचे महान प्रयत्न केले.

15 ऑगस्ट 1947 या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.१९२० ला टिळकांचे निधन झाले. सारा देश ओक्सबोक्शी रडला. आता लोक निवळतील, अशी इंग्रजांना खात्री वाटू लागली. परंतु घडायचे वेगळेच होते. महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले आणि स्वातंत्र्य-संग्रामात उतरले. सत्याग्रह, असहकार व हातात शस्त्र न घेता प्रतिकार या त्रिसूत्रीची योजना ठरवून, अंमलात आणली. सतत झगडून इंग्रजांना हैराण केले. याच काळात क्रांतिकारक पक्षही काम करीत होते. काँग्रेसचे व क्रांतिकारकांचे ध्येय एकाच होते, परंतु मार्ग भिन्न होते. ८ ऑगस्ट १९४२ साली काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीने 'भारत छोडो'ची घोषणा दिली आणि अहिंसात्मक लढा सुरु केला. सारा देश पेटून उठला. हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यावाचून पर्यायच उरला नाही. १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. पारतंत्र्याची बेडी तुटली.

कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.

असा हा स्वतंत्रच लढा १८५७ पासून सुरु झाला होता. त्याला आज यश आले होते. शेकडो वर्षे गुलामगिरीच्या जोखडात अडकून पडलेला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. गांधीजींनी असहकाराच्याद्वारे हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देऊन एक जागतिक विक्रमच केला. या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचा वाटा पण फार मोठा होता. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, स्वा. सावरकर अशा अनेक क्रांतिकारकांनीसुद्धा इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. 'पिचेल मनगट परी, उरतील अभंग आवेश ' या आवेशाने लढले, झुंजले. अनेकांना बलिदान करावे लागले. तेही 'आज आमची सरणावरती पेटताच प्रेते, त्या ज्वाळातून उठतील भावी क्रांतीचे नेते' ह्याच विश्वासाने. त्यांनी ज्या स्वप्नासाठी बलिदान केले, त्याग केला, ती स्वप्ने या आपण साकार करूया. दास्यशृंखलांनी बद्ध झालेल्या देशाला त्या वेळी तरुणांनी मुक्त केले. आजही विषमतेची शृंखला दूर करून, आपण आपला देश बलशाली करूया.

Nibandh Category

स्वातंत्र्यदिन वर निबंध मराठी | Independence Day Essay In Marathi Best 100 Words

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण स्वातंत्र्यदिन मराठी निबंध / Independence Day Essay In Marathi  हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये    करणार आहे.

 स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध |  Independence Day Essay In Marathi

वर्णनात्मक निबंध – भारताचा स्वतंत्र्यदिन.

दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. कारण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला. शंभरसव्वाशे वर्षांची गुलामगिरी दूर झाली. या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला.

अनेक देशभक्त हुतात्मा झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता. म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते.

अनेक ठिकाणी देशभक्तिपर कार्यक्रम साजरे केले जातात. लोक घराघरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात. मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्यरक्षणाची प्रतिज्ञा घेतो.

वरील निबंध हा खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • स्वातंत्र्यदिन निबंध मराठी / Swatantrya din nibandh marathi
  • स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध  /15 august nibandh marathi
  • भारत स्वातंत्र्यदिन मराठी निबंध /  15 august swatantrya din nibandh marathi 

15 ऑगस्ट निबंध मराठी | 15 August Nibandh Marathi

15 ऑगस्ट निबंध मराठी | 15 August Nibandh Marathi

15 August Nibandh Marathi: १५ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या शॉटमधील एक महत्त्वाची निर्गमन म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी यशस्वीपणे पूर्ण होणे. देश का वीर संबोधन या मराठी निबंधात स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीकोनातून भारतीय स्वातंत्र्याच्या महत्त्वाच्या पैलूंचे चित्रण करण्यात आले आहे.

या निबंधात १५ ऑगस्टच्या ऐतिहासिक घटनांचे मराठीत वर्णन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे संघर्ष, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई यांच्या योगदानाचा मराठीत उल्लेख केला आहे. [15 August Nibandh Marathi]

या विशेष दिवसाच्या महत्त्वाच्या कारणांमुळे शालेय विद्यार्थी निबंध प्रक्षेपणाद्वारे याचा वापर करतात. हे निबंध त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या मागणीसारख्या विविध घटनांबद्दल जाणीवपूर्वक समजून घेण्यास मदत करतात.

15 ऑगस्ट निबंध मराठी | 15 August Nibandh Marathi

मराठीत विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीचा स्वातंत्र्य प्रवास अनुभवा आणि त्याच्या/तिच्या शब्दात योगदान द्या. १५ ऑगस्टचा निबंध मराठीत, तुम्हाला भारतीय स्वातंत्र्याच्या महत्त्वाच्या घटनांची सविस्तर माहिती फक्त मराठीत मिळेल.

Table of Contents

१५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा महत्वपूर्ण दिन आहे. हे दिवस स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाची आणि भारतीय जनतेच्या संकल्पनेची स्मृति असलेला आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारतीय राज्य स्वतंत्रपणे मिळाला. या दिवसाच्या स्मृतीत भारतीयांनी स्वातंत्र्यसंग्रामाच्या अतुलनीय संघर्षाची आणि संकल्पनेची मूर्ती घडवली आहे.

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळातील आपल्या महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता विश्वासू होऊन उन्हाळ्यात जनजागरूकतेच्या मार्गावर आणली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, विनोबा भावे आणि इतर अनेक महान व्यक्तिंच्या संकल्पनेच्या मार्गावर भारतीय जनता आणि स्वातंत्र्यसेनेच्या बलिदानाने स्वातंत्र्यसंग्राम जिंकला.

स्वातंत्र्यसंग्रामाच्या उजळणीपासून भारतीय समाजात विविध क्षेत्रात सुधारणा झाली. समाजातील असमानतेच्या निराकरणासाठी भारतीय समाज नेतांच्या सखोल मार्गदर्शनाने विविध कार्यक्रम आणि आंदोलने संपन्न केली. आपल्या महान नेत्यांनी सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने लोकांच्या मनात संघर्षाची आणि स्वातंत्र्यसंग्रामाची ज्वलंत इच्छा जागृत केली.

आपल्याला १५ ऑगस्ट दिनाच्या स्मृतीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या महान कार्याची उजळणी करून आपल्या देशाला सदैव समर्थ आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा घ्या. १५ ऑगस्ट दिवसाच्या शुभेच्छा!

15 ऑगस्ट निबंध मराठी 2 | 15 August Nibandh Marathi 2

15 ऑगस्ट निबंध मराठी | 15 August Nibandh Marathi

१५ ऑगस्ट – भारतीय स्वतंत्रता दिन [15 August Nibandh Marathi]

मानवी हक्कांच्या निष्ठावंत आणि स्वतंत्र जीवनासाठी भारतीय स्वतंत्रता संग्राम हे अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वतंत्रता प्राप्त होण्याची जबाबदारी मिळाली. हे दिवस भारतीय जनतेला आपल्या स्वतंत्रतेच्या मूळ उद्दिष्टाने समजावं आणि त्याच्या आत्मविश्वासात वाढवावं, हे स्मरणीय ठिकाण आहे.

भारतीय स्वतंत्रता संग्रामाच्या महत्वपूर्ण संघर्षांच्या निमित्ताने १५ ऑगस्ट १९४७ या तारखेला महत्व आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या शासनाच्या विरोधात भारतीय जनता संघर्ष केल्याच्या कालावधीत महान नेतृपुरुषांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटिशांनी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वतंत्रता दिली. त्याच्या दिवशी भारताला स्वतंत्रत्व मिळाल्याच्या विचाराने भारतीय जनतेच्या हृदयात अत्यंत आनंदाची असणाऱ्या घटनेच्या स्मृतींतला स्थान मिळाले.

१५ ऑगस्टला स्वतंत्रता दिन म्हणून निवडणूक केलेल्या हे दिवस भारतीय समाजाला स्वतंत्रतेची निष्ठा आणि स्वतंत्रतेच्या मूळ अर्थात अपन्न शक्तीने भरून दिलेली आहे. याचा स्मरण ठरवताना ही दिवस प्रत्येक भारतीयाच्या मनात आत्मश्रद्धेची भावना उत्कृष्टपणे उद्बळवावी.

स्वतंत्रता दिनाच्या दिवसावीसी शतकातील हे ७५ व्या स्वतंत्रता दिनाच्या आवाजाचे आहे. आपल्या महान विर सावरकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, भगत सिंग्ह यांच्या संघर्षाची पुन्हा आवश्यकता आहे. यात्रेच्या कोर्सांना अनुयायांनी नवे दिशानिर्देशित केले आहे.

स्वतंत्रता दिनानिमित्त आयोजित केलेल्या संगीत, नाटक, प्रदर्शन आणि सर्वांसाठी निवडलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय समाजाला स्वतंत्रतेच्या मूळ अर्थात आत्मशक्तीने भरण्याची आवश्यकता आहे.

याच्यास्मृतीसाठी स्वतंत्रता दिनाच्या दिवसाला समर्पित आहे. आपल्या भारतीय आत्मा कीर्तिमान आणि गरिमित विचारपरक आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वतंत्रता दिनाच्या महत्वाची मोहिमेत सहभागी होऊन, आपल्या भारतीय समाजाची स्थापना करण्याच्या आणि त्याच्या विकासाच्या मार्गावर काम करण्याची जबाबदारी आपल्याला आहे.

स्वतंत्रता दिनाच्या दिवसानिमित्त माझं खास मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या आत्मा व मनातील स्वतंत्रतेच्या अद्भुत आवाजाचा संग्रह ठरवून, हे दिन सर्व भारतीयांसाठी आशीर्वादपूर्ण असो ही श्रीमंतीची मला प्रार्थना आहे.

जय हिंद! वंदे मातरम्!

15 August Nibandh Marathi

75 वा स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | 75th Independence Day Essay Marathi

“७५ वा स्वातंत्र्य दिन” म्हणजे “स्वातंत्र्य दिन”च्या प्रत्येक वर्षी ७५ वर्षांच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या अविस्मरणीय आठवणी. हे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनेच्या महत्वाच्या दिवसाच्या रूपात साजरा केले जाते. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाची साजरी अत्यंत उत्साहाने, गरिमेने आणि भावनांतरे संपन्न होते.

भारतीय स्वातंत्र्य संग्राम हे एक महत्वपूर्ण इतिहासिक घटना आहे. १८५७ मध्ये पहिल्या विप्रथम भारतीय स्वतंत्र्य संग्रामाच्या सुरुवातीला ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात भारतीय लोकांनी संघर्षाची शुरुआत केली. यात्रेच्या संघर्षात वेगवेगळ्या संगठनांची आवश्यकता वाटली, ज्यातील सबसे महत्वपूर्ण ‘७५ व्या स्वातंत्र्य दिन’ हे एक महत्वपूर्ण स्थान आहे.

७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या उपलक्ष्यात, स्थानिक स्कूल, कॉलेज आणि समाजिक संस्थांनी विविध कार्यक्रम आयोजित केले आणि यशस्विनीपणे सम्पन्न केले. या दिवशी, लोकमान्य टिळक यांच्या भाषणांच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या महत्वाच्या घटनांची आवृत्ती केली आणि लोकोंनी स्वातंत्र्य संग्रामाच्या आदर्शप्रेमी आणि शूरपराक्रमी योद्धांच्या स्मृतिंची श्रद्धांजली भेटली.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या महत्वपूर्ण घटनांमध्ये सर्वोत्कृष्ट आणि साहित्यिक संघर्षणा शहीद भगत सिंग, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, राजगुरु, विनोबा भावे आणि इ.स. पाटील यांच्या योगदानाची आठवण करण्यात आली आहे.

या दिवशी, आपल्या मनातील गर्व, उत्साह आणि प्रेम भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याची आवश्यकता आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या महत्वपूर्ण योद्धांच्या स्मृतींना नमन करून, आपल्याला या महत्वपूर्ण दिनाच्या महत्वाच्या आठवणीत सहभागी व्हावे आणि भारतीय समाजाच्या विकासाच्या मागण्यांचा संकेत द्यावा, ह्या सार्थक कामातील आपला योगदान आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अविस्मरणीय स्मृतिनंतर भारतीय जनतेने नव्या उत्साहाने आपल्या भविष्याची निर्माण करण्याची प्रेरणा घेतली आहे.”

नोट: या निबंधाच्या मदतीला, आपल्याला आवश्यक असलेल्या बदलांसाठी कृपया सुचना करा. [15 August Nibandh Marathi]

हे पण वाचा:- Pradushan Ek Samasya Marathi Nibandh 2023

15 ऑगस्ट निबंध – मराठी” या विषयावरील आपलं विचार संपलं आहे. या निबंधातून, आपणास आपल्या मातृभाषेतील महत्वपूर्ण घटनेच्या स्मृतिदिनी 15 ऑगस्टच्या आमच्या जीवनातील महत्त्वाच्या स्थानाची आवश्यकता आहे हे आपल्याला आनंदी झाले आहे. हे दिवस आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या महत्वाच्या पहिल्या पानावर वाचायला मिळतो. [15 August Nibandh Marathi]

आपल्याला हे निबंध मराठीतून मिळालेले, त्यामुळे त्याच्या सर्वांत मोठ्या सहभागाचं अनुभव केलं. आपल्याला आपल्या लघुनिबंधातील आकर्षण आणि मराठीतील गरजेचं महत्त्व समजलं. आपल्याला आपल्या निबंधाच्या शैलीतून मराठी मातृभाषेच्या संपत्तीची गरज समजायला मिळाली आहे. 15 ऑगस्टच्या दिनानिमित्ताने आपल्याला मराठीतील अभिमान आणि देशप्रेम चांगल्या दिशेने वाढवायला मदतील.

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on X (Opens in new window)
  • Click to share on Tumblr (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)

Related Posts

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Discover more from Shabd Hi Shabd

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Type your email…

Continue reading

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence

 स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 lines on independence .

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वातंत्र्यदिन मराठी निबंध बघणार आहोत.  आपला देश पूर्वी इंग्रजांच्या ताब्यात होता. अनेक थोर मंडळींनी आपले प्राण पणाला लावून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र केला. 

तेव्हा पासून हा दिवस “स्वातंत्र्यदिन" म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे. ह्या दिवशी सर्व सरकारी कार्यालयांवर ध्वज फडकविला जातो. सर्व शाळांमधून ध्वजवंदनाचे कार्यक्रम होतात.

शाळेमधे अध्यक्षांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करतात. वंदेमातरम् झाल्यावर अध्यक्षांचे भाषण व काही राष्ट्रपर गीते म्हटली जातात. विद्यार्थी मनोरंजनाचे कार्यक्रम करतात.

 शेवटी, राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

मुख्यपृष्ठ » Education » Independence Day Essay In Marathi

Independence Day Essay In Marathi | स्वातंत्र्य दिन मराठी निबंध |

Independence Day Essay In Marathi, 15 August Speech in Marathi, why Independence Day celebrated, Independence (15 August Speech in Marathi 2021), स्वातंत्र्य दिन भाषण 15 August Speech in Marathi .

Independence Day Wishes In Marathi

नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे, आज आपण जाणून घेणार आहोत कि स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो, मित्रानो आपण भारतीय लोकंसाठी हा दिवस खूप आंदीमय असतो कारण १५ ऑगस्ट १९४७ ह्या रोजी आपण सर्व भारतीयांना ब्रिटिश लोकांच्या गुलामगिरी मधून मुक्तता मिळाली होती,आणि आज भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आज ७४ वर्ष झाली आणि हा दिवस आपण खूप उत्साहाने साजरा करतो, १५ ऑगस्ट हा संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो,

Independence Day Essay In Marathi

मित्रानो भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी मधून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारक, शूरवीर महान व्यक्तींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इंग्रजांशी लढले आणि या स्वातंत्र्य च्या लढाई मध्ये अनेकांनी स्वतःचे प्राण देखील गमवावे लागले.

भारत मध्ये पहिला स्वातंत्र्य दिवस हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री मानवाला गेला होता, आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत हा स्वातंत्र्य देश म्हणून गोषीत केला.

ह्या दिवशी सर्व भारतीय राष्ट्रीयगीत गाऊन ध्वजाला मानवंदना आणि सलामी दिली जाते आणि सर्व भारतातील लोक अनेक ठिकाणी प्रभातफेरी काढून, आणि या प्रभातफेरीमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांच्या नावाचा जयघोष करण्यात येतो.

आम्ही दिलेल्या 15 ऑगस्ट ची माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला contact फॉर्म किंवा email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

  • Wedding Invitation Message In Marathi | लग्नासाठी खास आमंत्रण संदेश
  • School Life Quotes In Marathi | शाळेतील आठवणीवर काही सुंदर विचार
  • Ramzan Eid Wishes In Marathi | रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा

Related Post

  • Labour Day Information In Marathi | जागतिक कामगार दिन
  • Ram Navami Information In Marathi | राम नवमीची संपूर्ण माहिती |
  • Hanuman Jayanti Information In Marathi | हनुमानजयंती विषयी माहिती
  • Terms of use
  • Privacy Policy

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

स्वातंत्र्य दिनाविषयी निबंध – Independence day Essay in Marathi

Swatantrata Diwas Nibandh in Marathi

१५ ऑगस्ट हा दिवस आपण सर्व भारतीयांना परिचित आहे. कारण, या दिवशी आपल्या देशाला इंग्रजाच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं होत. इंग्रज सरकारने सुमारे १५० वर्ष शासन केल्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य दिल होत. त्यामुळे आपल्या देशाला बराच काळ गुलामगिरीत रहाव लागलं. या काळादरम्यान इंग्रज सरकारने देशांतील नागरिकांवर अनेक प्रकारचे अन्याय केले.

देशातील नागरिकांना विनाकारण त्रास देत त्यांना तुरुंगात डांबले. देशांतील नागरिकांना विदेशातून आणलेल्या मालाचा वापर करण्याची सक्ती केली. त्यामुळे देशांतील कारागीर बेकार झाले. अश्या प्रकारचे अनेक अन्याय त्यांनी आपल्या देशांतील नागरिकांवर केले  होते.

मंगल पांडे या महान क्रांतीकारकानी देशाला इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्त करण्याच्या उद्देश्याने पुकारलेल्या स्वातंत्र्य लढ्यामुळे देशांतील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत झाली. यानंतर देशांत अनेक महान क्रांतिकारक घडले ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले होते. या क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता दिलेल्या बलिदानामुळेच आपला देश इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्त होवू शकला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य खूपच महान आहे. आज आपण या देशांत मुक्त संचार करू शकतो ते केवळ आपल्या देशांतील स्वातंत्र्य सैनिकांमुळे.  त्यांच्यामुळेच आज आपण १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत असतो. या दिवसानिमित्ताने देशांतील सर्व शासकीय व निमशासकीय स्थळी झेंडावंदन करून झेंड्याला मानवंदना दिली जाते.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव म्हणून १५ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या कार्याला उजाळा दिला जातो. ज्यामुळे  देशांतील नवयुवकांना प्रेरणा मिळते.

शाळा महाविद्यालय आदी ठिकाणी झेंडावंदन करून भाषण व गीतांचे आयोजन करण्यात येते. तसचं, या दिवशी निबंध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येते. आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून “स्वातंत्र्य दिन” या विषयावर आधारित निबंधाचे लिखाण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांना त्यांच्या शालेय परीक्षेत बऱ्याच वेळा या विषयावर निबंध लिहायला सांगत असतात.

“स्वातंत्र्य दिन’ या विषयावर निबंध लिहणे जरी सोपे असले तरी सुद्धा, निबंध लिहितांना त्यांत ठळक मुद्द्यांचा उच्चार करणे खूप महत्वाचे असते. ज्यामुळे आपल्या निबंधाचा भाव समोरच्या व्यक्तीला स्पष्ट दिसतो.

बरेच विद्यार्थी निबंध लिहायला सुरुवात करतांना विषयाला अनुसरून निबंध लिहायला सुरुवात करतात. परंतु निबंध लिहायला सुरुवात करण्याआधी जर आपण एखादी देशभक्ती घोषणा लिहून निबंधाला सुरुवात केली तर निबंध उठून दिसेल. शिवाय, आपल्या निबंधाला उत्तम गुण देखील मिळतील.

तसचं, आपण निबंधाच्या मध्ये मध्ये देशभक्ती कवितांच्या चारोळ्यांचा सुद्धा वापर करू शकतो. मित्रांनो, या निबंधात लिखाण करण्यात येत असलेल्या ठराविक मुद्द्यांचा वापर तुम्ही तुमच्या निबंधात करून स्वत:च्या शब्दांत निबंधाचे लिखाण करू शकता.

Independence-Day

स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी सर्व भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करतात. आपल्या भारत देशाचा एक प्राचीन गौरवशाली इतिहास आहे. अत्यंत कठोर संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट, 1947 रोजी लाल किल्ल्यावर प्रथमच आपल्या पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रध्वज फडकविला.

सर्व जाती, धर्म आणि पंथांचे लोक हा दिवस मोठ्या आनंदाने साजरे करतात. स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लोक सभा घेतात. तिरंगा फडकविला जातो आणि राष्ट्रगीत (जन गण मन) गायले जाते. भारताच्या राजधानीत, लाल किल्ल्यासमोरील परेड मैदानावर लोक मोठ्या संख्येने जमा होतात. परराष्ट्रदूत व मान्यवरही या सोहळ्यात सहभागी होतात.

भारताचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात. 21 तोफांचा सलाम देण्यात येते. या वेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते. पंतप्रधानांच्या भाषणानंतर हे कार्य आपल्या राष्ट्रगीताने संपते.

भारताच्या स्वातंत्र्य दिनी आपण सर्व महान व्यक्तींची आठवण करतो ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शाळा व महाविद्यालयांमध्येही स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. जिथे बर्‍याच उपक्रम शिक्षक व विद्यार्थ्यांद्वारे केले जातात. भारताचा स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही तर स्मरण आणि उपासना करण्याचा दिवस आहे.

देशाच्या सेवेसाठी आपले प्राण सोडणाऱ्या आपल्या हुतात्म्यांना आठवण ठेवण्यासाठी आपल्या अस्तित्वाचा दिवस आहे.  आम्ही आमच्या आनंद, कल्याण आणि सुरक्षिततेच्या किंमतीवर आमचे रक्षण करणार्‍या सशस्त्र दलाच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि स्वातंत्र्य दिन अशा प्रकारे साजरा करतो.

आपला हा देश भरभराट व्हावा ही आम्ही मनापासून प्रार्थना करतो.

।।“जय हिन्द वंदेमातरम्” ।।

Editorial team

Editorial team

Related posts.

Holi Essay in Marathi

“होळी” या सणावर निबंध

  Essay on Holi in Marathi होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी होळीचे दहन केले जाते. होळीच्या...

Essay on Cricket in Marathi

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध

Essay on Cricket in Marathi Essay on Cricket in Marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध - Essay on Cricket in...

Majhi Shala Nibandh Marathi

“माझी शाळा” मराठी निबंध

Majhi Shala Nibandh in Marathi प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेच वेगळच महत्व असते. ती शाळा ज्यामध्ये लहानपणी न जाण्यासाठी रडायचं आणि मोठ...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

मराठी खबर – ताज्या बातम्यांचा अचूक वेध घेणारं मराठी संकेतस्थळ

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

मराठी खबर | ऑगस्ट 13, 2023 जुलै 1, 2023 | शिक्षण

१५ ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. या दिनानिमित्त शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनावर मराठी निबंध (Independence Day Essay in Marathi) लिहायला सांगितला जातो. म्हणूनच या लेखात आपण पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडेल असा स्वातंत्र्यदिनावर मराठी निबंध (Independence Day Marathi Essay) पाहणार आहोत.

१० ओळींमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (10 Lines Independence Day Essay in Marathi)

१. भारत दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

२. शेकडो वर्षे इंग्रजांच्या गुलामीत राहिलेल्या आपल्या या देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

३. या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा आदर करतो.

४. संपूर्ण देश राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो.

५. स्वातंत्रदिनाच्या दिवशी आपल्या संपूर्ण देशात राष्ट्रीय सुट्टी दिली जाते.

६. आम्हाला सुट्टी असली तरी ध्वजारोहण समारंभाला आम्ही शाळेत जातो.

७. आम्ही राष्ट्रगीत गातो आणि तिरंग्याला सलामी देतो.

८. शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा केल्यानंतर, आम्ही घरी जातो आणि राजधानीत होणारी राष्ट्रीय परेड दूरदर्शनवर पाहतो.

९. स्वातंत्र्यदिन हा आपल्या देशाच्या विविध संस्कृतींचा उत्सवही आहे.

१०. देशभक्तीपर गीते गाऊन, झेंडा दाखवून लोक देशावरील प्रेम दाखवतात.

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (Independence Day Marathi Essay in 300 Words)

१५ ऑगस्ट १९४७ हा भारतीयांसाठी सुवर्ण दिवस होता, कारण भारत त्या दिवशी २०० वर्षांहून अधिक काळ ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर स्वतंत्र झाला. ज्या लोकांनी स्वातंत्र्याचा संघर्ष सहन केला आणि पाहिला त्यांच्यासाठी हा काळ इतका सोपा नव्हता. हा एक खडतर प्रवास होता कारण स्वातंत्र्यसैनिकांसह अनेक सामान्य लोकांनी आपल्या मातृभूमीसाठी आपल्या बहुमोल प्राणांची आहुती दिली.

महात्मा गांधी, लाला लजपत राय, सरदार वल्लभ भाई पटेल, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि इतर अनेक नेत्यांनी आपल्या देशासाठी खूप काही केलेले आहे. त्यांना अनेक वेळा पोलिसांची मारहाण आणि तुरुंगवास भोगावा लागला पण तरीही त्यांनी हार मानली नाही आणि प्रसंगी आपल्यासाठी बलिदान दिले मात्र या देशाला स्वतंत्र केले.

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध 

१५ ऑगस्ट १९४७ पासून आजतागायत स्वातंत्र्य दिन हा सर्व भारतीय राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतात.  तो संपूर्ण देशात साजरा केला जात असला तरी देखील भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ,संपूर्ण सोहळा राजपथापासून सुरू होतो, राष्ट्रपती भवन किंवा संसद भवनाकडे जातो.रस्त्यावर प्रचंड गर्दी असते.अनेक लष्करी अधिकारी,पोलीस आणि सामान्य लोकही तिथे सामील होतात. शाळा,महाविद्यालये,विद्यापीठांचे विद्यार्थी अनेक कला सादर करतात,देशभक्तीमध्ये सहभागी होतात. गायन आणि नृत्य हे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. 

ध्वजारोहण केल्याशिवाय स्वातंत्र्यदिन अपूर्ण आहे.म्हणून पंतप्रधान लाल किल्ल्यावर आपला भारतीय ध्वज ‘तिरंगा’ फडकवतात आणि लाल किल्ल्याभोवती असलेले सर्व लोक आपले राष्ट्रगीत गातात.त्यानंतर आपल्या संरक्षण दलाच्या परेड होतात आणि 21 तोफांची सलामी होते. स्वातंत्रदिनाचा हा सोहळा दिल्ली येथे साजरा करण्याबरोबरच शाळा-महाविद्यालयांमध्येही साजरा केला जातो. प्रत्येक शाळा-कॉलेज देशभक्तीपर गीत गायन आणि देशभक्तीपर नृत्य  इत्यादी अनेक स्पर्धा आयोजित करतात.

 आजच्या पिढीला ज्यांनी की आपल्या हुतात्म्यांचा संघर्ष पाहिलेला नाही, त्यांनाही राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि प्रेमाची माहिती व्हावी आणि समजून घेता यावे यासाठी हे उत्सव साजरे केले पाहिजेत. पण दुर्दैवाने आपण आपल्या हुतात्म्यांनी केलेल्या कष्टाकडे दुर्लक्ष करत आहोत. केवळ १५ ऑगस्टला देशभक्ती हे आमचे कर्तव्य आहे असे वाटते. 

स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याच दिवशीच करावे असेच आपल्यातील बऱ्याच जणांना वाटते. इतरवेळी मात्र आपले कर्तव्य बजावताना आणि समाजात वावरताना आपण ही गोष्ट सोयीस्कररित्या विसरतो…

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (Marathi Essay on Independence Day 500 Words)

भारत देशात १५ ऑगस्ट हा दिवस  स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. १९४७  मध्ये या दिवशी सुमारे दोनशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारताला मुक्तता मिळाली. भारतातील लोकांसाठी हा अत्यंत गौरवाचा आणि आनंदाचा क्षण होता. त्यामुळे भारतात स्वातंत्र्यदिन धार्मिक उत्साहाने सुद्धा साजरा केला जातो.

१७ व्या शतकात भारत बऱ्याच लहान मोठया संस्थानांचा आणि राज्यांचा मिळून बनलेला एक समूह होता. बहुतेक राज्ये ही श्रीमंत आणि स्वयंपूर्ण होती. मग, युरोपियन व्यापारी सागरी मार्गाने भारतात आले. त्यांनी भारतीय राज्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला आणि जमीन आणि व्यापारावर त्यांची मजबूत पकड निर्माण केली. हळूहळू त्यांची व्यापारी धोरणे स्वकेंद्रित झाली आणि त्यांनी भारताला आपल्या अधिपत्याखाली घेण्यास सुरुवात केली.

१७०० च्या मध्यात, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे लक्ष व्यापारावरून महत्वाकांक्षी राज्यकर्ते होण्याचे बनले. त्यांनी लष्करी बळाचा वापर करून राज्ये बळजबरीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली. भारतातील लहान राज्ये त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढले परंतु कंपनीच्या अनुभवाशी आणि दारूगोळा यांच्या तुलनेत ते कमी पडायचे.

ब्रिटीशांच्या दडपशाहीविरुद्ध अखंड भारताचा पहिला संघर्ष १८५७ चा उठाव हा होता. मेरठमधील शिपाई-बंडाच्या रूपात त्याची सुरुवात झाली जी झपाट्याने देशाच्या इतर भागात सुद्धा पसरली. तथापि, भारतीय लोकांमध्ये असणाऱ्या नेतृत्वाच्या कमतरतेचा फायदा घेऊन ब्रिटिशांना वेळीच त्यावर अंकुश ठेवता आला.

या उठावाने मात्र भारतीयांच्या मनात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची बीजे पेरली गेली. 1857 च्या उठावाने भारताला एकत्र आणण्यात आणि देशाने एकजुटीने लढा दिल्यास स्वातंत्र्य मिळू शकते याची जाणीव तेथील जनतेला करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

बंडानंतर सुमारे तीन दशकांनंतर १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाप्रमाणे संपूर्ण भारतात नागरी संस्था उदयास येऊ लागल्या. भारताला राष्ट्रवादाच्या एकाच धाग्याने जोडण्याचे सर्वात महत्त्वाचे काम पक्षांनी आणि त्यांच्या राजकीय संरक्षकांनी केले.

मॉन्टेगु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, रौलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, दांडी यात्रा हे सर्व भारतीय लोकांच्या दडपशाहीची आणि त्याविरुद्ध त्यांनी केलेल्या लढ्याची साक्ष देतात. हा तो काळ होता जेव्हा भारताने इंग्रजांकडून स्वराज्याची किंवा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यास सुरुवात केली होती.

अखेरीस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि इतरांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांनी, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

भारताचा स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशभर दरवर्षी राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. यादिवशी ध्वजारोहण कार्यक्रम वगळता दिवसभर सर्व खाजगी व सरकारी कार्यालये, सरकारी आणि  खाजगी शाळा व महाविद्यालये बंद असतात.

आज आपला देश स्वातंत्र्य दिन साजरा करताना जी एकता दाखवत असतो तीच एकता स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवली होती. आज विविध क्षेत्रातील, धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील लोक देशभक्तीने ओतप्रोत भरून राष्ट्रवाद आणि देशभक्तीने हा राष्ट्रीय उत्सव साजरा करतात.

या दिवशी भारतीय राष्ट्रध्वज असणारा तिरंगा सर्वत्र विकला जातो आणि लोक अभिमानाने त्यांच्या डेस्क, वाहने आणि इमारतींवर त्याला लावतात. ध्वजारोहण हा सर्व सरकारी कार्यालयांमध्ये बंधनकारक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये कार्यालयातील प्रमुख ध्वजारोहण करतात आणि त्यानंतर आपले राष्ट्रगीत “जण-गण-मन” गायले जाते.

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टांबद्दल शाळा आणि महाविद्यालये देखील अनेक कार्यक्रम आयोजित करतात. मुले काही लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत आणि त्यांचे प्रसिद्ध संवाद, ब्रीदवाक्य इत्यादी सादर करताना दिसतात.

नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभानंतर भारताचे पंतप्रधान राष्ट्राला संबोधून अभिभाषण करतात.

स्वातंत्र्य दिन हा स्वतंत्र भारताचा नव्याने झालेला जन्म आहे ज्यामध्ये भारतीय लोक स्वतःचे राज्यकर्ते निवडू शकतील आणि स्वतःचे शासन स्वतः ठरवू शकतील. अर्थात भारतात लोकशाही अस्तित्वात आली. स्वातंत्र्यदिन हा भारतासाठी एक अविषमरनिय दिवस आहे, खरं तर भारतातील लोकांचा सर्वात महत्वाचा सण आहे.

आणखी वाचा : माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (Independence Day Marathi Essay in 1000 Words)

दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचे स्मरण करतो. आपल्या भारत देशावर जवळपास २०० वर्षे ब्रिटनचे राज्य होते, अखेरीस ते स्वतंत्र होऊन स्वतंत्र राष्ट्र बनले. आणि तेव्हापासूनच हा दिवस भारतीय स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारताला स्वतंत्र बनविण्यासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्या स्वातंत्र्य योद्धांचे समरण देखील स्वातंत्र्यदिनी केले जाते. हा भारतातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने आणि गौरवाने स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करतात, कारण आपणा सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप मोलाचा आणि महत्त्वाचा आहे.

शाळा, महाविद्यालये आणि देशभरातील कार्यालयांत तो अतिशय उत्साहात साजरा केला जातो आणि यामध्ये देशातील विद्यार्थी आणि नागरिक हिरीरीने सहभाग घेतात. 

१५ ऑगस्ट ही राष्ट्रीय सुट्टी असली तरीदेखील देशभरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित आणि साजरा केला जातो. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवामध्ये ध्वज उभारणे, देशभक्तीपर भाषणे करणे, वादविवाद आणि स्पर्धा आयोजित करणे, नृत्यादी कला सादर करणे, कवितांचे सादरीकरण या आणि इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो. विद्यार्थी या उपक्रमांबद्दल खूप उत्सुक असतात आणि त्यामध्ये ते मनापासून सहभागीही होतात. विविध केडीट कोरचे विद्यार्थी जसे की NCC आणि MCC हे सुद्धा स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशात परेड करताना दिसतात. हे सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांना एकजुटीचे महत्व समजावून देण्यात मदत करतात आणि आजच्या पिढीमध्ये उणीव असलेल्या देशभक्तीची भावना त्यांच्यात रुजवण्याचा प्रयत्न करतात.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विविध खाजगी आणि सरकारी कार्यालयांमध्येही हा दिवस उत्सवाच्या रुपात साजरा केला जातो. कार्यालयांमध्ये, कर्मचार्‍यांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी थीम सोबत जुळण्यासाठी अनेकदा भगवे, पांढरे किंवा हिरवे कपडे घालण्यास सांगितले जाते. या रंगांमध्ये लोक राष्ट्रीय पोशाख परिधान केलेले दिसतात आणि संपूर्ण वातावरण उजळून निघते. देशभरातील बहुतेक कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते, कर्मचार्‍यांमधील संबंध मजबूत करण्यासाठी विशेष सहभोजनाची व्यवस्था सुद्धा केली जाते. काहीवेळा, अनेक लोक उस्फूर्तपणे भाषण देण्यासाठी देखील येतात. तसेच काही कार्यालये खास कर्मचाऱ्यांना एकमेकांशी  भावनिकरित्या जोडण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करतात.

विविध निवासी भागातील रहिवासी कल्याणकारी संस्था आणि सोसायट्या या हल्ली स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहाटेच लोक जवळच्या ध्वजारोहन कार्यक्रमास एकत्र जमतात आणि खर्‍या अर्थाने एकतेचा संदेश देत हा दिवस साजरा करतात. ते स्वातंत्र्य दिनाच्या थीमनुसार कपडे परिधान करतात आणि कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी सुद्धा होतात, ध्वज उभारणी नेहमी समारंभाच्या सुरुवातीला केली जाते. ध्वजारोहण झाल्यानंतर लोक आदराने उभे राहून राष्ट्रगीत म्हणत आपल्या तिरंग्यास मानवंदना देतात.

तसेच या संपूर्ण उत्सवादरम्यान देशभक्तीपर गाणी वाजवली जातात आणि लोक राष्ट्रवादाच्या भावनेत आकंठ बुडलेले दिसतात. या कार्यक्रमांदरम्यान नृत्य स्पर्धा आणि कविता स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात. लहान मुलांसाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेवर आधारित ड्रेस स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात, जिथे मुलांना जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, भगतसिंग इत्यादी स्वातंत्र्यसैनिक बनण्याची संधी मिळते. या स्पर्धा अनेकदा दुपारच्या जेवणानंतर होतात. या कार्यक्रमांदरम्यान लोक एकत्र राहतात आणि एकत्र जेवणाचा आनंद सुद्धा घेतात, आपल्या शेजाऱ्यांना समजून घेत त्यांच्यासोबत  वेळ घालवण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

आपल्या देशातील अनेक भागांमध्ये स्वातंत्र्यदिनी पतंग उडवण्याची प्रथा आहे. आकाशामध्ये स्वच्छदपणे  विहार करणारे विविधरंगी पतंग हेच खरे  स्वातंत्र्यप्रतिक आहेत. पतंग उडवण्याचा आनंद घेण्यासाठी लोक त्यांच्या गच्चीवर जातात किंवा जवळच्या मैदानावर जातात. आणि त्यांच्या मित्रांना व नातेवाईकांना उत्सवात सामील होण्यासाठी आमंत्रित करतात. विविध ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात आणि लोक मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात.

भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी खूप मोठी आहे, ज्यामध्ये विविध स्वातंत्र्यसैनिक त्यांच्या धैर्याने या भारतभू साठी आणि सहिष्णुतेसाठी लढले.  युरोपियन व्यापारी भारतात स्थायिक होऊन भारतीय उपखंडात स्वत:च्या साम्राज्याची स्थापना करू पाहत होते. त्याच वेळी, १७५७ मध्ये प्लासीच्या आणि १७६४ मध्ये बक्सारच्या लढाईत  भारताने परदेशी सैन्याचा सामना केला, परंतु यात भारत आपली ताकद सिद्ध करू शकला नाही आणि या युद्धांमध्ये पराभूत झाला. त्यानंतर, ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपल्या साम्राज्याचे जाळे पसरवण्यास सुरुवात केली आणि लजसजसे ते प्रदेश जिंकत गेले तसतसे १८ व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांनी भारताच्या अनेक भागांमध्ये आपली राजेशाही प्रस्थापित केली.

त्याच वेळी, कंपनी सरकारने अनेक कठोर कायदे करून भारतीय समाजाला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भारतातील लोकांवर अनेक जाचक धोरणे  लागू केली. कारण भारतीयांनी परकीय साम्राज्याला विरोध करून इंग्रजांविरोधी कारवायांना सुरुवात केली होती. त्याच वेळी, ब्रिटिशांच्या या दडपशाही धोरणांमुळेच १० मे १८५७ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून १८५७ च्या उठावाच्या रूपाने भारतीय लोकांचा असंतोष बाहेर पडला.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

त्यामुळेच १८५७ चे युद्ध हे भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध मानले जाते.  मंगल पांडे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नाना साहेब, बेगम हजरत महल, राणी अवंतीबाई आणि बाबू कुंवर या प्रमुख बंडखोर नेत्यांनी या युद्धात आपली महत्त्वाची भूमिका बजावली. या युद्धात भारतीयांना यश प्राप्त करता आले नाही, परंतु या सर्व घटनांचा सर्व भारतीयांवर खोल परिणाम झाला आणि भारतीयांमध्ये स्वातंत्र्य भारताची इच्छा जागृत झाली.

असे असले तरी १८५७ च्या युद्धानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीयांची शक्ती ओळखली आणि त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराला हळूहळू दूर करत ब्रिटनच्या राणीच्या सरकारचे राज्य निर्माण केले.

१८५७ च्या उठावानंतर, १८५८ मध्ये भारतीय राज्य प्रशासन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन ब्रिटिश राजसत्तेला सोपवले.

१८५७ च्या युद्धाच्या शेवटी, स्वातंत्र्य संग्रामाचे  लोन सर्व भारतभर पसरले आणि  ब्रिटिशांना असे वाटू लागले की ते भारतावर आता जास्त काळ राज्य करू शकत नाहीत. त्याच वेळी, भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक गोपाळ कृष्ण गोखले, मदन मोहन मालवीय आणि दादाभाई नौरोजी यांच्यासह अनेक प्रमुख भारतीय क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली १८८५ ते १९०५ पर्यंतच्या गृहयुद्धानंतर भारतीयांनी बंड केले. या युद्धाला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्ती या वैचारिक आणि राजकीय होत्या त्यामुळे त्यांनी शांततेच्या मार्गाने हे युद्ध लढले.

१९ व्या शतकापर्यंत मात्र ब्रिटिशांनी भारतीय उपखंडावर केलेले अत्याचार तीव्र झाले. कारण १९ व्या शतकाच्या अखेरीस लाला लजपत राय, बिपीन चंद्र पाल यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक पावले उचलली ज्यांना इंग्रजांनी दडपून टाकले त्यामुळे भारतीयांच्या मनात इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण झाली. भारतात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वजण एक झाले. त्याच वेळी या स्वातंत्र्यसैनिकांच्या एकजुटीने ब्रिटिशांना भारतीयांची भीती वाटू लागली

१९ व्या शतकात, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो आंदोलन, महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळी यासह अनेक चळवळींनी ब्रिटिश साम्राज्यांचा पाया हादरला आणि  स्वातंत्र्याचा मार्ग सोपा होत गेला. म्हणून इंग्रजांना भारत सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. दरम्यान, १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. १९२९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश राजसत्तेकडे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि भारतीय जनतेने एकत्र येऊन स्वातंत्र्याविरुद्धच्या ब्रिटिश बंडाला बळ दिले. याचा परिणाम म्हणून, ब्रिटीश संसदेने लॉर्ड माउंट बॅटन यांना ३० जून १९४८ पर्यंत भारतात राज्य करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे भारतातील ब्रिटीश साम्राज्य अजूनच कमकुवत झाले. परंतु तेव्हाच ब्रिटीशांना भारतातील लोकांच्या भावना अजूनच भडकलेल्या दिसल्या. लॉर्ड माउंटबॅटन यांना देण्यात आलेली अंतिम मुदतीची वाट पाहण्यापूर्वीच इंग्रजांनी ऑगस्ट १९४७ मध्ये भारत सोडण्याचा निर्णय घेतला. ज्या इंग्रजांनी इतकी वर्षे भारतीयांचा छळ केला, त्या इंग्रजांनी भारतीयांचे धैर्य आणि एकजुटीच्या बळावर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना नमुन भारताला स्वातंत्र्य दिले.  त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

धन्यवाद…!

समानार्थी शब्द | Samanarthi Shabd in Marathi

माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध | my favorite season essay in marathi, leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

मराठी महिला

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ | independence day essay in marathi 2022

independence day essay in marathi 10 lines

  स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ | १५ ऑगस्ट निबंध मराठी २०२२ | independence day essay in marathi 2022 | 15 August independence day nibandh marathi | swatantra diwas nibandh marathi 2022 | स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मराठी निबंध 

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | independence day essay in marathi  2022.

टिप्पणी पोस्ट करा

Top post ad, below post ad, vertical mode, शैक्षणिक माहिती.

  • 10 वी आणि 12 वी परिक्षेचे वेळापत्रक 2022 1
  • 10वी 12वी परिक्षा पद्धतीत बदल 2022 1
  • 10वी आणि 12वी परिक्षेबाबतचा नवीन निर्णय 1
  • इ 10 वी आणि इ 12 वी साठी सराव प्रश्नपेठी 1
  • इ 10 वी कृतिपत्रिका pdf मराठी 1
  • इ 10 वी प्रवेशपत्र(हॉल टिकीट) कसे डाऊनलोड करावे 1
  • इ १०वी १२वी च्या परिक्षेच्या नियमात बदल 1
  • इ 10वी प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी परीक्षा 1
  • इ 10वी मागिल वर्षाच्या प्रश्र्नपत्रिका व उत्तरपत्रिका pdf 1
  • इ 10वी सर्व प्रश्नपत्रिका संच 2022 1
  • इ 12वी च्या परिक्षेत झाले दोन बदल 1
  • इ 12वी परीक्षा हॉल टिकीट २०२२ डाऊनलोड 1
  • इ 12वी प्रश्नपत्रिका संच pdf 2022 1
  • MHT CET 2021 Result महाराष्ट्राचा निकाल करा डाउनलोड 1
  • mht cet ऑनलाइन अर्ज कसा करावा 1

नोकरी (Job) विषयक माहिती

  • [BOB] बँक ऑफ बडोदा भरती 2022
  • [DRDO RCI] संशोधन केंद्र इमारत भरती
  • | न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 72 पदांची मेघाभरती
  • 10वी आणि ITI धारकांसाठी महावितरण भरती २०२२
  • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भर्ती २०२१
  • आर्मी पब्लिक स्कूल अभ्यासक्रम pdf मराठी
  • आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ
  • कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021
  • भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल
  • भारतीय तटरक्षक दलात 322 जागांची भरती
  • भारतीय रिझर्व्ह बँक भर्ती 2022
  • मध्य रेल्वे अंतर्गत २४२२ जागांची भरती
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती २०२२
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021
  • रयत शिक्षण संस्था सातारा भरती
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान जालणा भरती
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021 डाऊनलोड पेपर-१ पेपर-२ उत्तर सुची
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021|सुधारित वेळापत्रक
  • bro recruitment 2022 pdf
  • CISF Reqruitment 2022
  • FSSAI भर्ती 2021
  • Indian army day 2022
  • LIC सहाय्यक पदभरती २०२१
  • MHT CET 2021 Result महाराष्ट्राचा निकाल करा डाउनलोड
  • MPSC परिक्षा वेळापत्रक 2022
  • NHM Pune Requirements 2022
  • npcil reqruitment 2021
  • PMC MET Reqruitment 2022

शेती विषयक माहिती

  • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भर्ती २०२१ 1
  • आता रेशन दुकानात मीळणार चहा पावडर 1
  • जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी 1
  • जमीनीचा नकाशा घरबसल्या कसा बघावा 1
  • भु नक्शा महाराष्ट्र 2021 1
  • राज्य शासनाची शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना 2021-22 1
  • शेतमालाचा बाजारभाव घरबसल्या कसा पहावा 1
  • सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा 1
  • साबण 1
  • हरभरा पेरणी कधी आणि कशी करावी 1
  • हरभरा फवारणी माहिती नियोजन औषध 1
  • हरभरा मर रोग नियंत्रण 1
  • pm किसान योजना ; लवकरच जमा होणार 10 वा हफ्ता 1
  • पंजाब डख हवामान अंदाज
  • 4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज - पंजाब डख
  • पंजाब डख 18 डिसेंबर हवामान अंदाज 2021
  • पंजाब डख गारपीट होण्याची कारणे
  • पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा नविन हवामान अंदाज
  • पंजाब डख यांचा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा हवामान अंदाज
  • पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज
  • महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज २०२१
  • राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस-पंजाब डख

Social Plugin

Popular posts.

इ 10वी प्रश्नपत्रिका संच 2022 | इ 10वी सराव प्रश्नपत्रिका 2022 | ssc question bank pdf 2022

इ 10वी प्रश्नपत्रिका संच 2022 | इ 10वी सराव प्रश्नपत्रिका 2022 | ssc question bank pdf 2022

बिग बॉस १५ विजेती ठरली तेजस्वी प्रकाश | Big Boss 15 Winner Tejaswi Prakash

बिग बॉस १५ विजेती ठरली तेजस्वी प्रकाश | Big Boss 15 Winner Tejaswi Prakash

दादरा नगर हवेली शिक्षक भरती 2022 | dadara nagar haveli teachers bharti 2022

दादरा नगर हवेली शिक्षक भरती 2022 | dadara nagar haveli teachers bharti 2022

  • [BOB] बँक ऑफ बडोदा भरती 2022 1
  • [CISF] केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती २०२२ 1
  • [DRDO RCI] संशोधन केंद्र इमारत भरती 1
  • | न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 72 पदांची मेघाभरती 1
  • १ जुलै २०२२ ची वेतनवाढ कशी असेल 1
  • 10 line essay on republic day 1
  • 10वी आणि ITI धारकांसाठी महावितरण भरती २०२२ 1
  • 11वी च्या प्रवेश प्रक्रियेत झाला मोठा बदल 1
  • 11वी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर 1
  • 11वी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर 1
  • 11th admission. org.in 1
  • 15 ऑगस्ट भाषण मराठी १० ओळी 1
  • १५ ऑगस्ट भाषण मराठी pdf 1
  • 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 1
  • १५ ते १८ वयाच्या मुलांच लशीकरण रेजिष्ट्रेशन 1
  • 15 August bhashan marathi 10 line 1
  • 19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण मराठी 1
  • २१ जुन जागतिक योग दिन निबंध मराठी 1
  • २६ जानेवारी २०२३ भाषण मराठी pdf 1
  • २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 1
  • 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा 1
  • २६ जानेवारी भाषण १० ओळी 1
  • २६ जानेवारी भाषण 5 ओळी 1
  • 26 January speech 10 line 1
  • 4 डिसेंबर पासूनचा नविन हवामान अंदाज - पंजाब डख 1
  • 5 line speech on 26 January 2024 1
  • ९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • अण्णाभाऊ साठे भाषण मराठी माहिती 1
  • अधिक मास २०२३ मराठी माहिती 1
  • अहिल्याबाई होळकर भाषण निबंध मराठी माहिती 1
  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निबंध मराठी 1
  • आंतरराष्ट्रीय योग दिवस भाषण हिंदी 1
  • आजचा भुगोल पेपर संपूर्ण उत्तरा सहित 1
  • आजचा विज्ञान भाग ०२ चा पेपर उत्तरा सहित 1
  • आता वारकऱ्यांसाठी लॉन्च होणार 'आषाढी वारी ॲप' 1
  • आय फ्लू म्हणजे काय लक्षणे उपचार मराठी 1
  • आयपीएल 2022 वेळापत्रक डाऊनलोड pdf 1
  • आर्मी पब्लिक स्कूल अभ्यासक्रम pdf मराठी 1
  • आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 1
  • आवळा खाण्याचे फायदे | मराठी माहिती 1
  • आषाढी एकादशी 2022 माहिती निबंध भाषण 1
  • आषाढी एकादशी २०२३ मराठी माहिती pdf 1
  • आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • इ १०वी १२वी गुणपत्रिका pdf डाऊनलोड 1
  • इ १०वी इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका 1
  • इ १०वी गणित भाग ०१ (बिजगणित) प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी गणित भाग ०२ (भुमिती) प्रश्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी बिजगणित भुमिती पेपर उत्तरपत्रिका pdf 1
  • इ १०वी भुगोल संभाव्य प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी मराठी इंग्रजी आणि हिंदी उत्तरपत्रिका pdf 1
  • इ १०वी विज्ञान भाग ०१ प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी विज्ञान भाग ०२ प्रश्र्नपत्रिका pdf 1
  • इ १०वी सेतु अभ्यासक्रम २०२२ pdf 1
  • इ १२ वी निकाल २०२२ डाऊनलोड pdf 1
  • इ.१०वी १२वीच्या निकालाची तारीख जाहीर 1
  • इ.१०वी निकाल २०२३ महाराष्ट्र बोर्ड 1
  • इ.१०वी बोर्ड सराव प्रश्नपत्रिका २०२३ 1
  • ई गवर्नंस महाराष्ट्र भरती 2022 1
  • उपचार मराठी माहिती 1
  • ऋषीपंचमी मराठी माहीती 2021 1
  • एटीएम वापरणार्‍यांसाठी मोठी बातमी 1
  • एमएचटी सीईटी निकाल २०२२ महाराष्ट्र 1
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ 1
  • एसटी संप 1
  • ओमायक्रोन कोरोना व्हेरियंट लक्षणे मराठी 1
  • कडुलिंबाची फायदे मराठी | ओरल केअर | 1
  • कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022 1
  • कारगिल विजय दिवस निबंध मराठी माहिती 1
  • कारगिल विजय दिवस भाषण मराठी 1
  • कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • कार्तिक एकादशी पंढरपूर यात्रा २०२१ 1
  • किस डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी 1
  • किस डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी 1
  • कॉफी 1
  • कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती निबंध 1
  • कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2021 |मराठी कविता शायरी 1
  • कोरफड मराठी फायदे 1
  • कोरोना लहानमुलांना झाला तर 1
  • खंडोबा नवरात्र चंपाषष्ठी पुजा विधी मराठी 1
  • खतांच्या अनुदानात भरघोस वाढ 1
  • गणपती विसर्जन कसे करावे 1
  • गणपतीच्या मूर्तींच्या दरात झाली मोठी वाढ 1
  • गणेश चतुर्थी निबंध मराठी माहिती 1
  • गांधी जयंती निबंध मराठी माहिती 1
  • गांधी जयंती भाषण मराठी 1
  • गुढीपाडवा निबंध मराठी माहिती 1
  • गुढीपाडवा माहिती मराठी निबंध कविता 1
  • गुढीपाडवा शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • गुरुपौर्णिमा कविता चारोळ्या शायरी मराठी 1
  • गुरुपौर्णिमा भाषण इन इंग्लिश 1
  • गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • गुरू नानक जयंती २०२१ निबंध भाषण 1
  • गुरूपौर्णिमा भाषण निबंध मराठी माहिती 1
  • घटस्थापना पुजा विधी माहिती मराठी २०२२ 1
  • चक्रधर स्वामी जयंती 2021 आरती पाळणा भजन 1
  • चॉकलेट डे 2022 1
  • चॉकलेट डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी 1
  • छट पुजा २०२१ मराठी माहिती निबंध 1
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी 1
  • छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी 1
  • छत्रपती शिवाजी महाराज भाषण १० ओळी मराठी 1
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक 1
  • जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • जागतिक एड्स दिन 2021 मराठी माहिती निबंध 1
  • जागतिक ओझोन दिवस मराठी माहिती 1
  • जागतिक कामगार दिन मराठी माहिती भाषण निबंध 1
  • जागतिक ग्राहक दिन निबंध कविता मराठी माहिती 1
  • जागतिक जल दिन मराठी माहिती भाषण निबंध 1
  • जागतिक पर्यावरण दिन २०२२ थीम शुभेच्छा मराठी 1
  • जागतिक पर्यावरण दिन निबंध भाषण मराठी माहिती 1
  • जागतिक महिला दिन कविता चारोळ्या शायरी मराठी 1
  • जागतिक महिला दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • जागतिक मुद्रण दिन मराठी माहिती 1
  • जागतिक योग दिन भाषण थीम मराठी माहिती 1
  • जागतिक योग दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • जागतिक लोकसंख्या दिन 2021 मराठी माहिती 1
  • जागतिक लोकसंख्या दिन २०२२ निबंध भाषण मराठी माहिती 1
  • जागतिक साक्षरता दिन निबंध भाषण मराठी माहिती 1
  • जाणुन घ्या कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान असतात 1
  • जेजुरी खंडोबा लाईव्ह दर्शन 2021 1
  • जैष्ठ गौरी पूजा विधी मराठी माहीती 1
  • झाशीची राणी लक्ष्मीबाई भाषण निबंध मराठी माहिती 1
  • टेडी डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी माहिती 1
  • टेडी डे शुभेच्छा संदेश कोट्स स्टेटस मराठी 1
  • डिटर्जंट 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा कोट्स मराठी 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी माहिती 1
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना 2021 1
  • डॉक्टर्स डे भाषण निबंध मराठी माहिती 1
  • डोळे येणे लक्षणे उपचार मराठी 1
  • तिरंगा निबंध मराठी 1
  • तुलसी विवाह कथा pdf मराठी 1
  • तुलसी विवाह कसा करायचा 1
  • तुलसी विवाह पुजा आरती मंगळआष्टक २०२१ 1
  • दत्त जयंती कथा आरती मराठी माहिती 2021 1
  • दत्त जयंती मराठी माहिती pdf 1
  • दत्त जयंती मराठी शुभेच्छा 2022 1
  • दसरा माहिती मराठी PDF 1
  • दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी 1
  • दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी 1
  • दादरा नगर हवेली शिक्षक भरती 2022 1
  • दिवाळी पाडवा मराठी माहिती २०२१ 1
  • दिवाळीचे सहा दिवस 1
  • देवींची नऊ रूपे मराठी माहिती 1
  • धनत्रयोदशी २०२१ शुभ मुहूर्त पुजा मांडणी यमदिपदान 1
  • नरक चतुर्दशी कथा 1
  • नरक चतुर्दशी मराठी माहिती २०२१ 1
  • नवरात्र निबंध मराठी माहिती 1
  • नवरात्री १० ओळी निबंध मराठी 1
  • नवरात्रीचे नऊ रंग 1
  • नवरात्रीचे नऊ रंग 2021 मराठी 1
  • नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • नवीन वर्ष निबंध मराठी 1
  • नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • नागपंचमी निबंध मराठी माहिती pdf 1
  • नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • नारळी पौर्णिमा निबंध मराठी माहिती 1
  • नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी माहिती भाषण निबंध 1
  • पंजाब डख 18 डिसेंबर हवामान अंदाज 2021 1
  • पंजाब डख गारपीट होण्याची कारणे 1
  • पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा नविन हवामान अंदाज 1
  • पंजाब डख यांचा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा हवामान अंदाज 1
  • पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज 3
  • पंजाब डख हवामान अंदाज 3
  • पंजाब डख हवामान अंदाज २०२२ 1
  • पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह 1
  • पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निबंध भाषण 1
  • पंडित जवाहरलाल नेहरू भाषण निबंध मराठी 1
  • पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन 2022 1
  • पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2022 2
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज निबंध भाषण मराठी 1
  • पाणी हेच जीवन निबंध मराठी 1
  • पावसाळा निबंध मराठी 1
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 1
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 265 शिक्षकांची भरती 1
  • पितृपक्ष माहीती मराठी 2021 1
  • प्रजासत्ताक दिन १० ओळी निबंध मराठी 1
  • प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचान मराठी 1
  • प्रजासत्ताक दिन भाषण मराठी २०२४ 1
  • प्रपोज डे कोट्स 1
  • प्रपोज डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी माहिती 1
  • प्रॉमिस डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी 1
  • प्रॉमिस डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी 1
  • फ्रेंडशिप डे शुभेच्छा मराठी 1
  • बप्पी लहरी मराठी माहिती 1
  • बलीप्रतीपदा पुजा महत्व कथा २०२१ 1
  • बालदिन निबंध व भाषण 1
  • बालिका दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • बाळासाहेब ठाकरे जयंती २०२२ 1
  • बिग बॉस १५ विजेती ठरली तेजस्वी प्रकाश 1
  • बैल पोळा निबंध मराठी माहिती 1
  • भाऊबीज मराठी माहिती गाणी कथा कविता २०२१ 1
  • भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल 1
  • भारतीय तटरक्षक दलात 322 जागांची भरती 1
  • भारतीय पोस्ट नविन भरती 2021| मराठी माहिती 1
  • भारतीय रिझर्व्ह बँक भर्ती 2022 1
  • भोगी 2022 मराठी माहिती 1
  • भोगी कशी साजरी करावी 1
  • मकर संक्रांत उखाणे मराठी 1
  • मकर संक्रांति निबंध मराठी 1
  • मकरसंक्रांत ऊखाणे मराठी 2022 1
  • मकरसंक्रांत माहिती मराठी 2022 1
  • मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश मराठी २०२२ 1
  • मध्य रेल्वे अंतर्गत २४२२ जागांची भरती 1
  • मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी 1
  • मराठी उखाणे नवरीसाठी २०२३ 1
  • मराठी भाषा गौरव दिन चारोळ्या 1
  • मराठी भाषा दिन भाषण निबंध कविता मराठी 1
  • मराठी माहिती 1
  • मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये मराठी 1
  • मराठी राजभाषा दिन भाषण निबंध सुत्रसंचालन 1
  • मराठी राजभाषा दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ 1
  • महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 1
  • महात्मा गांधी जयंती मराठी भाषण 1
  • महात्मा ज्योतिबा फुले भाषण निबंध मराठी माहिती 1
  • महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी माहिती 1
  • महानुभाव पंथ 1
  • महापरिनिर्वाण दिन चारोळ्या संदेश स्टेटस मराठी 1
  • महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध 2022 1
  • महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती 1
  • महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • महाराना प्रताप भाषण निबंध मराठी माहिती 1
  • महाराष्ट्र दिन भाषण निबंध माहिती मराठी 1
  • महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज २०२१ 1
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती २०२२ 1
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021 1
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव - आरोग्यमंत्री 1
  • महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर 1
  • महालक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी pdf 1
  • महालक्ष्मी व्रत कथा पुजा नियम मराठी माहिती 1
  • महावितरण मध्ये 94 जागांची भरती 1
  • महाशिवरात्री २०२३ कथा मराठी माहिती 1
  • महाशिवरात्री पुजा विधी साहित्य मुहूर्त मराठी 1
  • महाशिवरात्री मराठी माहिती कथा 1
  • महाशिवरात्री शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी माहिती 1
  • महिला दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • माझगाव डॉक शिप बिल्डर लिमिटेड मुंबई भरती 1
  • माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी 1
  • माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी 1
  • माझी शाळा निबंध मराठी 1
  • माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी 1
  • माझे आवडते शिक्षक निबंध मराठी 1
  • मातृदिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • मानवी हक्क दिन 2021 भाषण 1
  • मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे 1
  • मार्गशीर्ष गुरुवार व्रत पुजा मराठी 2021 1
  • मासिक पाळी मध्ये कोरोना लस घ्यावी का? 1
  • मी तिरंगा बोलतोय निबंध मराठी 1
  • मेसेज 1
  • यशवंतराव चव्हाण भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • रंगपंचमी निबंध मराठी माहिती 1
  • रयत शिक्षण संस्था सातारा भरती 1
  • रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय 1
  • रक्षा बंधन मराठी निबंध माहिती 1
  • रक्षाबंधन कविता चारोळ्या मराठी माहिती 1
  • रक्षाबंधन निबंध मराठी माहिती 1
  • रक्षाबंधन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश मराठी 1
  • राजमाता जिजाऊ भाषण मराठी निबंध 1
  • राजमाता जिजाऊ भाषण मराठी pdf 1
  • राजमाता जिजाऊ मराठी भाषण 1
  • राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी 1
  • राजर्षी शाहू महाराज भाषण निबंध मराठी माहिती 1
  • राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी माहिती 1
  • राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी 1
  • राजर्षी शाहू महाराज सुविचार कोट्स शुभेच्छा मराठी 1
  • राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस-पंजाब डख 1
  • राम जन्माचा पाळणा मराठी 1
  • राम नवमी २०२३ मराठी माहिती 1
  • रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 1
  • राष्ट्रध्वजासंबंधी मार्गदर्शन सुचना 1
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान जालणा भरती 1
  • राष्ट्रीय गणित दिन 22 डिसेंबर 2021 1
  • राष्ट्रीय ग्राहक दिन मराठी निबंध भाषण माहिती 1
  • राष्ट्रीय बालिका दिन दिवस मराठी माहिती 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी pdf 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन शुभेच्छा चारोळ्या घोषणा मराठी 1
  • राष्ट्रीय विज्ञान दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • राष्ट्रीय शेतकरी दिन दिवस शुभेच्छा मराठी 1
  • राष्ट्रीय शेतकरी दिन मराठी निबंध भाषण माहिती 1
  • राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 थीम घोषणा शुभेच्छा मराठी 1
  • राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी 1
  • रेशन कार्ड संबंधित नवीन योजना 1
  • रोज डे २०२३ शुभेच्छा कोट्स स्टेटस शायरी मराठी 1
  • रोज डे मराठी माहिती 1
  • लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश 1
  • लाल बहादूर शास्त्री भाषण निबंध मराठी 1
  • लाला लजपतराय मराठी माहिती 1
  • लोकमान्य टिळक निबंध मराठी 1
  • लोकमान्य टिळक भाषण मराठी माहिती 1
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निबंध मराठी 1
  • वटपौर्णिमा उखाणे मराठी 1
  • वटपौर्णिमा पुजा वीधी मुहूर्त साहित्य सामग्री मराठी माहिती 1
  • वनरक्षक भरती महाराष्ट्र २०२३ 1
  • वर्षातील महत्वाचे जागतिक व राष्ट्रीय दिन जयंती मराठी 1
  • वसंतराव नाईक भाषण निबंध मराठी माहिती 1
  • वसुंधरा दिन भाषण निबंध मराठी माहिती 1
  • वसुबारस निबंध मराठी माहिती २०२२ 1
  • वसुबारस मराठी माहिती २०२१|कथा पुजा महत्व 1
  • वेळेचे महत्त्व निबंध मराठी 1
  • वेळेचे महत्त्व भाषण मराठी 1
  • व्हॅलेंटाईन आठवडा पुर्ण सुची 2022 1
  • व्हेलेंटाईन डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी 1
  • व्हेलेंटाईन वीक २०२३ फुल लीस्ट 1
  • शांम्पु 1
  • शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार हा नवीन नियम 1
  • शिंधुताई सपकाळ मराठी भाषण निबंध 1
  • शिंधुताई सपकाळ यांचे निधन कसे झाले 1
  • शिवगर्जना घोषणा मराठी 1
  • शिवजयंती भाषण pdf 1
  • शिवजयंती शुभेच्छा संदेश कोट्स स्टेट्स सुविचार मराठी 1
  • शिवाजी महाराज चारोळी शायरी मराठी 1
  • शिवाजी महाराज जयंती भाषण निबंध मराठी 1
  • शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तिथीनुसार 1
  • शिक्षक दिन कविता मराठी PDF 1
  • शिक्षक दिन निबंध मराठी 1
  • शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये pdf 1
  • शिक्षक दिन भाषण मराठी pdf 1
  • शिक्षक दिन सुत्रसंचालन मराठी 1
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021 डाऊनलोड पेपर-१ पेपर-२ उत्तर सुची 1
  • शिक्षक पात्रता परीक्षा 2021|सुधारित वेळापत्रक 1
  • श्रीकृष्ण जन्माचा पाळणा 1
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती 1
  • श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी 1
  • संत गाडगेबाबा भाषण निबंध कविता मराठी 1
  • संत गाडगेबाबा यांचे विचार मराठी माहिती 1
  • संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती 1
  • संत सेवालाल महाराज जयंती मराठी माहिती 1
  • संत सेवालाल महाराज भाषण मराठी 1
  • संत सेवालाल महाराज माहिती मराठी 1
  • संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी माहिती 1
  • संभाजी महाराज भाषण निबंध मराठी माहिती 1
  • संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 1
  • संविधान दिन मराठी भाषण 1
  • संविधान दिन मराठी भाषण निबंध कविता 2021 1
  • समान नागरी कायदा काय आहे ? 1
  • सरदार वल्लभभाई पटेल जयंती २०२१ 1
  • साने गुरुजी जयंती मराठी भाषण निबंध माहिती 1
  • सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश मराठी 1
  • सावित्रीबाई फुले मराठी भाषण निबंध कविता 1
  • सीमा रस्ते संघटनेत 302 जागांसाठी भरती 1
  • स्टेटस मराठी 1
  • स्वतंत्र्य दिन सुत्रसंचालन मराठी २०२२ 1
  • स्वराज्य महोत्सव मराठी माहिती 1
  • स्वातंत्र्य दिन कविता मराठी २०२२ 1
  • स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी २०२२ 1
  • स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठी 2022 1
  • स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२ 1
  • स्वातंत्र्य दिन निबंध मराठी माहिती 1
  • स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022 1
  • स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी माहिती 1
  • स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी भाषण निबंध 1
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण मराठी 1
  • स्वामी विवेकानंद भाषण निबंध माहिती 1
  • हग डे कोट्स शुभेच्छा शायरी मराठी माहिती 1
  • हग डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी 2022 1
  • हनुमान आरती मराठी PDF 1
  • हनुमान जयंती मराठी माहिती निबंध कविता 1
  • हनुमान जयंती माहिती मराठी २०२३ 1
  • हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 1
  • हनुमानाच्या व्रताचे नियम 1
  • हर घर तिरंगा उपक्रम 1
  • हर घर तिरंगा निबंध भाषण मराठी pdf 1
  • हरतालिका व्रत पुजा विधी मुहूर्त साहित्य मराठी माहिती 1
  • हरितालिका माहीती पूजा कशी करावी 1
  • हळद चेहऱ्यावर लावण्याचे फायदे 1
  • होळी निबंध मराठी माहिती 1
  • होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी 1
  • adhik maas 2023 marathi mahiti 1
  • Agnipath yojana 2022 marathi mahiti 1
  • Bappi Lahiri Death 2022 1
  • bro recruitment 2022 pdf 1
  • CBSE 10th Result 2022 Date Maharashtra 1
  • CBSE board 10th 12th result live 2022 1
  • CISF Reqruitment 2022 1
  • Doctors Day Speech In English 1
  • FSSAI भर्ती 2021 1
  • Gandhi Jayanti essay in marathi 1
  • Gandhi Jayanti Speech in marathi 1
  • government big decision on lumpi virus 1
  • guru purnima speech in english 1
  • H3N2 लक्षणे 1
  • Happy Chocolate day 2022 1
  • hsc result 2022 1
  • independence day speech in english 2022 1
  • Indian army day 2022 1
  • indian navy bharti 2022 1
  • international yoga day speech in Marathi 1
  • LIC सहाय्यक पदभरती २०२१ 1
  • Lokmanya Tilak Essay Speech In English 1
  • Maharashtra board 10th result 2023 1
  • Makar Sankranti Nibandh Marathi 1
  • marathi ukhane for female 2023 1
  • Mazi shala nibandh marathi pdf 1
  • Monkeypox symptoms in marathi 1
  • MPSC परिक्षा वेळापत्रक 2022 1
  • MPSC Recruitment 2022 1
  • my favourite teacher essay in marathi 1
  • my school essay in marathi 1
  • New Year Eassy In Marath 1
  • NHM Pune Requirements 2022 1
  • npcil reqruitment 2021 1
  • pm किसान योजनेची ekyc कशी करावी 1
  • PMC MET Reqruitment 2022 1
  • post office recruitment 2022 1
  • rainy season essay in marathi PDF 1
  • rajarshi shahu Maharaj information in marathi 1
  • rajarshi shahu Maharaj quotes in marathi 1
  • Rajmata jijau marathi bhashan 2023 1
  • rakshabandhan nibhandh marathi 1
  • shivgarjana ghoshna marathi 1
  • shivjayanti speech in marathi 1
  • ssc result 2022 important update 1
  • ssc result 2022 Maharashtra board 1
  • teachers day speech in marathi pdf 1
  • Tulsi Vivah 1
  • tulsivivah2022 1
  • tulsivivahkatha 1
  • vanrakshak bharti Maharashtra 2023 1
  • vat purnima ukhane marathi 1
  • what's up banking service new update 1
  • yoga day speech hindi 1
  • yoga day wishes quotes in Marathi 1
  • Privacy Policy
  • Terms-and-conditions

Footer Copyright

संपर्क फॉर्म.

50 Lines Essay On Bhagat Singh In Hindi | भगत सिंह पर निबंध

50 Lines Essay On Bhagat Singh In Hindi | भगत सिंह पर निबंध

50 Lines Essay On Bhagat Singh In Hindi | भगत सिंह पर निबंध: नमस्कार दोस्तों :भगत सिंह एक महान क्रांतिकारी …

10 Lines on Diwali in Marathi | दिवाळी निबंध मराठी 10 ओळी

दिवाळी निबंध मराठी 10 ओळी 2024, Diwali essay in Marathi 10 lines, दिवाळी - 10 ओळी मराठी निबंध, Diwali 10 Oli Marathi Nibandh, दिवाळी निबंध मराठी 10 ओळी 2023, Diwali essay in Marathi 10 lines, 10 Lines on Diwali Festival in Marathi for Kids Class 1,2,3,4,5,6,7,8, दिवाळी - 10 ओळी मराठी निबंध, Diwali 10 Oli Marathi Nibandh

10 Lines on Diwali in Marathi – दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात, हा सण भारताच्या जवळजवळ सर्व भागांमध्ये साजरा केला …

Harivansh Rai Bachchan Poems for Kids | हरिवंशराय बच्चन बाल-कविताएँ

Harivansh Rai Bachchan Poems for Kids | हरिवंशराय बच्चन बाल-कविताएँ

Harivansh Rai Bachchan Poems for Kids: Hello friends, Harivansh Rai Bachchan was an Indian poet, who was one of the …

Maithilisharan Gupt ki Kavita | मैथिलीशरण गुप्त की 5 प्रसिद्ध कविताएँ

Maithilisharan Gupt ki Kavita | मैथिलीशरण गुप्त की 5 प्रसिद्ध कविताएँ

Maithilisharan Gupt ki Kavita | मैथिलीशरण गुप्त की 5 प्रसिद्ध कविताएँ: Hello friends, Maithili Sharan Gupt was born on 3 …

Top 5 Poems of Sohan Lal Dwivedi | सोहनलाल द्विवेदी की कविताएँ

Top 5 Poems of Sohan Lal Dwivedi | सोहनलाल द्विवेदी की कविताएँ

Top 5 Poems of Sohan Lal Dwivedi: Poet and writer Sohanlal Dwivedi, who provided poems like Bhairavi, Chetna, Prabhati etc. …

Kisko Naman Karu Main Bharat Poem | राष्ट्रकवि रामधारी सिंह ‘दिनकर’ की कविता “किसको नमन करूँ मैं भारत

Kisko Naman Karu Main Bharat Poem | राष्ट्रकवि रामधारी सिंह 'दिनकर' की कविता "किसको नमन करूँ मैं भारत

Kisko Naman Karu Main Bharat Poem: नमस्कार दोस्तों, रामधारी सिंह दिनकर अपनी काव्य रचनाओं के माध्यम से राष्ट्रीय भाव को …

Jhansi ki Rani Poem by Subhadra Kumari Chauhan | खूब लड़ी मर्दानी झांसी वाली रानी कविता

Jhansi ki Rani Poem by Subhadra Kumari Chauhan | खूब लड़ी मर्दानी झांसी वाली रानी कविता

Jhansi ki Rani Poem by Subhadra Kumari Chauhan: Subhadrakumari was born on the day of Nagpanchami on 16 August 1904 …

10 Best Poems for Kids in Hindi | बाल दिवस पर चुनिन्दा बाल कविताएँ

10 Best Poems for Kids in Hindi | बाल दिवस पर चुनिन्दा बाल कविताएँ

5 Best Poems for Kids in Hindi: Hello friends, Children’s Day is celebrated every year on 14th November and it …

3 Best Poem on Mahashivratri in Hindi | महाशिवरात्रि पर कविता

3 Best Poem on Mahashivratri in Hindi | महाशिवरात्रि पर कविता

3 Best Poem on Mahashivratri in Hindi: Hello friends, Shivratri falling on Krishna Chaturdashi of Phalgun month is called Mahashivratri. …

Long Essay on Cow in Hindi 500 words | गाय पर निबंध 500 शब्द

Long Essay on Cow in Hindi 500 words | गाय पर निबंध 500 शब्द

Long Essay on Cow in Hindi 500 words, गाय पर निबंध 500 शब्द : नमस्कार दोस्तों, गाय सबसे उपयोगी घरेलू …

Learning Marathi

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | 15 August Essay In Marathi

Independence Day Essay in Marathi : या लेखात आपण मराठीत स्वातंत्र्य दिनावरील निबंधाची सविस्तर चर्चा करू. स्वातंत्र्य दिन हा आपल्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे (प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंती), त्यामुळे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्यदिनी या लेखाच्या मदतीने कोणताही विद्यार्थी या प्रसंगाशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. हा लेख १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी मराठीत लिहिला आहे. किंवा आम्ही दिलेली माहिती विद्यार्थ्यांना विषयाची चांगली तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

Table of Contents

स्वातंत्र्य दिन निबंध | Independence Day Essay in Marathi

15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून ध्वजारोहण, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो. 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर शाळा, महाविद्यालये, कार्यालये, सोसायटी परिसर, सरकारी आणि खाजगी संस्थांच्या माध्यमातून उत्सवाचे आयोजन केले जाते.

या दिवशी भारतातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करतात.या दिवशी लाल किल्ल्यावर दिल्लीचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि राष्ट्राला भाषणाद्वारे संबोधित करतात.

दूरदर्शन संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर करते. 15 ऑगस्ट 1947 रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिला ध्वजारोहण सोहळा पार पाडला. भारतात किंवा परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हृदयात हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

कारण अनेक वर्षांच्या संघर्षानंतर १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले, या दिवशी भारतीय नागरिकांना इंग्रजांपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आणि संपूर्ण स्वायत्तता मिळाली. 2020 मध्ये, 15 ऑगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्याचे 76 वे वर्ष साजरे झाले.

हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाची आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेल्या प्राणांची आठवण करून देतो. आपल्या वीरांनी तो कठीण काळ ज्या वेदनांसह पार केला ते आपल्याला आठवण करून देते की आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते लाखो लोकांचे रक्त सांडून मिळाले आहे.

तसेच भारतातील प्रत्येक नागरिकामध्ये देशभक्तीची भावना जागृत करते. हे सध्याच्या पिढीला त्या काळातील लोकांच्या संघर्षांची जवळून माहिती देते आणि भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांची ओळख करून देते.

मराठीत स्वातंत्र्यदिनाचा छोटा निबंध | Short Independence Day Essay in Marathi

स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्याच्या आनंदात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या अभिमानाचा हा सण आहे. दिल्लीत या दिवशी अनेक लोक पतंग उडवतात. सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण केले जाते. शाळांमध्येही कार्यक्रम होतात. या दिवशी सरकारी कार्यालयांना सुट्टी असते.

या दिवशी स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या लोकांचे स्मरण केले जाते.लोक आपल्या कपड्यांवर आणि वाहनांवर भारताचा झेंडा लावतात. या दिवशी देशाच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि लष्कराचे जवान अत्यंत सतर्क असतात. स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण असल्यामुळे सर्वजण एकत्र साजरा करतात.

मराठीत दीर्घ स्वातंत्र्य दिन निबंध | Long Independence Day Essay in Marathi

15 ऑगस्ट 1947 ही तारीख आपल्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. असाच एक दिवस जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रजांना भारत सोडून जाण्यास भाग पाडले गेले. दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे हा उत्सवही तितकाच मोठा व्हायला हवा होता आणि कदाचित त्यामुळेच आजही आपण तो तितक्याच उत्साहात साजरा करतो.

स्वातंत्र्य दिनाचा सुवर्ण इतिहास

इंग्रजांनी भारत ताब्यात घेतल्यानंतर आपण आपल्याच देशात गुलाम होतो. पूर्वी पैसा, धान्य, जमीन असे सर्व काही आमचे होते पण इंग्रज आल्यानंतर आमचा कशावरही अधिकार नव्हता. ते मनमानी भाडे वसूल करून नीळ व नगदी पिके इ.ची लागवड करून घेत असत. हे विशेषतः बिहारच्या चंपारणमध्ये दिसून आले. ज्यावेळी आम्ही त्यांना विरोध केला, त्यापेक्षा मोठा प्रतिसाद मिळायचा, जसे की जालियनवाला बाग हत्याकांड.

खंडणीच्या कहाण्यांची कमतरता नाही आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या धाडसी आंदोलनांची कमतरता नाही, त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे की आज आपल्यासाठी हा इतिहास आहे. इंग्रजांनी आमची अतोनात लूट केली, त्याचे उदाहरण म्हणजे कोहिनूर, जो आज त्यांच्या राणीचा मुकुट शोभतो आहे. पण आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आजही सर्वात उदात्त आहे आणि कदाचित त्यामुळेच आजही आपल्या देशात पाहुण्यांची देवासारखी पूजा केली जाते आणि जेव्हा जेव्हा इंग्रज भारतात येतील तेव्हा आपण त्यांचे स्वागत करत राहू पण इतिहासाची आठवण ठेवून.

स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान

गांधीजींसारखे आमचे स्वातंत्र्यसैनिक, ज्यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते आणि ते सर्वाधिक लोकप्रियही होते. त्यांनी सर्वांना सत्याचा, अहिंसेचा धडा शिकवला आणि ती अहिंसा होती, जी सर्वात मोठे शस्त्र म्हणून उदयास आली आणि दुर्बल व्यक्तीच्या जीवनातही आशेचा दिवा लावला. गांधीजींनी देशातून अनेक वाईट प्रथा दूर करण्याचा खूप प्रयत्न केला आणि सर्व वर्गांना एकत्र आणले, त्यामुळे हा लढा सोपा झाला. लोक त्यांना बापू म्हणायचे ते त्यांना प्रिय होते.

सायमन कमिशनच्या विरोधात सर्वजण शांततेने आंदोलन करत होते, पण दरम्यानच्या काळात इंग्रजांनी लाठीचार्ज सुरू केला आणि त्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. यामुळे दुखावलेल्या भगतसिंग, सुख देव, राजगुरू यांनी साँडर्सचा खून केला आणि त्या बदल्यात त्यांना फाशीची शिक्षा झाली आणि ते हसत हसत फाशीवर चढले.

या स्वातंत्र्यलढ्यात सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई , गणेश शंकर विद्यार्थी, राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद इत्यादी अशी शेकडो नावे आहेत ज्यांचे योगदान अतुलनीय आहे.

स्वातंत्र्य दिनाचा सण

स्वतंत्र भारतात हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आठवडाभर आधीच बाजारपेठा उजळून निघतात, कुठे तीन रंगाच्या रांगोळ्या विकल्या जातात, तर कुठे तीन रंगाचे दिवे. जणू संपूर्ण जगच या रंगांमध्ये विलीन झाले आहे. कुठे आनंदाचे वातावरण आहे, तर कुठे देशभक्तीपर गीतांचा गजर. संपूर्ण देश हा सण नृत्य आणि गाऊन साजरा करतो. लोक स्वतः नाचतात आणि इतरांनाही नाचायला भाग पाडतात. संपूर्ण देश एकत्र येतो आणि तोही अशा प्रकारे की हिंदू असो की मुस्लिम, फरक दिसत नाही.

स्वातंत्र्यदिन हा आपला राष्ट्रीय सण असल्याने या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये सर्व बंद आहेत. पण हा दिवस साजरा करण्यासाठी लोकांचा उत्साह आहे आणि दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तिरंगा फडकवला जातो आणि मिठाई वाटली जाते.

स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?

दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.

15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो?

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो कारण या दिवशी 1947 मध्ये आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्य दिनासाठी १५ ऑगस्ट ही तारीख कोणी निवडली?

स्वातंत्र्य दिनासाठी १५ ऑगस्ट ही तारीख लॉर्ड माउंटबॅटन यांनी निवडली होती.

15 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या देशाचा कोणता स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल?

या वर्षी आपण 15 ऑगस्ट 2023 हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा 76 वा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करणार आहोत.

अंतिम विचार | Finale Thought

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख खूप आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल Independence Day Essay in Marathi आणि त्यासोबत तुम्हाला इतर मनोरंजक माहिती देखील आवडली असेल.

तुम्हाला या संदर्भात आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर लवकरच देऊ आणि तुम्हाला हा लेख आवडला तर लाईक आणि शेअर करा.

हे पण वाचा-

मराठीत प्रदूषणावर निबंध मराठीत फुटबॉल निबंध माझे आवडते पुस्तक निबंध मराठीत आईवर निबंध

नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • Essay on Independence Day

Independence Day Essay

500+ words essay on independence day (15 august) for students and children.

India celebrates its Independence Day on 15th August every year. Independence Day reminds us of all the sacrifices that were made by our freedom fighters to make India free from British rule. On 15th August 1947, India was declared independent from British colonialism and became the largest democracy in the world. In this Essay on Independence Day, students will find all the important details of India’s Independence History. They can refer to it for their exam preparation, as essays are mostly asked in the CBSE English paper. Also, they can use this essay as a speech for the Independence Day function at school.

15th August is celebrated as a national festival with flag hoisting, parades and cultural events.

Schools, colleges, offices, society complexes, and government and private organizations conduct functions and celebrate this day with great enthusiasm. On this day, the Prime Minister of India hoists the flag at the Red Fort and addresses the nation with a speech. Doordarshan broadcasts the entire event live on television. Prime Minister Pandit Jawaharlal Nehru performed the first flag-hoisting ceremony on 15th August 1947 .

History of Independence Day

Britishers have ruled India for almost 200 years. Under British rule, the lives of the Indian people were miserable. Indians were treated as slaves and had no right to say anything to them. Indian rulers were mere puppets in the hands of British officers. Indian soldiers were treated inhumanely in British camps, and farmers were dying of starvation as they could not grow crops and had to pay heavy land taxes.

Our freedom fighters struggled for India’s Independence. Famous leaders like Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Bhagat Singh, Sardar Vallabhbhai Patel, Jawaharlal Nehru, Rani Lakshmi Bai, Mangal Pandey, Dada Bhai Naoroji fought fearlessly against the Britishers. Many of them also sacrificed their lives to make India free from British rule. Their contribution and effort are remembered in India’s Independence history.

Why Do We Celebrate Independence Day?

India achieved independence after years of struggle. India got complete freedom from the British and secured full autonomy on 15th August 1947. That’s why the day holds great significance in the heart of every Indian citizen living in India or abroad. India completed 73 years of freedom on 15h August 2020. This day also reminds us of the struggles of freedom fighters and the lives sacrificed by them in achieving independence. The pain that our heroes have gone through reminds us that the freedom we enjoy today has been earned by shedding the blood of lakhs of people. It also awakens a feeling of patriotism inside every citizen of India. It makes the present generation closely understand the struggles of the people at that time and acquaints them with the freedom fighters of India.

Significance of Independence Day

Independence Day generates a feeling of patriotism among people. It unites the people and makes them feel that we are one nation with so many different languages, religions and cultural values. Unity in diversity is the main essence and strength of India. We feel proud to be part of the largest democratic country in the world, where the power is in the hands of the common man.

We hope students found this essay on Independence Day interesting to read and helpful for their studies. For more information and the latest updates on CBSE & other Competitive exams, keep visiting BYJU’S. Also, download the BYJU’S App to watch interactive study videos.

Also Read: Republic Day Essay | Essay On Constitution of India | Essay on Women Empowerment

Frequently Asked Questions on Independence Day Essay

What is the meaning of independence.

Independence means freedom of any type of action without any control or influence.

When does our country India celebrate its Independence?

India was declared an Independent nation on the 15th of August, 1947.

Name a few freedom fighters of India.

Some of the great leaders who fought for India’s Independence were Mohandas Karamchand Gandhi, Netaji Subash Chandra Bose, Bhagat Singh, Sarojini Naidu and Rani Laxmibai.

Leave a Comment Cancel reply

Your Mobile number and Email id will not be published. Required fields are marked *

Request OTP on Voice Call

Post My Comment

independence day essay in marathi 10 lines

  • Share Share

Register with BYJU'S & Download Free PDFs

Register with byju's & watch live videos.

close

Counselling

IMAGES

  1. Independence Day Marathi Kavita

    independence day essay in marathi 10 lines

  2. 10 Line Essay On Independence Day In Marathi

    independence day essay in marathi 10 lines

  3. 10 Line Essay On Independence Day In Marathi

    independence day essay in marathi 10 lines

  4. Happy Independence Day Messages In Marathi

    independence day essay in marathi 10 lines

  5. [100+] स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    independence day essay in marathi 10 lines

  6. Independence Day Poem In Marathi

    independence day essay in marathi 10 lines

VIDEO

  1. Independence Day Slogans in Marathi

  2. १५ ऑगस्ट मराठी भाषण / निबंध

  3. 10 lines on Independence Day in hindi

  4. Essay on Independence Day 2023

  5. 10 lines on Independence Day in english || Essay on Independence Day 10 lines || 15 August essay

  6. स्वातंत्र्य दिन- 15 ऑगस्ट सोपे भाषण

COMMENTS

  1. स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी

    10 Lines on Independence Day in Marathi. स्वातंत्र्य दिन हा आपल्या महान स्वातंत्र्य ...

  2. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी Independence Day Essay in Marathi

    Independence Day Essay in Marathi - 15 August Essay in Marathi 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी आज ...

  3. स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी

    स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi 2022

  4. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

    Independence Day Essay in Marathi: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्त सम्पूर्ण ...

  5. 10 lines on independence day

    10 lines on independence day in Marathi 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. संपूर्ण भारतभर 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.

  6. स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Essay on Independence Day in Marathi

    ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा ही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. - Essay on Independence Day in Marathi

  7. स्वातंत्र्य दिन मराठी निबंध

    अजून वाचा: महात्मा गांधी निबंध मराठी. Independence Day Essay in Marathi : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासात 200 सालच्या ब्रिटीश सत्तेपासून भारताला ...

  8. स्वातंत्र्य दिन मराठी निबंध

    Essay In Hindi कक्षा 1 से 4 के लिए निबंध कक्षा 5 से 9 के लिए निबंध कक्षा 10 से 12 के लिए निबंध प्रतियोगी परीक्षा के लिए निबंध ऋतुओं पर निबंध त्योहारों ...

  9. स्वातंत्र्यदिन वर निबंध मराठी

    मित्र आणि मैत्रणींनो आज आपण स्वातंत्र्यदिन मराठी निबंध / Independence ...

  10. 15 ऑगस्ट निबंध मराठी

    १५ ऑगस्ट - भारतीय स्वतंत्रता दिन [15 August Nibandh Marathi] मानवी हक्कांच्या निष्ठावंत आणि स्वतंत्र जीवनासाठी भारतीय स्वतंत्रता संग्राम हे अत्यंत महत्वपूर्ण घटना ...

  11. 10 Lines on Independence

    स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence नमस्कार मित्र ...

  12. Independence Day Essay In Marathi

    Independence Day Essay In Marathi, 15 August Speech in Marathi, why Independence Day celebrated, Independence, स्वातंत्र्य दिन भाषण.

  13. स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध Essay On Independence Day In Marathi

    Essay On Independence Day In Marathi भारताच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन हा एक ...

  14. स्वातंत्र्य दिनाविषयी निबंध

    Essay on Cricket in Marathi Essay on Cricket in Marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध - Essay on Cricket in... by Editorial team June 1, 2021

  15. स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

    स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi । Swatantryadin Marathi Nibandh | Independence Day ...

  16. independence day essay in marathi 2022

    स्वातंत्र्य दिन निबंध मराठी २०२२,१५ ऑगस्ट निबंध मराठी २०२२ ...

  17. 10 line essay on Independence day in marathi ...

    10 line essay on Independence day in marathi| स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी निबंध 10ओळी ...

  18. 10 lines on independence day in marathi

    नमस्कार🙏: 🌻माझ्या प्रिय💝 ~ मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो.

  19. स्वातंत्र्य दिन वर मराठी निबंध Essay On Independence Day In Marathi

    Essay On Independence Day In Marathi स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून १५ ...

  20. 10 Lines On Independence Day

    Independence Day Essay 10 Lines 2023. 1- On August 15, 1947, our country was liberated from the British. 2- Since then we celebrate 15th August every year as Independence Day.

  21. 10 Lines

    Long Essay on Cow in Hindi 500 words, गाय पर निबंध 500 शब्द : नमस्कार दोस्तों, गाय सबसे उपयोगी घरेलू …. Hello ! You are very welcome on 10lineson.com, on this blog you will find articles related to 10 Lines Essays, poem, story, shayari, quotes, thought ...

  22. स्वातंत्र्य दिन मराठी निबंध

    नमस्कार मित्रांनो आणि नवीन पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Independence Day Essay in Marathi याविषयी माहिती देणार आहोत.

  23. Independence Day Essay for Students in English

    500+ Words Essay on Independence Day (15 August) for Students and Children. India celebrates its Independence Day on 15th August every year. Independence Day reminds us of all the sacrifices that were made by our freedom fighters to make India free from British rule. On 15th August 1947, India was declared independent from British colonialism ...